मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निर्णय आणि नकारात्मकता....

वारा ·

काळा पहाड 18/09/2014 - 10:42
हमी घाटी लोगांचे दुकानमंदी जात नई. माल जुना असते किंवा सर्विस भेटत नई किंवा आटवड्यात चारच दिवस दुकान उगडते किंवा उद्दटासारका बोलते किंवा सगल्यात म्हत्वाचा मंजे तेला माल इकायला इंट्रेस्ट्च नस्ते. मग जाते हमी मारवाड्यांच्या दुकानात. आणि काय सांगायचं ते म्हंतो मी..

काळा पहाड 18/09/2014 - 10:42
हमी घाटी लोगांचे दुकानमंदी जात नई. माल जुना असते किंवा सर्विस भेटत नई किंवा आटवड्यात चारच दिवस दुकान उगडते किंवा उद्दटासारका बोलते किंवा सगल्यात म्हत्वाचा मंजे तेला माल इकायला इंट्रेस्ट्च नस्ते. मग जाते हमी मारवाड्यांच्या दुकानात. आणि काय सांगायचं ते म्हंतो मी..
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो? हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो?

परिघ परिक्रमा

वडापाव ·

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 05/09/2014 - 13:00
असेच म्हणतो. जीवनोन्नतीचे ६ सोपान इ.इ. आठवले.

सूड 05/09/2014 - 15:10
>>आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. हे लिखाण म्हणून लिहीलं असेल तर ठीकाय!! जर खरोखरच मनात असे विचार असतील तर या विचारांना थोडा स्वल्पविराम देऊन मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गजबजाटात थोडं स्वत:ला ढकलून द्यावं. (अर्थात हे माझं मत, व्यक्तिगणिक हे वेगळं असू शकतं).

प्यारे१ 05/09/2014 - 17:31
चान चान! बाकी स्पा नं 'अच्चा' न वापरल्याबद्दल स्पाला अजगराचा एक सौम्य बाईट.

इथे लेखन संपूर्ण फसलंय. कारण शून्यत्व किंवा पूर्णत्व याचा काहीच अनुभव नाही! त्यामुळे पहिल्या लेखावरच मी म्हटलं होतं :
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
आणि असं म्हटलं होतं की :
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा.
आता तिथे (आणि सगळीकडेच), (निव्वळ) कॉपी पेस्ट मारणारे, आणि पीएचडी करायची मनीषा असलेले धुरंधर; तुझी विषय `सोपा करण्याची हातोटी' कितपत आहे ते जाणतीलंच आणि त्यावर स्मायली टाकायला तुला काही समजायला पाहिजे असं कुठे आहे?

वडापाव 05/09/2014 - 18:46
त्या टोमण्याखाली त्यांनी जे दिलं होतं ते मला मजेशीर आणि चपखल वाटलं म्हणून मी हसलो. टोमण्यावर नाही. इतर कुठल्या शेरेबाजीत भागघेण्यात मला रस नाही. बाकी माझ्या या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद मला खूप आवडलाय. हसत सुटलो वाचल्या वाचल्या.

कवितानागेश 05/09/2014 - 19:01
मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.>> परत परत हेच केलं तर तेच सगळं चक्र सुरु आहे... वगरै वगरै.... बट थिन्क डिफरन्ट... एखाद्यावेळेस आपणच त्या अजगराला गिळलं तर??

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 05/09/2014 - 19:56
दुध, उंदीर, मिपावरचे भन्नाट धागे वगैरे गिळण्याचा तुला सराव आहे...आम्हि पामरांनी काय करावं ?? ;)

अर्धवटराव 05/09/2014 - 19:53
प्रचंड आवडलं. स्वतः खयाली पुलाव पकवुन भुकेल्या कटकटीचे ढोल वाजवायचे व त्यातुन इतरांना शांततेचे संगीत ऐकवण्याचा अट्टहास धरायचा त्यापेक्षा अजगराशी आमनेसामने खेळणं कधिही उत्तम. जबराट लेख.

>>>> ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). Law of diminishing marginal utility पुन्हा एकवार वाचावा. तो एखाद्या वस्तूचा संग्रह जसजसा आपल्याकडे वाढत जातो तसतशी त्याच्या प्रत्येक युनिटचे मुल्य आपल्यासाठी कमी कमी होत जाते. ह्याला समर्पक उदाहरण दिले आहे की भुकेल्या माणसाला एक सफरचंद दिले तर त्याला त्याचे उपयुक्तता मुल्य (Utility value) सर्वात जास्त असते. त्या भुकेल्या माणसाची भूक भागते. दुसरे सफरचंद मिळाल्यावर भूक शिल्लक असेल तर तो ते खातो पण जरा कमी आतुरतेने कारण पहिल्या सफरचंदाने त्याची भूक अंशत: भागविलेली असते. अशा प्रकारे जसजशी जास्तीची सफरचंद मिळत जातील त्यांचे उपयुक्तता मुल्य कमी कमी होत जाते. शेवटी भूक भागून सफरचंद नकोशी झाली की माणूस त्या सफरचंदाने दुसर्‍या व्यक्ती बरोबर ते सफरचंद एकमेकांकडे फेकून झेलण्याचा खेळ सुरु करतो. म्हणजे त्या शेवटच्या सफरचंदाचे उपयुक्तता मुल्य शून्य झालेले असते. ह्याला Law of diminishing marginal utility असे नांव आहे. ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते. परीक्षेत Law of diminishing marginal utility सोदाहरण स्पष्ट करताना हा अपवाद लिहीला नाही तर मार्क कापले जातात. पूर्ण मिळत नाहीत. (निदान आमच्यावेळी तरी तसे होते.) कांही कांही प्रवासाबाबतीत तर प्रत्यक्ष गंतव्य स्थानापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच जास्त विस्मयकारक आणि आनंददायी असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आदूबाळ 08/09/2014 - 14:51
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते.
मिडास राजाची गोष्ट? DMU ला (पर्यायाने law of demand ला) खराखुरा अपवाद नाही असं माझं मत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 05/09/2014 - 13:00
असेच म्हणतो. जीवनोन्नतीचे ६ सोपान इ.इ. आठवले.

सूड 05/09/2014 - 15:10
>>आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. हे लिखाण म्हणून लिहीलं असेल तर ठीकाय!! जर खरोखरच मनात असे विचार असतील तर या विचारांना थोडा स्वल्पविराम देऊन मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गजबजाटात थोडं स्वत:ला ढकलून द्यावं. (अर्थात हे माझं मत, व्यक्तिगणिक हे वेगळं असू शकतं).

प्यारे१ 05/09/2014 - 17:31
चान चान! बाकी स्पा नं 'अच्चा' न वापरल्याबद्दल स्पाला अजगराचा एक सौम्य बाईट.

इथे लेखन संपूर्ण फसलंय. कारण शून्यत्व किंवा पूर्णत्व याचा काहीच अनुभव नाही! त्यामुळे पहिल्या लेखावरच मी म्हटलं होतं :
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
आणि असं म्हटलं होतं की :
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा.
आता तिथे (आणि सगळीकडेच), (निव्वळ) कॉपी पेस्ट मारणारे, आणि पीएचडी करायची मनीषा असलेले धुरंधर; तुझी विषय `सोपा करण्याची हातोटी' कितपत आहे ते जाणतीलंच आणि त्यावर स्मायली टाकायला तुला काही समजायला पाहिजे असं कुठे आहे?

वडापाव 05/09/2014 - 18:46
त्या टोमण्याखाली त्यांनी जे दिलं होतं ते मला मजेशीर आणि चपखल वाटलं म्हणून मी हसलो. टोमण्यावर नाही. इतर कुठल्या शेरेबाजीत भागघेण्यात मला रस नाही. बाकी माझ्या या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद मला खूप आवडलाय. हसत सुटलो वाचल्या वाचल्या.

कवितानागेश 05/09/2014 - 19:01
मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.>> परत परत हेच केलं तर तेच सगळं चक्र सुरु आहे... वगरै वगरै.... बट थिन्क डिफरन्ट... एखाद्यावेळेस आपणच त्या अजगराला गिळलं तर??

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 05/09/2014 - 19:56
दुध, उंदीर, मिपावरचे भन्नाट धागे वगैरे गिळण्याचा तुला सराव आहे...आम्हि पामरांनी काय करावं ?? ;)

अर्धवटराव 05/09/2014 - 19:53
प्रचंड आवडलं. स्वतः खयाली पुलाव पकवुन भुकेल्या कटकटीचे ढोल वाजवायचे व त्यातुन इतरांना शांततेचे संगीत ऐकवण्याचा अट्टहास धरायचा त्यापेक्षा अजगराशी आमनेसामने खेळणं कधिही उत्तम. जबराट लेख.

>>>> ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). Law of diminishing marginal utility पुन्हा एकवार वाचावा. तो एखाद्या वस्तूचा संग्रह जसजसा आपल्याकडे वाढत जातो तसतशी त्याच्या प्रत्येक युनिटचे मुल्य आपल्यासाठी कमी कमी होत जाते. ह्याला समर्पक उदाहरण दिले आहे की भुकेल्या माणसाला एक सफरचंद दिले तर त्याला त्याचे उपयुक्तता मुल्य (Utility value) सर्वात जास्त असते. त्या भुकेल्या माणसाची भूक भागते. दुसरे सफरचंद मिळाल्यावर भूक शिल्लक असेल तर तो ते खातो पण जरा कमी आतुरतेने कारण पहिल्या सफरचंदाने त्याची भूक अंशत: भागविलेली असते. अशा प्रकारे जसजशी जास्तीची सफरचंद मिळत जातील त्यांचे उपयुक्तता मुल्य कमी कमी होत जाते. शेवटी भूक भागून सफरचंद नकोशी झाली की माणूस त्या सफरचंदाने दुसर्‍या व्यक्ती बरोबर ते सफरचंद एकमेकांकडे फेकून झेलण्याचा खेळ सुरु करतो. म्हणजे त्या शेवटच्या सफरचंदाचे उपयुक्तता मुल्य शून्य झालेले असते. ह्याला Law of diminishing marginal utility असे नांव आहे. ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते. परीक्षेत Law of diminishing marginal utility सोदाहरण स्पष्ट करताना हा अपवाद लिहीला नाही तर मार्क कापले जातात. पूर्ण मिळत नाहीत. (निदान आमच्यावेळी तरी तसे होते.) कांही कांही प्रवासाबाबतीत तर प्रत्यक्ष गंतव्य स्थानापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच जास्त विस्मयकारक आणि आनंददायी असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आदूबाळ 08/09/2014 - 14:51
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते.
मिडास राजाची गोष्ट? DMU ला (पर्यायाने law of demand ला) खराखुरा अपवाद नाही असं माझं मत आहे.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

संपादक मंडळ ·

सौंदाळा 04/09/2014 - 14:13
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो. विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते. पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 04/09/2014 - 14:48
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं.
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?

In reply to by नंदन

शिद 04/09/2014 - 14:59
असेच म्हणतो. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by शिद

आतिवास 04/09/2014 - 15:19
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.

मृत्युन्जय 04/09/2014 - 15:20
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन

पैसा 04/09/2014 - 16:03
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे. इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्‍यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्‍या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D) त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे. मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

वेल्लाभट 04/09/2014 - 16:30
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम. जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या! आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जय कॅमेरा ! जय क्लिक !

सर्वसाक्षी 04/09/2014 - 17:33
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.

जुइ 04/09/2014 - 20:04
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.

In reply to by जुइ

एस 04/09/2014 - 20:18
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!

In reply to by प्यारे१

मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.

कवितानागेश 04/09/2014 - 21:05
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :) त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.

प्यारे१ 04/09/2014 - 21:05
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का? तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही. कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना! - प्यारेण दवणे

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!! आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) . सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली. या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो. या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 20/08/2017 - 04:18
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.

सौंदाळा 04/09/2014 - 14:13
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो. विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते. पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 04/09/2014 - 14:48
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं.
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?

In reply to by नंदन

शिद 04/09/2014 - 14:59
असेच म्हणतो. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by शिद

आतिवास 04/09/2014 - 15:19
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.

मृत्युन्जय 04/09/2014 - 15:20
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन

पैसा 04/09/2014 - 16:03
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे. इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्‍यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्‍या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D) त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे. मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

वेल्लाभट 04/09/2014 - 16:30
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम. जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या! आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जय कॅमेरा ! जय क्लिक !

सर्वसाक्षी 04/09/2014 - 17:33
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.

जुइ 04/09/2014 - 20:04
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.

In reply to by जुइ

एस 04/09/2014 - 20:18
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!

In reply to by प्यारे१

मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.

कवितानागेश 04/09/2014 - 21:05
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :) त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.

प्यारे१ 04/09/2014 - 21:05
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का? तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही. कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना! - प्यारेण दवणे

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!! आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) . सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली. या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो. या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 20/08/2017 - 04:18
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.

व्यक्त : कारण आणि परिणाम

वडापाव ·

दशानन 03/09/2014 - 22:33
मी जवळपास अडीच वेळा पूर्ण वाचला लेख, पहिल्यांदा दोनदा पूर्ण व आता अर्धाच. नेमकं तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला खरचं समजले नाही. जर वेळ असेल तर कृपया समजवून सांगा.

कौस्तुभ, हे एका अर्थानं बरोबर आहे. थोडक्यात, मला जे समजलंय ते तुम्हाला पटतंय का पाहा आणि पटलं तर माझ्या विचारांवर, किंवा आकलनावर शिक्कामोर्तब झालं. थोडक्यात, मी जे गाणं वाजवतोयं त्यानं तुम्हाला आनंद झाला म्हणजे ते चांगलं वाजतंय. पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 04/09/2014 - 00:43
व्यक्त होणं म्हणजे शोधलेल्या उत्तरांची पडताळणी असते!
हॅट्स ऑफ! खुपच सहमत!! - (पडताळणी करणारा)सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

वडापाव 04/09/2014 - 06:52
माझा फोकस दुस-या पैलूवर आहे :) कारण स्वतःच्या व्यक्त कृतीबाबत साशंक असल्याखेरीज मी दुस-यांकडे शिक्कामोर्तबासाठी जाणार नाही. ज्या अर्थी मी दुस-यांकडून पडताळणी होण्याची अपेक्षा करतोय त्या अर्थी मी अजून माझ्या विचारांवर ठाम झालो नाहीये. दुस-याने शिक्कामोर्तब केलं तरी तिसरा ते नाकारू शकतो आणि मग आपला गोंधळ उडू शकतो. मग पडताळणी कधीच व्हायची नाही. आणि आपण एकदा स्वबळावर पडताळणी केली, की दुस-यांच्या मतांनी, शंकांनी आपल्याला फरक पडत नाही आणि त्यांना आपण सडेतोड उत्तरं देऊ शकतो.

In reply to by वडापाव

म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा. तू म्हटल्याप्रमाणे :
थोडक्यात, ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो.
असा, `उत्सर्ग' ज्यांना तारतम्य नाही त्यांची दिशाभूल करु शकतो. आणि एखाद्या चुकीच्या विचाराला दुर्दैवानं अनुमोदन मिळत गेलं तर अनर्थ ओढवू शकतो. उदा. `ज्यू लोक हेच सर्व प्रश्नाचं मूळ आहेत' हा हिटलरचा विचार (खरं तर व्यक्तिगत कोंडमार्‍यामुळे झालेला उत्सर्ग)!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 04/09/2014 - 13:23
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
हेच मी लेखातही शोधत होतो. व्यक्त होणं म्हणजे फक्त चाचपडणं असं कसं असेल? मार्गदर्शन हेही एक प्रकारचे व्यक्त होणे असते. आणि मार्गदर्शकाचे विचार ठाम असणे हे अत्यावश्यक आहे.

विटेकर 04/09/2014 - 09:56
आपल्या सार्‍यांचे मूळ अव्यक्तामधे आहे आणि आपले सारे अस्तित्व म्हणजे व्यक्तमध्य, जे पुन्हा अव्यक्तामध्येच जाणार आहे. या व्यक्तमध्यात तुम्ही असे " व्यक्त " होता हे महत्वाचे आहे की नाही हे मला सांगता येणार नाही पण कधीतरी ( खरेतरं केव्हाही ) पुन्हा एकदा अव्यक्तात जायच आहे त्याची तयारी मात्र जरुर करावी. आणि व्यक्तमध्यात असताना जे व्यक्त केले आहे त्याच्या मोह सोडून पुन्हा अव्यक्तात जायचे आहे ते ही सुखनैव .. शोक न करता ! अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत | अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवता || गीता २-२८ || भूतांचे मूळ अव्यक्ति, व्यक्त तो मध्य भासतो | पुन्हा शेवटी अव्यक्ती त्यामधे शोक कायसा || गीताई ||

In reply to by विटेकर

वडापाव 04/09/2014 - 12:24
आपल्या सार्‍यांचे मूळ अव्यक्तामधे आहे आणि आपले सारे अस्तित्व म्हणजे व्यक्तमध्य, जे पुन्हा अव्यक्तामध्येच जाणार आहे.
यावर एक वेगळा लेख लिहीलाय. छापेनच एक दोन दिवसांत.

In reply to by वडापाव

विटेकर 04/09/2014 - 12:42
छान लिहाल तुम्ही , तुमची हातोटी चांगली आहे ( इथल्या काही लोकांची सोपा विषय अवघड करण्याची हातोटी विलक्षण बेशर्त आहे असे म्हणणार होतो पण मोह टाळतो ! ) व्यक्तमध्याचे माझे आकलन : टेकऑफ - जन्म लान्डिंग - मृत्यु रफ वेदर - पट्टे आवळा - आयुष्यातील दु:खे जलपान सेवा - सुखे सहप्रवासी - आपले नशीब !

माहितगार 04/09/2014 - 17:16
कौस्तुभ अनिल पेंढारकर यांचा सदर धागा लेख दशानन यांच्या प्रमाणेच सुरवातीस मलाही अवघड गेला. मी माझ्या परीने हा लेख समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. (चु.भू.दे.घे.) चौथा परिच्छेदातून त्यांची भूमीका अधीक सुलभपणे प्रकट होते असे वाटते. साधारणत: कलेसाठी कला हि कलेची प्रेरणा असल्यामुळे "....आणि स्वत:च स्वत:कडे व्यक्त होत असतो" अशी कौस्तुभ पेंढारकरांची भूमीका असावी असे त्यांच्या चौथ्या परिच्छेदावरून वाटते. त्यांच्यामते "......... व्यक्त होणं हे दुस-याला दाखवण्यासाठी नसून ते स्वत:च्या समजुतीच्या सुलभीकरणासाठी असतं." 'सजीव वस्तूंपेक्षा निर्जीव वस्तूंचा वापर कृतीतून समाधानकार करित्या व्यक्त होण्यास साहाय्यकारी ठरतो' असं त्यांच मत असाव अस वाटत. हे मत बऱ्यापैकी पटल तरी व्यक्ती सापेक्ष असाव अस वाटत. काही व्यक्ती काही वेळा निर्जीव साधनांपेक्षा सजीवांकडे/समोर अधीक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतील (हे माझ मत). अगदीच खीस पाडायचा झाला तर ते म्हणतात "....... ‘माणसाने व्यक्त होणं’ हेच माणसाच्या जगण्यामागचं कारण आहे " वाक्य बाकी ठिक पण "हेच" या शब्दाचा उपयोग एकमेवत्व दर्शवत आणि ह्या कारणाचे एकमेवत्व काथ्याकुट करु इच्छिणाऱ्यांच्या व्यक्त होण्यासाठी कारण का ठरू नये ? त्यांचा व्यक्तहोण्या बाबत आधीच्या आणि नंतरच्या परिच्छेदातून उत्सर्जीत झालेला उत्सर्जन तर्क झेलायला जरा अंमळ जड जात आहे. "..... ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो...." कौस्तुभ आणि इतरांना, माझा प्रतीप्रश्न, आपापली विचारप्रक्रिया स्वत:ची स्वत:ला झेपणाऱ्या व्यक्ती व्यक्तच होऊ शकत नाहीत, का, निश्चीतपणे पणे कमी प्रतीने व्यक्त होतात ? आणि सर्वच मानवी उत्सर्जने (लेखक महोदयांचीच उदाहरणे: शरीराला न चालणारे वायू, विष्ठेतून - पचन न झालेले घटक, मूत्रातून - अतिरिक्त पाणी आणि त्या पाण्याबरोबर शरीराला न पचलेली इतर द्रव्यं,उलट्या, जुलाब, वाताचा त्रास, व्यक्त होणे असतात का ? हा प्रश्न पडण्याच कारण कौस्तुभ म्हणतात "....आपल्याला न पटलेले विचार, आपल्या मनात मूळ धरू न शकलेल्या भावना, आणि अनुभवाचं आकलन करताना न समजलेल्या गोष्टी आपण काहीशा अशाच पद्धतीत उत्सर्जित करत असतो........थोडक्यात, ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो." हे उत्सर्जन तत्व समजून घेतल्या शिवाय त्यांच्या पाचव्या परिच्छेदाचा नीटसा उलगडा होत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही "....आपल्या कृतींच्या परिणामांवरून आपलं यश-अपयश आपण ठरवतो आणि त्याच्या अनुभवानुसार आपली भविष्यातली विचारसरणी ठरवतो. शरीराच्या इतर उत्सर्जित पदार्थांच्या बाबतीतही तेच होत असतं. म्हणूनच शरीराला विकारांनी ग्रासल्यावर आपल्या मलमूत्राची, रक्ताची तपासणी केली जाते....." या लेखनातील तुलना करणार उत्सर्जनाच्या रुपकाची चपखल (?) निवड उमगण्यास मलातरी जरा कठीण जाते आहे. उत्सर्जनाच रुपक जड गेल तरीही एक, कदाचीत याला आपण साधे व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे यातील फरक म्हणू शकू का असा अल्पसा प्रश्न मला पडला किंवा व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे यातील फरक समजण्याच्या बाबतीत मी अद्याप आधांरात तरी चाचपडत आहे. दुसरे त्यांचा चौथा परिच्छेद त्यांच्या व्यक्त होण्या मागच्या प्रेरणा समजून घेण्यास निश्चीत उपयूक्त वाटतो.

सूड 04/09/2014 - 18:58
तुझ्या आतापर्यंत लिहीलेल्या हलक्याफुलक्या कथा, मुक्तकांच्या मानाने हा लेख कितीतरी पटीनं उजवा आहे. >>'त्यामुळे आपण जी उत्तरं दुसरीकडे शोधत बसतो ती आपल्याकडेच आहेत हे ढळढळीतपणे मला दिसायला लागलं' हे तुला जिथे कळलंय तिथे माझ्यासारख्याने फार काही लिहायची गरज नाही. :) पुभाप्र!!

दशानन 03/09/2014 - 22:33
मी जवळपास अडीच वेळा पूर्ण वाचला लेख, पहिल्यांदा दोनदा पूर्ण व आता अर्धाच. नेमकं तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला खरचं समजले नाही. जर वेळ असेल तर कृपया समजवून सांगा.

कौस्तुभ, हे एका अर्थानं बरोबर आहे. थोडक्यात, मला जे समजलंय ते तुम्हाला पटतंय का पाहा आणि पटलं तर माझ्या विचारांवर, किंवा आकलनावर शिक्कामोर्तब झालं. थोडक्यात, मी जे गाणं वाजवतोयं त्यानं तुम्हाला आनंद झाला म्हणजे ते चांगलं वाजतंय. पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 04/09/2014 - 00:43
व्यक्त होणं म्हणजे शोधलेल्या उत्तरांची पडताळणी असते!
हॅट्स ऑफ! खुपच सहमत!! - (पडताळणी करणारा)सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

वडापाव 04/09/2014 - 06:52
माझा फोकस दुस-या पैलूवर आहे :) कारण स्वतःच्या व्यक्त कृतीबाबत साशंक असल्याखेरीज मी दुस-यांकडे शिक्कामोर्तबासाठी जाणार नाही. ज्या अर्थी मी दुस-यांकडून पडताळणी होण्याची अपेक्षा करतोय त्या अर्थी मी अजून माझ्या विचारांवर ठाम झालो नाहीये. दुस-याने शिक्कामोर्तब केलं तरी तिसरा ते नाकारू शकतो आणि मग आपला गोंधळ उडू शकतो. मग पडताळणी कधीच व्हायची नाही. आणि आपण एकदा स्वबळावर पडताळणी केली, की दुस-यांच्या मतांनी, शंकांनी आपल्याला फरक पडत नाही आणि त्यांना आपण सडेतोड उत्तरं देऊ शकतो.

In reply to by वडापाव

म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा. तू म्हटल्याप्रमाणे :
थोडक्यात, ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो.
असा, `उत्सर्ग' ज्यांना तारतम्य नाही त्यांची दिशाभूल करु शकतो. आणि एखाद्या चुकीच्या विचाराला दुर्दैवानं अनुमोदन मिळत गेलं तर अनर्थ ओढवू शकतो. उदा. `ज्यू लोक हेच सर्व प्रश्नाचं मूळ आहेत' हा हिटलरचा विचार (खरं तर व्यक्तिगत कोंडमार्‍यामुळे झालेला उत्सर्ग)!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 04/09/2014 - 13:23
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
हेच मी लेखातही शोधत होतो. व्यक्त होणं म्हणजे फक्त चाचपडणं असं कसं असेल? मार्गदर्शन हेही एक प्रकारचे व्यक्त होणे असते. आणि मार्गदर्शकाचे विचार ठाम असणे हे अत्यावश्यक आहे.

विटेकर 04/09/2014 - 09:56
आपल्या सार्‍यांचे मूळ अव्यक्तामधे आहे आणि आपले सारे अस्तित्व म्हणजे व्यक्तमध्य, जे पुन्हा अव्यक्तामध्येच जाणार आहे. या व्यक्तमध्यात तुम्ही असे " व्यक्त " होता हे महत्वाचे आहे की नाही हे मला सांगता येणार नाही पण कधीतरी ( खरेतरं केव्हाही ) पुन्हा एकदा अव्यक्तात जायच आहे त्याची तयारी मात्र जरुर करावी. आणि व्यक्तमध्यात असताना जे व्यक्त केले आहे त्याच्या मोह सोडून पुन्हा अव्यक्तात जायचे आहे ते ही सुखनैव .. शोक न करता ! अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत | अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवता || गीता २-२८ || भूतांचे मूळ अव्यक्ति, व्यक्त तो मध्य भासतो | पुन्हा शेवटी अव्यक्ती त्यामधे शोक कायसा || गीताई ||

In reply to by विटेकर

वडापाव 04/09/2014 - 12:24
आपल्या सार्‍यांचे मूळ अव्यक्तामधे आहे आणि आपले सारे अस्तित्व म्हणजे व्यक्तमध्य, जे पुन्हा अव्यक्तामध्येच जाणार आहे.
यावर एक वेगळा लेख लिहीलाय. छापेनच एक दोन दिवसांत.

In reply to by वडापाव

विटेकर 04/09/2014 - 12:42
छान लिहाल तुम्ही , तुमची हातोटी चांगली आहे ( इथल्या काही लोकांची सोपा विषय अवघड करण्याची हातोटी विलक्षण बेशर्त आहे असे म्हणणार होतो पण मोह टाळतो ! ) व्यक्तमध्याचे माझे आकलन : टेकऑफ - जन्म लान्डिंग - मृत्यु रफ वेदर - पट्टे आवळा - आयुष्यातील दु:खे जलपान सेवा - सुखे सहप्रवासी - आपले नशीब !

माहितगार 04/09/2014 - 17:16
कौस्तुभ अनिल पेंढारकर यांचा सदर धागा लेख दशानन यांच्या प्रमाणेच सुरवातीस मलाही अवघड गेला. मी माझ्या परीने हा लेख समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. (चु.भू.दे.घे.) चौथा परिच्छेदातून त्यांची भूमीका अधीक सुलभपणे प्रकट होते असे वाटते. साधारणत: कलेसाठी कला हि कलेची प्रेरणा असल्यामुळे "....आणि स्वत:च स्वत:कडे व्यक्त होत असतो" अशी कौस्तुभ पेंढारकरांची भूमीका असावी असे त्यांच्या चौथ्या परिच्छेदावरून वाटते. त्यांच्यामते "......... व्यक्त होणं हे दुस-याला दाखवण्यासाठी नसून ते स्वत:च्या समजुतीच्या सुलभीकरणासाठी असतं." 'सजीव वस्तूंपेक्षा निर्जीव वस्तूंचा वापर कृतीतून समाधानकार करित्या व्यक्त होण्यास साहाय्यकारी ठरतो' असं त्यांच मत असाव अस वाटत. हे मत बऱ्यापैकी पटल तरी व्यक्ती सापेक्ष असाव अस वाटत. काही व्यक्ती काही वेळा निर्जीव साधनांपेक्षा सजीवांकडे/समोर अधीक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतील (हे माझ मत). अगदीच खीस पाडायचा झाला तर ते म्हणतात "....... ‘माणसाने व्यक्त होणं’ हेच माणसाच्या जगण्यामागचं कारण आहे " वाक्य बाकी ठिक पण "हेच" या शब्दाचा उपयोग एकमेवत्व दर्शवत आणि ह्या कारणाचे एकमेवत्व काथ्याकुट करु इच्छिणाऱ्यांच्या व्यक्त होण्यासाठी कारण का ठरू नये ? त्यांचा व्यक्तहोण्या बाबत आधीच्या आणि नंतरच्या परिच्छेदातून उत्सर्जीत झालेला उत्सर्जन तर्क झेलायला जरा अंमळ जड जात आहे. "..... ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो...." कौस्तुभ आणि इतरांना, माझा प्रतीप्रश्न, आपापली विचारप्रक्रिया स्वत:ची स्वत:ला झेपणाऱ्या व्यक्ती व्यक्तच होऊ शकत नाहीत, का, निश्चीतपणे पणे कमी प्रतीने व्यक्त होतात ? आणि सर्वच मानवी उत्सर्जने (लेखक महोदयांचीच उदाहरणे: शरीराला न चालणारे वायू, विष्ठेतून - पचन न झालेले घटक, मूत्रातून - अतिरिक्त पाणी आणि त्या पाण्याबरोबर शरीराला न पचलेली इतर द्रव्यं,उलट्या, जुलाब, वाताचा त्रास, व्यक्त होणे असतात का ? हा प्रश्न पडण्याच कारण कौस्तुभ म्हणतात "....आपल्याला न पटलेले विचार, आपल्या मनात मूळ धरू न शकलेल्या भावना, आणि अनुभवाचं आकलन करताना न समजलेल्या गोष्टी आपण काहीशा अशाच पद्धतीत उत्सर्जित करत असतो........थोडक्यात, ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो." हे उत्सर्जन तत्व समजून घेतल्या शिवाय त्यांच्या पाचव्या परिच्छेदाचा नीटसा उलगडा होत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही "....आपल्या कृतींच्या परिणामांवरून आपलं यश-अपयश आपण ठरवतो आणि त्याच्या अनुभवानुसार आपली भविष्यातली विचारसरणी ठरवतो. शरीराच्या इतर उत्सर्जित पदार्थांच्या बाबतीतही तेच होत असतं. म्हणूनच शरीराला विकारांनी ग्रासल्यावर आपल्या मलमूत्राची, रक्ताची तपासणी केली जाते....." या लेखनातील तुलना करणार उत्सर्जनाच्या रुपकाची चपखल (?) निवड उमगण्यास मलातरी जरा कठीण जाते आहे. उत्सर्जनाच रुपक जड गेल तरीही एक, कदाचीत याला आपण साधे व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे यातील फरक म्हणू शकू का असा अल्पसा प्रश्न मला पडला किंवा व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे यातील फरक समजण्याच्या बाबतीत मी अद्याप आधांरात तरी चाचपडत आहे. दुसरे त्यांचा चौथा परिच्छेद त्यांच्या व्यक्त होण्या मागच्या प्रेरणा समजून घेण्यास निश्चीत उपयूक्त वाटतो.

सूड 04/09/2014 - 18:58
तुझ्या आतापर्यंत लिहीलेल्या हलक्याफुलक्या कथा, मुक्तकांच्या मानाने हा लेख कितीतरी पटीनं उजवा आहे. >>'त्यामुळे आपण जी उत्तरं दुसरीकडे शोधत बसतो ती आपल्याकडेच आहेत हे ढळढळीतपणे मला दिसायला लागलं' हे तुला जिथे कळलंय तिथे माझ्यासारख्याने फार काही लिहायची गरज नाही. :) पुभाप्र!!
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?

आळस

वडापाव ·

कवितानागेश 02/09/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 03/09/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि 03/09/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश 03/09/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन 03/09/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर 03/09/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.

कवितानागेश 02/09/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 03/09/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि 03/09/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश 03/09/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन 03/09/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर 03/09/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

संपादक मंडळ ·

गवि 19/08/2014 - 15:09
उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) विषयाची रेंज अधिक स्पष्ट करण्यासाठी उपरोक्त उदाहरणे दिली आहेत. स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून. Infrastructure या अर्थाचे सर्वकाही स्वीकारार्ह आहे.

चित्रगुप्त 19/08/2014 - 16:04
अतिशय समयोचित उपक्रम. कृपया दोन गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यावे: १. फोटो अपलोडवताना जास्तीत जास्त रुंदी किती ठेवावी ? २. फ्लिकर मधे अपलोडवलेले फोटो अलिकडे दुसरीकडे वापरता येत नाहियेत, (copy image URL हल्ली गायब झालेले दिसते) यावर काय उपाय करावा? फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?

In reply to by चित्रगुप्त

धन्या 19/08/2014 - 19:42
फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?
या कामासाठी फोटोबकेट डॉट कॉम ही उत्तम वेबसाईट आहे. फेसबुक, फ्लिकर किंवा तत्सम सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो आयटीत काम करणार्‍या आमच्यासारख्या गरीबांना पाहता येत नाही. या सायटी आयटी हापिसांमध्ये ब्लॉक केलेल्या असतात.

In reply to by चित्रगुप्त

पैसा 20/08/2014 - 15:47
६००-६५० एवढ्या आकाराचे फोटो चांगले दिसतात. त्याहून मोठे कॉलमच्या बाहेर जातात. फ्लिकर वापरत नाही त्यामुळे माहिती नाही. गुगल फोटो/पिकासा वरून कधी काही प्रॉब्लेम येत नाही.

एस 19/08/2014 - 17:12
'ऐसी...' वरील छायाचित्रण आव्हाने छान असतात. आपल्याकडेही असा उपक्रम चालू झाल्याबद्दल आनंद वाटला. :-) जागतिक छायाचित्रणदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

स्पा 19/08/2014 - 18:28
कृष्ण धवल प्रकाशातली तीन छायाचित्रे टाकत आहे १. दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली ह्या कोनातून दिपमाळेची भव्यता खुलून दिसतेय fgf Exif data: nikon coolpix digicam f /4.2, iso:125, exposure time: 1/320 sec २.गेट वे ऑफ इंडिया हि जगप्रसिद्ध इमारत सर्वांना माहित आहेच, पण नेहमीप्रमाणे पूर्ण फोटो न घेता, त्यातलाच एक दरवाजा कॅमेरात पकडायचा प्रयत्न केलाय fgf Exif data: nikon डि ३१००, f /१०, iso:४००, exposure time: १/१६० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी ३.ताज हॉटेल,मुंबई fgf Exif data: nikon डि ३१००, f /११, iso:४००, exposure time: १/५०० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी

In reply to by स्पा

धन्या 19/08/2014 - 19:44
एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क चालेल का? या स्पर्धेच्या निमित्ताने स्पा यांनी काढलेली "वॉटरमार्कविरहीत" प्रकाशचित्रे पाहायला मिळाली. :)

भाते 19/08/2014 - 20:40
छान उपक्रम. सर्व मिपाकरांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 19/08/2014 - 22:06
२६ तारखेपर्यंत स्पर्धक छायाचित्रे अपलोड करतील, आणि सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.

वाह, जगभरातल्या मिपाकरांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल. एक सूचना: ज्या वास्तूचे वा रचनेचे चित्र आहे ती तेवढी प्रसिद्ध नसल्यास इतर माहितीखेरीज त्या स्थळाचा गूगल मॅप्सचा दुवा पण द्यावा.

एस 19/08/2014 - 22:50
एखादे छायाचित्र हे विषयाला धरून आहे की नाही हे कसे ठरवणार? ;-)

In reply to by एस

पैसा 19/08/2014 - 23:32
ठरवायचं नाहीच मुळी! एखाद्याला वाटलं की दहीहंडीचे थर हे मानवी स्थापत्य आहे, तर त्याने फोटो द्यावेत. सगळे मिपाकरच त्याचा काय तो निकाल करतील!

In reply to by पैसा

म्हणजे ते एसएमएसद्वारे महागायक /महागायिका वगैरे निवडले जातात तसेच ना?

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 19/08/2014 - 23:44
पण एसेमेस करण्यासाठी लोकांना सिमकार्डे आणि फोन देऊन बसवतात. इथे प्रत्येक आयडीला एकदाच मत देता येईल. डु आयडी असल्यास तसे सांगावे ही विनंती! :-/ :P

In reply to by पैसा

गुप्त मतदानपद्धती नसल्याने काही आयडींची अडचण होऊ शकते. विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची मते दिली जाणार आहेत. फिक्सिंग करणे अवघड आहे ;-). बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 20/08/2014 - 00:07
ज्यांना गुप्त मतदान करायचं आहे त्यांनी सं मं ला नंबराचा व्यनि करून इथे तशी नोंद करावी. पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने त्यांना काही गडबड करता येणार नाही. फिक्सिंगसाठी आधी एक कंपू तयार करावा लागेल. ते फार वेळखाऊ काम आहे असे एकूणात दिसते.

In reply to by पैसा

इरसाल 21/08/2014 - 13:55
आमाला नाय बोलवलत बारश्याचं जेवाला. आमीबी खाल्या असत्यान घुगर्‍या नि पेढं !

In reply to by पैसा

प्यारे१ 21/08/2014 - 17:55
>>> पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने ओ आम्हाला आठवत नाही. कधी आलेलात? प्यारे१-प्रशांत आवले-प्यारे१ (हे एलिझाबेथ टेलर सारखं झालं असं वाटत असल्यास निव्वळ योगायोग समजावा)

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रशांत 20/08/2014 - 10:05
बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).
काळजी नसावी बारसे झाले तरी बिल्ला नंबर तोच असतो.... हा का ना का.

प्रचेतस 20/08/2014 - 09:12
१. अजिंठा (लेणी क्र. २६, चैत्यगृह) छायाचित्रातील चैत्यगृहातील स्तंभांवरील कोरीव भाग आहे. Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm f/4.4-28 Focal Length: 30 mm Exposure 1/40 F Number: f/4.5 ISO: 2500 Flash Not used a २. ७ व्या ते ८ व्या शतकात निर्मिलेली वेरूळची कैलास लेणी (लेणी क्र. १६) Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 55 mm Exposure 1/125 F Number: f/7.1 ISO: 100 Flash Not used a ३. वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 50 mm Exposure 1/30 F Number: f/5.6 ISO: 3200 Flash Not used a वरील तिन्ही छायाचित्रात कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.

~ विस्कॉन्सीन स्टेट कॅपिटॉल ~

Wisconsin State Capitol Exif Details: Sony Nex-5N, F-stop: F/11, ISO:100, Exposure 1/100

~ मिलवॉकी आर्ट म्युझियम ~

Milwaukee Art Museum Exif Details: Sony Nex-5N, F-stop F/13, ISO:100, Exposure 1/250

~ माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियल ~

Mount Rushmore National Memorial Exif Details: Canon SX-30IS, F-stop:F/4.5, ISO:80, Exposure:1/1000 वरील तिन्ही छायाचित्रात पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. मूळ आकारात चित्रे बघायची असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अमेरिकेत राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी स्टेट कॅपिटॉल असते. तिथे त्या राज्याच्या विधिमंडळाची सभागृहे, गवर्नर चे कार्यालय व स्थानिक सिनेटर्स, काँग्रेसमन यांची कार्यालये त्याखेरीज त्या राज्यातील सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय असते. विस्कॉनसिन चे स्टेट कॅपिटॉल राजधानी चे शहर मॅडिसन मध्ये आहे. डाऊनटाऊन मॅडिसन हे दोन जलाशयांचे मध्ये वसले आहे (लेक मेंडोटालेक मोनोना). स्टेट कॅपिटॉलच्या इमारतीचे स्थापत्य अत्यंत भव्य व आकर्षक आहे. ठोकळेबाजपणा कुठल्याही कोनातून जाणवत नाही. पर्यटकांना आत बाहेर मुक्त प्रवेश असल्यामुळे तेथील स्थापत्याच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. घुमटाच्या आतील बाजूचे नक्षीकाम व रंगसंगती वाखाणण्याजोगी आहे. विस्कॉनसिन मधील सर्वात मोठे शहर मिलवॉकी येथील मिलवॉकी आर्ट म्युझियम संग्रहालय म्हणून वाखाणण्याजोगे आहे पण २००१ साली बांधल्या गेलेल्या Quadracci Pavilion या इमारतीने त्याचे स्थापत्य एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लेक मिशिगनच्या काठावर असल्यामुळे लांबून पाहिल्यास एकादे जहाज नांगर टाकून उभे आहे असा भास होतो. स्थापत्य रचनाकार आहेत सॅंतियागो कलात्रावा. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका प्रसिद्ध हॉलिवूडपटातील एक दृश्य येथे चित्रित झाले आहे. ओळखा पाहू हा चित्रपट. साऊथ डाकोटा या राज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियलची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून निर्मिती झालेले महाशिल्प प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. Gutzon Borglum यांच्या हाताखाली ४०० शिल्पकार व संबंधित कामगारांनी १४ वर्षे (१९२७ ते १९४१) राबून हे महाशिल्प डोंगरात घडवले. चार राष्ट्राध्यक्ष, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन यांची ही शिल्पे प्रत्यक्षात योजल्यानुसार कंबरेपर्यंत घडवायची होती. Gutzon Borglum यांच्या मृत्यूनंतर (मार्च १९४१) त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली पुढचे काही महिने काम चालले परंतु निधीअभावी ते अर्धवट राहिले व आजही त्याच अवस्थत आहे. ही बाब ठाऊक नसणाऱ्यांना ते काम अपूर्ण आहे असे वाटत नाही.

पैसा 20/08/2014 - 09:43
आतापर्यंतच्या तीनही प्रवेशिका एकापेक्षा एक भारी आहेत! निर्णय द्यायचं मिपाकरांचं काम फार कठीण करताय तुम्ही फटुग्राफर लोक!

In reply to by पैसा

एस 20/08/2014 - 11:46
मेजवानी मिळणार आहे मस्त! जरा ती मुदत कमी वाटतीय हो. सात दिवसांत कितीशा प्रवेशिका येतील!

महाबळेश्वर जवळ काढलेला धरणाचा फोटो Dharan पावसाळ्यातला मुंबई पुणे एक्सप्रेस वे Express Way कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर Mandir पैजारबुवा,

आतिवास 20/08/2014 - 11:56
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, अफगणिस्थान blue mosque आजही धडकी भरवणारा सेल्युलर जेल, अंदमान celluar jail गोळकोंडा मधलं हे बहुतेक बाजार भरण्याचं ठिकाण असावं का? का घोड्यांच्या पागा? माहिती नाही! golkonda

असंका 20/08/2014 - 12:17
शंका १. डुआयडीने फोटो पोस्ट बिस्ट केले तरीही चालतील का हो? २. फोटो बदलता येतील का?

In reply to by असंका

पैसा 20/08/2014 - 12:24
१. एका आयडीला जास्तीत जास्त ३ फोटो अपलोड करता येतील. तुमचे किती आयडी आहेत? २. फोटो बदलता येणार नाहीत. कारण नंतर लोकांना मत देताना क्न्फ्युजन होईल.

ओ पैतै, अगोदरच्या जुन्या धाग्यात एकदा मिपावर डकवलेली, छा.चि. पुन्हा एकवार डकवली तर चालतीलय काय?

चिंतामणी 20/08/2014 - 13:29
https://lh3.googleusercontent.com/-L567gWjPiWg/U_RQpZtBBCI/AAAAAAAABso/R9kGBa7VdXA/s720/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580.jpg श्री क्षेत्र माहूली येथील कृष्णा नदीवरील पूल. https://lh3.googleusercontent.com/-HWiVuijljyg/UMCbFWi16FI/AAAAAAAAA7U/YqiDLnHjBHU/s576/05122012%2528004%2529.jpg शिंदे छत्री- पुणे https://lh3.googleusercontent.com/-Qaikyu7_GtQ/U_RQoDPWEgI/AAAAAAAABsY/40N2XsmYC3E/s720/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580%25201.jpg श्री क्षेत्र माहूली येथील शिव मंदीर

पैसा 20/08/2014 - 13:45
पैजारबुवा. आतिवास, चिंतामणी, विलासराव सगळ्यांचे फोटो उत्तम आहेत!

In reply to by श्रीरंग_जोशी

चित्रगुप्त 20/08/2014 - 23:44
पुढील फेर्‍यांसाठी सुचवल्या जाणार्‍या विषयांसाठी एक नवीन धागा काढावा, ज्यात विविध विषय एकाच ठिकाणी साचवता येतील. मला सुचणारे विषयः १. निरागस २. प्रयत्न ३. माझी आवडती वस्तु ४. सावल्या ५. बिंब-प्रतिबिंब ६. मूर्तीकला ७. सौंदर्य ८. वृद्ध्त्व ९. विचित्रता १० फुरसतीचे क्षण

अनुप कोहळे 20/08/2014 - 21:40
Perrier Bridge HDR ISO-100 Shutter speed - 1/200, 1/800, 1/100 लेन्स १४ मि. मि. हे छायाचित्र माझे खूप आवडीचे आहे. ३ प्रतिमांचे प्रोसेसिंग Lightroom ह्या प्रणाली मधे करून Photomatix ह्या प्रणाली मधे HDR तयार केले आहे. आशा आहे कि तुम्हाला सुद्धा हे छायाचित्र आवडेल.

वेल्लाभट 20/08/2014 - 21:40
१. अहमदाबाद जवळ असलेली अडालज ही भव्य विहीर. aa अडालज की बावड़ी (गुजराती : अडालजनी वाव) एक सीढ़ीदार कुँआ (बावड़ी) है जो गुजरात के अडालज नामक गाँव में है। दूर-दराज से बड़ी संख्या में लोग इस कुएं को देखने आते रहते हैं। वास्तव में यह एक बड़े भवन के रूप में निर्मित है। भारत में इस तरह के कई सीड़ीनुमा कूप हैं. (मला अत्ताच कळलंय की पुण्याजवळ निंब येथे अशीच एक, बहुदा याच्याहून भारी विहीर आहे शिवकालीन. तेंव्हा ती बघायला जायचंय आता.) फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/६४० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - २०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट २. सटाणा येथील मांगी-तुंगी या जुळ्या शिखरांकडे जाणा-या पाय-या. ४०००+ पाय-या चढून या शिखरांवर जाता येतं. a मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पायऱ्या आहेत. फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/८०० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - १०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट ३. जिनिवा, स्वित्झर्लंड येथील एक गल्ली. दोनही बाजूंना उत्तमोत्तम स्विस शैलीतल्या इमारती, त्यांवरची नक्षी, सजावट इत्यादी. aa Geneva (/dʒɨˈniːvə/; French: Genève, is the second most populous city in Switzerland (after Zürich) and is the most populous city of Romandy, the French-speaking part of Switzerland. Situated where the Rhône exits Lake Geneva, it is the capital of the Republic and Canton of Geneva. फोटोबाबतः कॅमेरा - ऑलिंपस एफई २० शटरस्पीड - १/२५ अ‍ॅपर्चर - एफ ३.१ आयएसओ - १२५ पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट

एस 21/08/2014 - 11:13
छायाचित्रे अप्रतीम येताहेत. डावंउजवं करणं खरोखरच अवघड जाणार आहे. :-)

स्वैर 21/08/2014 - 13:48
१.फ्रान्समधील इटाम्स गावातील चर्चचा दरवाजा: 20141404 (21) २.आएफेल टॉवरवरुन काढलेला फोटो: 20142004 (32) ३.आळंदीरोडवरील साईमंदिर परिसरात असलेला स्तंभ : IMG_0679

पैसा 21/08/2014 - 17:50
मीता, kohalea तुम्ही अजून फोटो देऊ शकता. वेल्लाभट आणि स्वैर, खूपच छान फोटो! स्वैर, पहिला फोटो तर जबरदस्त आवडला!

बोका 21/08/2014 - 20:37
दिल्लीतील माझे आवड्ते ठिकाण. पर्यटक फारसे नसतात आणि सुंदर परिसर. (अवांतर - मकबरा, कबर, थडगे सारे एकच का ?) h कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/400, f/6.3, आयएसओ 200

sagarparadkar 21/08/2014 - 21:32
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस Appnzellar House लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा Mainau Palace व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग Opera House Vienna धन्यवाद

In reply to by sagarparadkar

sagarparadkar 22/08/2014 - 19:27
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/AppenzellerHouse_zps1b3ee1be.jpg.html लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/MainauPalace_zpsaca4309a.jpg.html व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/OperaHouseVienna_zps45d75f5b.jpg.html स्वित्झर्लंड्च्या लुझर्न मधील जनरल पोस्ट ऑफिसची इमारत http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/LucernPostOffice_zps2e91a371.jpg.html

In reply to by sagarparadkar

पैसा 22/08/2014 - 21:40
मूळ प्रतिसादात अपलोड केलेत. मात्र ३ च फोटो देता येतील. त्यामुळे चौथा टाकला नाही. तो हवा असेल तर आहे त्यापैकी एखादा काढावा लागेल. फोटो सुरेख!

माझे पण तीन फोटो... १. कंबोडियातिल बांतीय श्रेइ मंदिरातील एक कोरीवकाम :  २. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प :  ३. शांघाईच्या पर्ल टॉवरच्या काचेच्या जमिनीतून दिसणारा टॉवरचा स्तंभ व शेजारच्या मोठ्या चौकात असलेल्या उंच वर्तुळाकार पादचारी मार्गासह इतर परिसर :  (कॅमेरा: Soni DSC-TX7)

गवि 19/08/2014 - 15:09
उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) विषयाची रेंज अधिक स्पष्ट करण्यासाठी उपरोक्त उदाहरणे दिली आहेत. स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून. Infrastructure या अर्थाचे सर्वकाही स्वीकारार्ह आहे.

चित्रगुप्त 19/08/2014 - 16:04
अतिशय समयोचित उपक्रम. कृपया दोन गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यावे: १. फोटो अपलोडवताना जास्तीत जास्त रुंदी किती ठेवावी ? २. फ्लिकर मधे अपलोडवलेले फोटो अलिकडे दुसरीकडे वापरता येत नाहियेत, (copy image URL हल्ली गायब झालेले दिसते) यावर काय उपाय करावा? फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?

In reply to by चित्रगुप्त

धन्या 19/08/2014 - 19:42
फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?
या कामासाठी फोटोबकेट डॉट कॉम ही उत्तम वेबसाईट आहे. फेसबुक, फ्लिकर किंवा तत्सम सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो आयटीत काम करणार्‍या आमच्यासारख्या गरीबांना पाहता येत नाही. या सायटी आयटी हापिसांमध्ये ब्लॉक केलेल्या असतात.

In reply to by चित्रगुप्त

पैसा 20/08/2014 - 15:47
६००-६५० एवढ्या आकाराचे फोटो चांगले दिसतात. त्याहून मोठे कॉलमच्या बाहेर जातात. फ्लिकर वापरत नाही त्यामुळे माहिती नाही. गुगल फोटो/पिकासा वरून कधी काही प्रॉब्लेम येत नाही.

एस 19/08/2014 - 17:12
'ऐसी...' वरील छायाचित्रण आव्हाने छान असतात. आपल्याकडेही असा उपक्रम चालू झाल्याबद्दल आनंद वाटला. :-) जागतिक छायाचित्रणदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

स्पा 19/08/2014 - 18:28
कृष्ण धवल प्रकाशातली तीन छायाचित्रे टाकत आहे १. दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली ह्या कोनातून दिपमाळेची भव्यता खुलून दिसतेय fgf Exif data: nikon coolpix digicam f /4.2, iso:125, exposure time: 1/320 sec २.गेट वे ऑफ इंडिया हि जगप्रसिद्ध इमारत सर्वांना माहित आहेच, पण नेहमीप्रमाणे पूर्ण फोटो न घेता, त्यातलाच एक दरवाजा कॅमेरात पकडायचा प्रयत्न केलाय fgf Exif data: nikon डि ३१००, f /१०, iso:४००, exposure time: १/१६० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी ३.ताज हॉटेल,मुंबई fgf Exif data: nikon डि ३१००, f /११, iso:४००, exposure time: १/५०० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी

In reply to by स्पा

धन्या 19/08/2014 - 19:44
एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क चालेल का? या स्पर्धेच्या निमित्ताने स्पा यांनी काढलेली "वॉटरमार्कविरहीत" प्रकाशचित्रे पाहायला मिळाली. :)

भाते 19/08/2014 - 20:40
छान उपक्रम. सर्व मिपाकरांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 19/08/2014 - 22:06
२६ तारखेपर्यंत स्पर्धक छायाचित्रे अपलोड करतील, आणि सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.

वाह, जगभरातल्या मिपाकरांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल. एक सूचना: ज्या वास्तूचे वा रचनेचे चित्र आहे ती तेवढी प्रसिद्ध नसल्यास इतर माहितीखेरीज त्या स्थळाचा गूगल मॅप्सचा दुवा पण द्यावा.

एस 19/08/2014 - 22:50
एखादे छायाचित्र हे विषयाला धरून आहे की नाही हे कसे ठरवणार? ;-)

In reply to by एस

पैसा 19/08/2014 - 23:32
ठरवायचं नाहीच मुळी! एखाद्याला वाटलं की दहीहंडीचे थर हे मानवी स्थापत्य आहे, तर त्याने फोटो द्यावेत. सगळे मिपाकरच त्याचा काय तो निकाल करतील!

In reply to by पैसा

म्हणजे ते एसएमएसद्वारे महागायक /महागायिका वगैरे निवडले जातात तसेच ना?

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 19/08/2014 - 23:44
पण एसेमेस करण्यासाठी लोकांना सिमकार्डे आणि फोन देऊन बसवतात. इथे प्रत्येक आयडीला एकदाच मत देता येईल. डु आयडी असल्यास तसे सांगावे ही विनंती! :-/ :P

In reply to by पैसा

गुप्त मतदानपद्धती नसल्याने काही आयडींची अडचण होऊ शकते. विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची मते दिली जाणार आहेत. फिक्सिंग करणे अवघड आहे ;-). बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 20/08/2014 - 00:07
ज्यांना गुप्त मतदान करायचं आहे त्यांनी सं मं ला नंबराचा व्यनि करून इथे तशी नोंद करावी. पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने त्यांना काही गडबड करता येणार नाही. फिक्सिंगसाठी आधी एक कंपू तयार करावा लागेल. ते फार वेळखाऊ काम आहे असे एकूणात दिसते.

In reply to by पैसा

इरसाल 21/08/2014 - 13:55
आमाला नाय बोलवलत बारश्याचं जेवाला. आमीबी खाल्या असत्यान घुगर्‍या नि पेढं !

In reply to by पैसा

प्यारे१ 21/08/2014 - 17:55
>>> पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने ओ आम्हाला आठवत नाही. कधी आलेलात? प्यारे१-प्रशांत आवले-प्यारे१ (हे एलिझाबेथ टेलर सारखं झालं असं वाटत असल्यास निव्वळ योगायोग समजावा)

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रशांत 20/08/2014 - 10:05
बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).
काळजी नसावी बारसे झाले तरी बिल्ला नंबर तोच असतो.... हा का ना का.

प्रचेतस 20/08/2014 - 09:12
१. अजिंठा (लेणी क्र. २६, चैत्यगृह) छायाचित्रातील चैत्यगृहातील स्तंभांवरील कोरीव भाग आहे. Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm f/4.4-28 Focal Length: 30 mm Exposure 1/40 F Number: f/4.5 ISO: 2500 Flash Not used a २. ७ व्या ते ८ व्या शतकात निर्मिलेली वेरूळची कैलास लेणी (लेणी क्र. १६) Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 55 mm Exposure 1/125 F Number: f/7.1 ISO: 100 Flash Not used a ३. वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 50 mm Exposure 1/30 F Number: f/5.6 ISO: 3200 Flash Not used a वरील तिन्ही छायाचित्रात कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.

~ विस्कॉन्सीन स्टेट कॅपिटॉल ~

Wisconsin State Capitol Exif Details: Sony Nex-5N, F-stop: F/11, ISO:100, Exposure 1/100

~ मिलवॉकी आर्ट म्युझियम ~

Milwaukee Art Museum Exif Details: Sony Nex-5N, F-stop F/13, ISO:100, Exposure 1/250

~ माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियल ~

Mount Rushmore National Memorial Exif Details: Canon SX-30IS, F-stop:F/4.5, ISO:80, Exposure:1/1000 वरील तिन्ही छायाचित्रात पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. मूळ आकारात चित्रे बघायची असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अमेरिकेत राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी स्टेट कॅपिटॉल असते. तिथे त्या राज्याच्या विधिमंडळाची सभागृहे, गवर्नर चे कार्यालय व स्थानिक सिनेटर्स, काँग्रेसमन यांची कार्यालये त्याखेरीज त्या राज्यातील सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय असते. विस्कॉनसिन चे स्टेट कॅपिटॉल राजधानी चे शहर मॅडिसन मध्ये आहे. डाऊनटाऊन मॅडिसन हे दोन जलाशयांचे मध्ये वसले आहे (लेक मेंडोटालेक मोनोना). स्टेट कॅपिटॉलच्या इमारतीचे स्थापत्य अत्यंत भव्य व आकर्षक आहे. ठोकळेबाजपणा कुठल्याही कोनातून जाणवत नाही. पर्यटकांना आत बाहेर मुक्त प्रवेश असल्यामुळे तेथील स्थापत्याच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. घुमटाच्या आतील बाजूचे नक्षीकाम व रंगसंगती वाखाणण्याजोगी आहे. विस्कॉनसिन मधील सर्वात मोठे शहर मिलवॉकी येथील मिलवॉकी आर्ट म्युझियम संग्रहालय म्हणून वाखाणण्याजोगे आहे पण २००१ साली बांधल्या गेलेल्या Quadracci Pavilion या इमारतीने त्याचे स्थापत्य एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लेक मिशिगनच्या काठावर असल्यामुळे लांबून पाहिल्यास एकादे जहाज नांगर टाकून उभे आहे असा भास होतो. स्थापत्य रचनाकार आहेत सॅंतियागो कलात्रावा. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका प्रसिद्ध हॉलिवूडपटातील एक दृश्य येथे चित्रित झाले आहे. ओळखा पाहू हा चित्रपट. साऊथ डाकोटा या राज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियलची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून निर्मिती झालेले महाशिल्प प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. Gutzon Borglum यांच्या हाताखाली ४०० शिल्पकार व संबंधित कामगारांनी १४ वर्षे (१९२७ ते १९४१) राबून हे महाशिल्प डोंगरात घडवले. चार राष्ट्राध्यक्ष, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन यांची ही शिल्पे प्रत्यक्षात योजल्यानुसार कंबरेपर्यंत घडवायची होती. Gutzon Borglum यांच्या मृत्यूनंतर (मार्च १९४१) त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली पुढचे काही महिने काम चालले परंतु निधीअभावी ते अर्धवट राहिले व आजही त्याच अवस्थत आहे. ही बाब ठाऊक नसणाऱ्यांना ते काम अपूर्ण आहे असे वाटत नाही.

पैसा 20/08/2014 - 09:43
आतापर्यंतच्या तीनही प्रवेशिका एकापेक्षा एक भारी आहेत! निर्णय द्यायचं मिपाकरांचं काम फार कठीण करताय तुम्ही फटुग्राफर लोक!

In reply to by पैसा

एस 20/08/2014 - 11:46
मेजवानी मिळणार आहे मस्त! जरा ती मुदत कमी वाटतीय हो. सात दिवसांत कितीशा प्रवेशिका येतील!

महाबळेश्वर जवळ काढलेला धरणाचा फोटो Dharan पावसाळ्यातला मुंबई पुणे एक्सप्रेस वे Express Way कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर Mandir पैजारबुवा,

आतिवास 20/08/2014 - 11:56
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, अफगणिस्थान blue mosque आजही धडकी भरवणारा सेल्युलर जेल, अंदमान celluar jail गोळकोंडा मधलं हे बहुतेक बाजार भरण्याचं ठिकाण असावं का? का घोड्यांच्या पागा? माहिती नाही! golkonda

असंका 20/08/2014 - 12:17
शंका १. डुआयडीने फोटो पोस्ट बिस्ट केले तरीही चालतील का हो? २. फोटो बदलता येतील का?

In reply to by असंका

पैसा 20/08/2014 - 12:24
१. एका आयडीला जास्तीत जास्त ३ फोटो अपलोड करता येतील. तुमचे किती आयडी आहेत? २. फोटो बदलता येणार नाहीत. कारण नंतर लोकांना मत देताना क्न्फ्युजन होईल.

ओ पैतै, अगोदरच्या जुन्या धाग्यात एकदा मिपावर डकवलेली, छा.चि. पुन्हा एकवार डकवली तर चालतीलय काय?

चिंतामणी 20/08/2014 - 13:29
https://lh3.googleusercontent.com/-L567gWjPiWg/U_RQpZtBBCI/AAAAAAAABso/R9kGBa7VdXA/s720/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580.jpg श्री क्षेत्र माहूली येथील कृष्णा नदीवरील पूल. https://lh3.googleusercontent.com/-HWiVuijljyg/UMCbFWi16FI/AAAAAAAAA7U/YqiDLnHjBHU/s576/05122012%2528004%2529.jpg शिंदे छत्री- पुणे https://lh3.googleusercontent.com/-Qaikyu7_GtQ/U_RQoDPWEgI/AAAAAAAABsY/40N2XsmYC3E/s720/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580%25201.jpg श्री क्षेत्र माहूली येथील शिव मंदीर

पैसा 20/08/2014 - 13:45
पैजारबुवा. आतिवास, चिंतामणी, विलासराव सगळ्यांचे फोटो उत्तम आहेत!

In reply to by श्रीरंग_जोशी

चित्रगुप्त 20/08/2014 - 23:44
पुढील फेर्‍यांसाठी सुचवल्या जाणार्‍या विषयांसाठी एक नवीन धागा काढावा, ज्यात विविध विषय एकाच ठिकाणी साचवता येतील. मला सुचणारे विषयः १. निरागस २. प्रयत्न ३. माझी आवडती वस्तु ४. सावल्या ५. बिंब-प्रतिबिंब ६. मूर्तीकला ७. सौंदर्य ८. वृद्ध्त्व ९. विचित्रता १० फुरसतीचे क्षण

अनुप कोहळे 20/08/2014 - 21:40
Perrier Bridge HDR ISO-100 Shutter speed - 1/200, 1/800, 1/100 लेन्स १४ मि. मि. हे छायाचित्र माझे खूप आवडीचे आहे. ३ प्रतिमांचे प्रोसेसिंग Lightroom ह्या प्रणाली मधे करून Photomatix ह्या प्रणाली मधे HDR तयार केले आहे. आशा आहे कि तुम्हाला सुद्धा हे छायाचित्र आवडेल.

वेल्लाभट 20/08/2014 - 21:40
१. अहमदाबाद जवळ असलेली अडालज ही भव्य विहीर. aa अडालज की बावड़ी (गुजराती : अडालजनी वाव) एक सीढ़ीदार कुँआ (बावड़ी) है जो गुजरात के अडालज नामक गाँव में है। दूर-दराज से बड़ी संख्या में लोग इस कुएं को देखने आते रहते हैं। वास्तव में यह एक बड़े भवन के रूप में निर्मित है। भारत में इस तरह के कई सीड़ीनुमा कूप हैं. (मला अत्ताच कळलंय की पुण्याजवळ निंब येथे अशीच एक, बहुदा याच्याहून भारी विहीर आहे शिवकालीन. तेंव्हा ती बघायला जायचंय आता.) फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/६४० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - २०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट २. सटाणा येथील मांगी-तुंगी या जुळ्या शिखरांकडे जाणा-या पाय-या. ४०००+ पाय-या चढून या शिखरांवर जाता येतं. a मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पायऱ्या आहेत. फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/८०० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - १०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट ३. जिनिवा, स्वित्झर्लंड येथील एक गल्ली. दोनही बाजूंना उत्तमोत्तम स्विस शैलीतल्या इमारती, त्यांवरची नक्षी, सजावट इत्यादी. aa Geneva (/dʒɨˈniːvə/; French: Genève, is the second most populous city in Switzerland (after Zürich) and is the most populous city of Romandy, the French-speaking part of Switzerland. Situated where the Rhône exits Lake Geneva, it is the capital of the Republic and Canton of Geneva. फोटोबाबतः कॅमेरा - ऑलिंपस एफई २० शटरस्पीड - १/२५ अ‍ॅपर्चर - एफ ३.१ आयएसओ - १२५ पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट

एस 21/08/2014 - 11:13
छायाचित्रे अप्रतीम येताहेत. डावंउजवं करणं खरोखरच अवघड जाणार आहे. :-)

स्वैर 21/08/2014 - 13:48
१.फ्रान्समधील इटाम्स गावातील चर्चचा दरवाजा: 20141404 (21) २.आएफेल टॉवरवरुन काढलेला फोटो: 20142004 (32) ३.आळंदीरोडवरील साईमंदिर परिसरात असलेला स्तंभ : IMG_0679

पैसा 21/08/2014 - 17:50
मीता, kohalea तुम्ही अजून फोटो देऊ शकता. वेल्लाभट आणि स्वैर, खूपच छान फोटो! स्वैर, पहिला फोटो तर जबरदस्त आवडला!

बोका 21/08/2014 - 20:37
दिल्लीतील माझे आवड्ते ठिकाण. पर्यटक फारसे नसतात आणि सुंदर परिसर. (अवांतर - मकबरा, कबर, थडगे सारे एकच का ?) h कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/400, f/6.3, आयएसओ 200

sagarparadkar 21/08/2014 - 21:32
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस Appnzellar House लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा Mainau Palace व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग Opera House Vienna धन्यवाद

In reply to by sagarparadkar

sagarparadkar 22/08/2014 - 19:27
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/AppenzellerHouse_zps1b3ee1be.jpg.html लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/MainauPalace_zpsaca4309a.jpg.html व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/OperaHouseVienna_zps45d75f5b.jpg.html स्वित्झर्लंड्च्या लुझर्न मधील जनरल पोस्ट ऑफिसची इमारत http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/LucernPostOffice_zps2e91a371.jpg.html

In reply to by sagarparadkar

पैसा 22/08/2014 - 21:40
मूळ प्रतिसादात अपलोड केलेत. मात्र ३ च फोटो देता येतील. त्यामुळे चौथा टाकला नाही. तो हवा असेल तर आहे त्यापैकी एखादा काढावा लागेल. फोटो सुरेख!

माझे पण तीन फोटो... १. कंबोडियातिल बांतीय श्रेइ मंदिरातील एक कोरीवकाम :  २. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प :  ३. शांघाईच्या पर्ल टॉवरच्या काचेच्या जमिनीतून दिसणारा टॉवरचा स्तंभ व शेजारच्या मोठ्या चौकात असलेल्या उंच वर्तुळाकार पादचारी मार्गासह इतर परिसर :  (कॅमेरा: Soni DSC-TX7)
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे ·

कवितानागेश 31/07/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू 31/07/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र 31/07/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल 01/08/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या 01/08/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा 01/08/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० 01/08/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे 01/08/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस 01/08/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .

कवितानागेश 31/07/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू 31/07/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र 31/07/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल 01/08/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या 01/08/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा 01/08/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० 01/08/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे 01/08/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस 01/08/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

आयुर्हित ·

चांगला उपक्रम. श्री. भापकर गुरुजींचे कौतुक वाटले. मुंबई-पुण्यात असतो तर नक्कीच आलो असतो कांही बिया घेऊन. असो.

खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही . मी आंब्याच्या कोयी वाळवुन ठेवल्या होत्या , पावसाळ्यात रोपे करुन अजिंक्यतार्‍यावर लावायचा विचार होता . पण घरच्यांनी न सांगताच फेकुन दिल्या (थोड्याफार उरल्यात त्यांची रोपे करायचा प्लॅन आहे ) :( असो. घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही *biggrin* बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही ! (आमच्या घरात वड पिंपळ औदुंबर तिन्ही आहेत !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आयुर्हित 02/07/2014 - 13:41
मी हनिवेल मध्ये असतांना, दर वेळेला(वेगवेगळ्या)गडांवर ट्रेकिन्गला जातांना वेगवेगळ्या बिया पेरुन यायचो.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस 02/07/2014 - 13:43
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
एकदम सहमत. आम्हीही वृक्षारोपणाला ह्याच झाडांच्या रोपांना प्राधान्य देतो. तसेच लावल्यानंतरच्या उन्हाळ्यातही ती रोपे तग धरतात. जांभळाचे झाड पाणी धरून ठेवत असावे असे लेखात म्हटलेले आहे. त्यामुळे जांभूळ लावायचा संकल्प सोडला आहे असे वाटते. जांभळाचा लाकूड म्हणून किंवा सरपण म्हणूनही तितका उपयोग नसतो, पण वन्यप्राण्यांना जांभूळबनाचा आसरा चांगला होतो.

In reply to by एस

आयुर्हित 02/07/2014 - 13:53
फळदार झाडे लावलीत तर मनूष्यांबरोबर पशूपक्षांनाही फळे खायला मिळतिल. त्यांमूळे कोणतीही फळदार झाडे लावावीत. शक्यतो नदिच्या कडेला लावलीत तर चांगली वाढतील व मातीची धुपही होणार नाही, असे म्हणणे आहे गुरुजींचे!

In reply to by आयुर्हित

खटपट्या 03/07/2014 - 02:25
फळझाडे लावल्यामुळे अजून हा फायदा हा कि पक्षी फळे खावून लांब जावून विष्ठा विसर्जन करतात ज्यात फळांच्या बिया असतात त्यामुळे परत वनीकरणाचा प्रसार होतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 02/07/2014 - 14:02
>>घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही फणसाच्या आठळ्या ठेवत नाही? असली मस्त भाजी होते त्या आठळ्यांची. फक्त काप्या फणसाच्या हव्या, बरक्याच्या का नको हे सुज्ञांस सांगणे न लगे. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

ऋषिकेश 03/07/2014 - 10:48
झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
विशेष सहमती. इतरही कारणे आहेतः १. ही झाडे रात्रीसुद्धा ऑक्सीजनच उत्सर्जित करतात २. या झाडांवर अनेक पक्षी विसावा घेऊ शकतात. काहिशा पापुद्रा असलेल्या खोडांमुळे अधिक किटकांचीही सोय होते. या झाडांना फळे आली की बरेच पक्षी यावर घरटी बांधतात. (ही झाडे असलेल्या ठिकाणी पक्षांची बरीच विविधता दिसते) बाकी वरील जांभुळ-प्रकल्पालाही शुभेच्छा!

अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे. खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही. याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!

सस्नेह 02/07/2014 - 14:37
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. पण नगर खूपच दूर आहे. इथे मीच असा एखादा उपक्रम काढेन कदाचित...

In reply to by सस्नेह

आयुर्हित 02/07/2014 - 14:49
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो! आणि नाही आलात तर स्थानिक वनविभागाच्या अधिकार्‍याची मदती मदत घेवुन रोपे बनवुन घ्यावीत आणि त्याज कडुनच लावून घ्यावित, असा सल्ला आहे गुरुजींचा!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पाणी अडणार आहे का पण?
पाणी अडवण्यासाठी बि कुठे पेरावे लागेल ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.पजित अवार करतील *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 02/07/2014 - 17:31
बी पेरण्याबद्दल की पाणी अडवण्याबद्दल, याबद्दल अंमळ गफलत होतेय का? बहुधा पाण्याशी संबंधित असावं, चूभूद्याघ्या ;)

अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुर्हित माहिती बद्द्ल धन्यवाद. गुरूजींना नक्की भेटणार...मी माझ्या बागेत आठवड्या पुर्वी जांभळाच्या जवळपास दोनतिनशे बिया पुरल्या आहेत रोप तयार झाले की इथल्या परिसरात लावणार आहे. गुरूजींच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन प्रत्येकाने वृक्षरोपण नक्की करायला पाहीजे.

मी पण हा उपक्रम २००९ पासून करत आहे. मी फक्त मोठी झाडे लावतो. आत्ता पर्यंत तशी ६० मोठी झाडे लावली गेली आहेत. यात काही नवीन उपक्रम पण केले आहेत. उदा. अनेकदा आपण एखाद्या जुनाट भिंतीवर वडाचे, पिंपळाचे छोटे झाड उगवलेले पाहतो ते तिथून काढून जमिनीत "ग्राफ़्ट" करणे, अथवा उन्हाळ्यात नक्की फुलणारे गुलमोहोराचे झाड लावल्याने उन्हात मोठे रक्षण होते....सहसा कोणत्याही बागेत अशा झाडांच्या खाली त्याच्या बिया पडलेल्या असतात. जून महिन्यात आंबा घाटात सुमारे ४० मोठे वृक्ष अशा पद्धतीने ग्राफ़्ट केले आहेत...पण पाउस कमी झालाय ...बघू कसे जगतात आता..मोठी ५ प्रकारची झाडे फार उत्तम उदा. आंबा, वड, पिंपळ, उंबर, नारळ ..या झाडांना आपल्या संस्कृती मध्ये मनाचे स्थान आहे.

आयुर्हित 03/07/2014 - 10:54
१)ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. स्वातंत्र्यानंतर आपण भारतियांनी त्याचा पुर्ण र्‍हास केलाय,हे गुरुजींनी पाहिलेले आहे. जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते, त्यामूळे नदी-नाल्यांच्या किनारी लावायला चांगली असतात. २)जांभळामध्ये लोह आणि विटॅमिन क भरपुर प्रमाणात असते, जे आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त असते. ३)जांभळामध्ये मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते, जे जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आणि आम्लाच्या विषारी परिणामांवर आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. आहारात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,मायग्रेन, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. ४)ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांना जांभुळ लोह व मॅग्नेशियमची पुर्तता करुन स्वास्थ दुरुस्त करते. ४)जांभळामध्ये गॅलिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिड, स्टेरोल्स, एलॅगिक अॅसिड व अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे कॉलेस्ट्रोल कमी करुन रक्तशर्करा प्रमाणात ठेवायला मदत करते. अशा प्रकारे मधुमेह आटोक्यात आणायला जांभुळ मदतच करते. जरी भारतदेश हा मधुमेहि रुग्णांची राजधानी मानला गेलाय पण निसर्गाने आपल्याला जांभुळ हे फळही दिले आहे. भारतिय उपखंडाचे नाव जंबूद्वीप असे आहे.याचा अर्थ येथे जांभळाची भरपुर झाडी होती. (चोच देण्याआधि दाण्याची सोय केलेली असते हे माझे एक विधान आठवले.) ५)जांभळा रंग हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. वांगी, जांभळे, काळी द्राक्षे, करवंदे वगैरेच्या सेवनाने शरीरात या रंगाची गरज पूर्ण होते. ६)जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ७)जांभूळ हे मोठमोठे कवी यांना स्फूरण देवुन गाणी व कविता करायला मदतच करतो. उदा: जैत रे जैत मधिल जांभुळ पिकल्या झाडाखाली....

In reply to by आयुर्हित

सूड 03/07/2014 - 15:14
तुमचा प्रतिसाद वाचून बर्‍याच दिवसांनी हा निबंध आठवला: आवडता पक्षी--बदक !!.... बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..त्यांच्या हातात काठी पण असते

राही 03/07/2014 - 14:42
मला वाटते ठाण्यातल्या हरियाली या संस्थेने किंवा/आणि पुण्यातल्या वनराई या संस्थेने असे उपक्रम पूर्वी राबवलेले आहेत. सध्या मुंबईतले अनेक ट्रेकिन्ग ग्रूप्स, समाजसंस्था, लायन, रोटरी आदि क्लब हा उपक्रम राबवीत असतात. 'अनाम प्रेम' चे लोक जिथे जिथे जातात तिथे बिया उधळतात. वर्षभर खाल्लेल्या फळांतल्या बिया जपून ठेवणे आणि पावसाळ्यात दूर कुठेतरी उघड्याबोडक्या टेकड्यांवर जाऊन त्या उधळणे हे काम अनेक कुटुंबे वैयक्तिक पातळीवर करत असतात. आम्हीसुद्धा. हा आपला खारीचा सहभाग, कारण टेकड्यांवर खड्दे खोदून त्यात रोपलावणी करणे सर्वांनाच जमते असे नाही. पण आता बहरलेली काही वने पहाताना यात आपण पूर्वी रोवलेली रोपेही असतील या विचाराने ऊर भरून येतो.

पैसा 03/07/2014 - 21:02
अशा असंख्य वेड्या प्रयत्नांची आवष्यकता आहे. मात्र त्यांना एवढा पैसा खर्च करावा लागू नये. सरकारने लागेल ती मदत करावी ही अपेक्षा.

बहुगुणी 05/07/2014 - 08:41
चांगल्या उपक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद, आयुर्हित. आणि भापकर गुरूजींना आणि त्यांना मदत करणार्‍या सर्वांनाच शुभेच्छा! नदीकाठच्या मातीची झीज थांबवण्यासाठी सुगंधासाठी आपणां सर्वांच्या ओळखीच्या वाळा (खस/vetiver) या वनस्पतीचाही पूर्वापार वापर केला जातो. या रोपांची मुळं जमिनीखाली सरळ उभी अशी २००-४०० सेंटीमीटर इतकी खोल जाऊन माती धरून ठेवतात. कोकण रेल्वेने उतारावर पावसाने रूळाखालची माती घसरू नये म्हणून या रोपांची खुबीने लागवड केली आहे. त्याची रोपे कोठे मिळतात याची माहिती वाळे विकणार्‍यांकडून मिळू शकेल असं वाटतं.

चांगला उपक्रम. श्री. भापकर गुरुजींचे कौतुक वाटले. मुंबई-पुण्यात असतो तर नक्कीच आलो असतो कांही बिया घेऊन. असो.

खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही . मी आंब्याच्या कोयी वाळवुन ठेवल्या होत्या , पावसाळ्यात रोपे करुन अजिंक्यतार्‍यावर लावायचा विचार होता . पण घरच्यांनी न सांगताच फेकुन दिल्या (थोड्याफार उरल्यात त्यांची रोपे करायचा प्लॅन आहे ) :( असो. घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही *biggrin* बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही ! (आमच्या घरात वड पिंपळ औदुंबर तिन्ही आहेत !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आयुर्हित 02/07/2014 - 13:41
मी हनिवेल मध्ये असतांना, दर वेळेला(वेगवेगळ्या)गडांवर ट्रेकिन्गला जातांना वेगवेगळ्या बिया पेरुन यायचो.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस 02/07/2014 - 13:43
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
एकदम सहमत. आम्हीही वृक्षारोपणाला ह्याच झाडांच्या रोपांना प्राधान्य देतो. तसेच लावल्यानंतरच्या उन्हाळ्यातही ती रोपे तग धरतात. जांभळाचे झाड पाणी धरून ठेवत असावे असे लेखात म्हटलेले आहे. त्यामुळे जांभूळ लावायचा संकल्प सोडला आहे असे वाटते. जांभळाचा लाकूड म्हणून किंवा सरपण म्हणूनही तितका उपयोग नसतो, पण वन्यप्राण्यांना जांभूळबनाचा आसरा चांगला होतो.

In reply to by एस

आयुर्हित 02/07/2014 - 13:53
फळदार झाडे लावलीत तर मनूष्यांबरोबर पशूपक्षांनाही फळे खायला मिळतिल. त्यांमूळे कोणतीही फळदार झाडे लावावीत. शक्यतो नदिच्या कडेला लावलीत तर चांगली वाढतील व मातीची धुपही होणार नाही, असे म्हणणे आहे गुरुजींचे!

In reply to by आयुर्हित

खटपट्या 03/07/2014 - 02:25
फळझाडे लावल्यामुळे अजून हा फायदा हा कि पक्षी फळे खावून लांब जावून विष्ठा विसर्जन करतात ज्यात फळांच्या बिया असतात त्यामुळे परत वनीकरणाचा प्रसार होतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 02/07/2014 - 14:02
>>घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही फणसाच्या आठळ्या ठेवत नाही? असली मस्त भाजी होते त्या आठळ्यांची. फक्त काप्या फणसाच्या हव्या, बरक्याच्या का नको हे सुज्ञांस सांगणे न लगे. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

ऋषिकेश 03/07/2014 - 10:48
झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
विशेष सहमती. इतरही कारणे आहेतः १. ही झाडे रात्रीसुद्धा ऑक्सीजनच उत्सर्जित करतात २. या झाडांवर अनेक पक्षी विसावा घेऊ शकतात. काहिशा पापुद्रा असलेल्या खोडांमुळे अधिक किटकांचीही सोय होते. या झाडांना फळे आली की बरेच पक्षी यावर घरटी बांधतात. (ही झाडे असलेल्या ठिकाणी पक्षांची बरीच विविधता दिसते) बाकी वरील जांभुळ-प्रकल्पालाही शुभेच्छा!

अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे. खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही. याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!

सस्नेह 02/07/2014 - 14:37
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. पण नगर खूपच दूर आहे. इथे मीच असा एखादा उपक्रम काढेन कदाचित...

In reply to by सस्नेह

आयुर्हित 02/07/2014 - 14:49
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो! आणि नाही आलात तर स्थानिक वनविभागाच्या अधिकार्‍याची मदती मदत घेवुन रोपे बनवुन घ्यावीत आणि त्याज कडुनच लावून घ्यावित, असा सल्ला आहे गुरुजींचा!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पाणी अडणार आहे का पण?
पाणी अडवण्यासाठी बि कुठे पेरावे लागेल ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.पजित अवार करतील *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 02/07/2014 - 17:31
बी पेरण्याबद्दल की पाणी अडवण्याबद्दल, याबद्दल अंमळ गफलत होतेय का? बहुधा पाण्याशी संबंधित असावं, चूभूद्याघ्या ;)

अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुर्हित माहिती बद्द्ल धन्यवाद. गुरूजींना नक्की भेटणार...मी माझ्या बागेत आठवड्या पुर्वी जांभळाच्या जवळपास दोनतिनशे बिया पुरल्या आहेत रोप तयार झाले की इथल्या परिसरात लावणार आहे. गुरूजींच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन प्रत्येकाने वृक्षरोपण नक्की करायला पाहीजे.

मी पण हा उपक्रम २००९ पासून करत आहे. मी फक्त मोठी झाडे लावतो. आत्ता पर्यंत तशी ६० मोठी झाडे लावली गेली आहेत. यात काही नवीन उपक्रम पण केले आहेत. उदा. अनेकदा आपण एखाद्या जुनाट भिंतीवर वडाचे, पिंपळाचे छोटे झाड उगवलेले पाहतो ते तिथून काढून जमिनीत "ग्राफ़्ट" करणे, अथवा उन्हाळ्यात नक्की फुलणारे गुलमोहोराचे झाड लावल्याने उन्हात मोठे रक्षण होते....सहसा कोणत्याही बागेत अशा झाडांच्या खाली त्याच्या बिया पडलेल्या असतात. जून महिन्यात आंबा घाटात सुमारे ४० मोठे वृक्ष अशा पद्धतीने ग्राफ़्ट केले आहेत...पण पाउस कमी झालाय ...बघू कसे जगतात आता..मोठी ५ प्रकारची झाडे फार उत्तम उदा. आंबा, वड, पिंपळ, उंबर, नारळ ..या झाडांना आपल्या संस्कृती मध्ये मनाचे स्थान आहे.

आयुर्हित 03/07/2014 - 10:54
१)ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. स्वातंत्र्यानंतर आपण भारतियांनी त्याचा पुर्ण र्‍हास केलाय,हे गुरुजींनी पाहिलेले आहे. जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते, त्यामूळे नदी-नाल्यांच्या किनारी लावायला चांगली असतात. २)जांभळामध्ये लोह आणि विटॅमिन क भरपुर प्रमाणात असते, जे आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त असते. ३)जांभळामध्ये मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते, जे जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आणि आम्लाच्या विषारी परिणामांवर आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. आहारात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,मायग्रेन, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. ४)ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांना जांभुळ लोह व मॅग्नेशियमची पुर्तता करुन स्वास्थ दुरुस्त करते. ४)जांभळामध्ये गॅलिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिड, स्टेरोल्स, एलॅगिक अॅसिड व अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे कॉलेस्ट्रोल कमी करुन रक्तशर्करा प्रमाणात ठेवायला मदत करते. अशा प्रकारे मधुमेह आटोक्यात आणायला जांभुळ मदतच करते. जरी भारतदेश हा मधुमेहि रुग्णांची राजधानी मानला गेलाय पण निसर्गाने आपल्याला जांभुळ हे फळही दिले आहे. भारतिय उपखंडाचे नाव जंबूद्वीप असे आहे.याचा अर्थ येथे जांभळाची भरपुर झाडी होती. (चोच देण्याआधि दाण्याची सोय केलेली असते हे माझे एक विधान आठवले.) ५)जांभळा रंग हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. वांगी, जांभळे, काळी द्राक्षे, करवंदे वगैरेच्या सेवनाने शरीरात या रंगाची गरज पूर्ण होते. ६)जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ७)जांभूळ हे मोठमोठे कवी यांना स्फूरण देवुन गाणी व कविता करायला मदतच करतो. उदा: जैत रे जैत मधिल जांभुळ पिकल्या झाडाखाली....

In reply to by आयुर्हित

सूड 03/07/2014 - 15:14
तुमचा प्रतिसाद वाचून बर्‍याच दिवसांनी हा निबंध आठवला: आवडता पक्षी--बदक !!.... बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..त्यांच्या हातात काठी पण असते

राही 03/07/2014 - 14:42
मला वाटते ठाण्यातल्या हरियाली या संस्थेने किंवा/आणि पुण्यातल्या वनराई या संस्थेने असे उपक्रम पूर्वी राबवलेले आहेत. सध्या मुंबईतले अनेक ट्रेकिन्ग ग्रूप्स, समाजसंस्था, लायन, रोटरी आदि क्लब हा उपक्रम राबवीत असतात. 'अनाम प्रेम' चे लोक जिथे जिथे जातात तिथे बिया उधळतात. वर्षभर खाल्लेल्या फळांतल्या बिया जपून ठेवणे आणि पावसाळ्यात दूर कुठेतरी उघड्याबोडक्या टेकड्यांवर जाऊन त्या उधळणे हे काम अनेक कुटुंबे वैयक्तिक पातळीवर करत असतात. आम्हीसुद्धा. हा आपला खारीचा सहभाग, कारण टेकड्यांवर खड्दे खोदून त्यात रोपलावणी करणे सर्वांनाच जमते असे नाही. पण आता बहरलेली काही वने पहाताना यात आपण पूर्वी रोवलेली रोपेही असतील या विचाराने ऊर भरून येतो.

पैसा 03/07/2014 - 21:02
अशा असंख्य वेड्या प्रयत्नांची आवष्यकता आहे. मात्र त्यांना एवढा पैसा खर्च करावा लागू नये. सरकारने लागेल ती मदत करावी ही अपेक्षा.

बहुगुणी 05/07/2014 - 08:41
चांगल्या उपक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद, आयुर्हित. आणि भापकर गुरूजींना आणि त्यांना मदत करणार्‍या सर्वांनाच शुभेच्छा! नदीकाठच्या मातीची झीज थांबवण्यासाठी सुगंधासाठी आपणां सर्वांच्या ओळखीच्या वाळा (खस/vetiver) या वनस्पतीचाही पूर्वापार वापर केला जातो. या रोपांची मुळं जमिनीखाली सरळ उभी अशी २००-४०० सेंटीमीटर इतकी खोल जाऊन माती धरून ठेवतात. कोकण रेल्वेने उतारावर पावसाने रूळाखालची माती घसरू नये म्हणून या रोपांची खुबीने लागवड केली आहे. त्याची रोपे कोठे मिळतात याची माहिती वाळे विकणार्‍यांकडून मिळू शकेल असं वाटतं.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

गर्भसंस्कार

बाबा पाटील ·

In reply to by सुखी

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या 23/06/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन 23/06/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन 23/06/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील 23/06/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 27/06/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश 23/06/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या 23/06/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि 23/06/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि 23/06/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत 23/06/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या 23/06/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी 23/06/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय 25/06/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश 25/06/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस 26/06/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय 26/06/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 27/06/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी 27/06/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा 27/06/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या 27/06/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा 27/06/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश 28/06/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.

In reply to by सुखी

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या 23/06/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन 23/06/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन 23/06/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील 23/06/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 27/06/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश 23/06/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या 23/06/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि 23/06/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि 23/06/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत 23/06/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या 23/06/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी 23/06/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय 25/06/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश 25/06/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस 26/06/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय 26/06/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 27/06/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी 27/06/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा 27/06/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या 27/06/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा 27/06/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश 28/06/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.

सामान्य माणसासाठी साधा फोन

कंजूस ·

कंजूस 28/05/2014 - 03:46
एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?

पैसा 28/05/2014 - 13:12
मी पण अ‍ॅण्ड्रॉईड फोन्स सारखे चार्ज करावे लागतात म्हणून वैतागले आहे. मध्ये पेंटा भारत PF300 नावाचा एक फोन http://www.pantel.in/Bharat_Phone_PF300 घेतला. त्याची बॅटरी भरपूर चालते. ८ दिवसपर्यंत. शिवाय मोठ्ठा स्क्रीन आहे. कामचलाऊ कॅमेरा तसंच जावा, इंटरनेट, एम पी३ वगैरे आहेच. बाहेरगावी जाताना असलेच फोन बेस्ट!

In reply to by पैसा

काही प्रश्न ! १. हा फोन खास बीसएनएलसाठी तयार केलेला दिसतोय. इतर कंपन्यांची जीएसएम कार्ड चालतात काय ? २. दृष्यानुभव ( लुक आणि फिल) चांगला आहे की चायना मोबाईल सारखा वाटतोय ?

In reply to by धर्मराजमुटके

पैसा 28/05/2014 - 17:31
सगळी सिमकार्ड्स चालतात. इंटरनेट पण चालते. मी सध्या डोकोमो आणि आयडियाची कार्ड्स वापरत आहे आणि इंटरनेट वापरून पाहिले. दोन्हीचे चालते आहे. चायना मोबाईलसारखा वाटत नाही. म्हणजे बराच डिसेंट दिसतो आणि रिंगटोन्स पण डिसेंट आहेत. फॉण्ट वगैरे चांगला आहे.

कंजूस 28/05/2014 - 21:26
K20+चे काही फोटो इथे आहेत http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/k1 नोटेचा वॉटरमार्क ,आतल्या पट्टीचा RBI ,फोटोचा फोटो (गाडी) फोकस होते . टॉर्चलाईट पण आहे

कवितानागेश 29/05/2014 - 14:22
हल्ली iball चे फोन्स पण चांगले आहेत. पण CDMA चा आहे तोच खूप जपून वापरतेय.. दुसरा चान्गला पर्याय अजून तरी दिसला नाही. मायक्रोमॅक्ष बकवास आहे.

कंजूस 02/06/2014 - 18:40
आणखी काही नवीन गोष्टी या K20+ फोनमध्ये आहेत . १)साउंड रेकॉर्डिँग यात दोन पर्याय आहेत .LOW ठेवल्यास AMR फाइल फॉर्मेट येते आणि HIGH ठेवल्यास WAVE फॉर्मेट येते .ही वेव फाइल टिव्हीची गाणी फोन समोर धरून रेकॉर्डिँगसाठी उपयुक्त आहे .दुसऱ्या मोबाइलला ब्लुटुथने पाठवून त्यात म्युझिक फाइल म्हणून प्लेलिस्टमध्ये घेता येते .वेवमधले रेकॉर्डिँग भन्नाट आहे . २)कॉल रेकॉर्डिँग हे चालु अथवा बंद ठेवल्यावर प्रत्येकवेळी कॉल करण्या अथवा घेण्याआधी कोणतेही वेगळे बटण दाबावे लागत नाही .प्रत्येक कॉन्टेक्टचे कॉल रेकॉर्डिँग वेव फॉर्मेटमध्ये वेगवेगळे आणि सुस्पष्ट साठवले जाते .ही फाइल पाठवताही येते .आता ही सोय इतर फोनमध्ये फक्त कॉन्फरन्स कॉल्ससाठी सापडते . तसा हा फोन रेकॉर्डिँग मास्टर आहे .

In reply to by पैसा

कवितानागेश 02/06/2014 - 20:54
मायक्रोमॅक्स घेउ नकोस. माझ्याकडे आहे. त्यात सी डी एम ए वर एसएमएस येतच नाहीत. मी पुन्हा जुनाच शामसिंग जपून जपून वापरतेय. एकदा ZTE चे बघ.

In reply to by कवितानागेश

पैसा 02/06/2014 - 21:32
ZTE android MTS locked आहेत. नाहीतर एकदम साधे. माझ्याकडच्या शामसिंग एक्सप्लोअररने ६ वर्षे चालून राम म्हटल्यामुळे दुसरा फोन शोधते आहे. शक्यतो GSM+CDMA हवा आहे. फक्त CDMA नको. मात्र बरेचसे MTS किंवा Reliance साठीच आहेत. शेवट एखादा चिनी मोबाईल शोधावा लागणार बहुधा. Micromax triple sim चा प्रयोग करून झाला. Battery खलास निघाली.

कंजूस 03/06/2014 - 07:15
शामशुंगची या प्रकारातली W259 ,W279 आणि म्युजिक ही तीन मॉडेल्स गाजली होती परंतु चार हजारांवरचा फीचर फोन घेणे आताच्या काळात संयुक्तीक नाही .रिलायन्सवाले आता हेएर ची अडीच हजारापर्यँतची विकतात पण त्यात दम नाही .केविलवाणा प्रकार आहे .CDMA ला डच्चू देण्याशिवाय गत्यंतर नाही .

कंजूस 28/05/2014 - 03:46
एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?

पैसा 28/05/2014 - 13:12
मी पण अ‍ॅण्ड्रॉईड फोन्स सारखे चार्ज करावे लागतात म्हणून वैतागले आहे. मध्ये पेंटा भारत PF300 नावाचा एक फोन http://www.pantel.in/Bharat_Phone_PF300 घेतला. त्याची बॅटरी भरपूर चालते. ८ दिवसपर्यंत. शिवाय मोठ्ठा स्क्रीन आहे. कामचलाऊ कॅमेरा तसंच जावा, इंटरनेट, एम पी३ वगैरे आहेच. बाहेरगावी जाताना असलेच फोन बेस्ट!

In reply to by पैसा

काही प्रश्न ! १. हा फोन खास बीसएनएलसाठी तयार केलेला दिसतोय. इतर कंपन्यांची जीएसएम कार्ड चालतात काय ? २. दृष्यानुभव ( लुक आणि फिल) चांगला आहे की चायना मोबाईल सारखा वाटतोय ?

In reply to by धर्मराजमुटके

पैसा 28/05/2014 - 17:31
सगळी सिमकार्ड्स चालतात. इंटरनेट पण चालते. मी सध्या डोकोमो आणि आयडियाची कार्ड्स वापरत आहे आणि इंटरनेट वापरून पाहिले. दोन्हीचे चालते आहे. चायना मोबाईलसारखा वाटत नाही. म्हणजे बराच डिसेंट दिसतो आणि रिंगटोन्स पण डिसेंट आहेत. फॉण्ट वगैरे चांगला आहे.

कंजूस 28/05/2014 - 21:26
K20+चे काही फोटो इथे आहेत http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/k1 नोटेचा वॉटरमार्क ,आतल्या पट्टीचा RBI ,फोटोचा फोटो (गाडी) फोकस होते . टॉर्चलाईट पण आहे

कवितानागेश 29/05/2014 - 14:22
हल्ली iball चे फोन्स पण चांगले आहेत. पण CDMA चा आहे तोच खूप जपून वापरतेय.. दुसरा चान्गला पर्याय अजून तरी दिसला नाही. मायक्रोमॅक्ष बकवास आहे.

कंजूस 02/06/2014 - 18:40
आणखी काही नवीन गोष्टी या K20+ फोनमध्ये आहेत . १)साउंड रेकॉर्डिँग यात दोन पर्याय आहेत .LOW ठेवल्यास AMR फाइल फॉर्मेट येते आणि HIGH ठेवल्यास WAVE फॉर्मेट येते .ही वेव फाइल टिव्हीची गाणी फोन समोर धरून रेकॉर्डिँगसाठी उपयुक्त आहे .दुसऱ्या मोबाइलला ब्लुटुथने पाठवून त्यात म्युझिक फाइल म्हणून प्लेलिस्टमध्ये घेता येते .वेवमधले रेकॉर्डिँग भन्नाट आहे . २)कॉल रेकॉर्डिँग हे चालु अथवा बंद ठेवल्यावर प्रत्येकवेळी कॉल करण्या अथवा घेण्याआधी कोणतेही वेगळे बटण दाबावे लागत नाही .प्रत्येक कॉन्टेक्टचे कॉल रेकॉर्डिँग वेव फॉर्मेटमध्ये वेगवेगळे आणि सुस्पष्ट साठवले जाते .ही फाइल पाठवताही येते .आता ही सोय इतर फोनमध्ये फक्त कॉन्फरन्स कॉल्ससाठी सापडते . तसा हा फोन रेकॉर्डिँग मास्टर आहे .

In reply to by पैसा

कवितानागेश 02/06/2014 - 20:54
मायक्रोमॅक्स घेउ नकोस. माझ्याकडे आहे. त्यात सी डी एम ए वर एसएमएस येतच नाहीत. मी पुन्हा जुनाच शामसिंग जपून जपून वापरतेय. एकदा ZTE चे बघ.

In reply to by कवितानागेश

पैसा 02/06/2014 - 21:32
ZTE android MTS locked आहेत. नाहीतर एकदम साधे. माझ्याकडच्या शामसिंग एक्सप्लोअररने ६ वर्षे चालून राम म्हटल्यामुळे दुसरा फोन शोधते आहे. शक्यतो GSM+CDMA हवा आहे. फक्त CDMA नको. मात्र बरेचसे MTS किंवा Reliance साठीच आहेत. शेवट एखादा चिनी मोबाईल शोधावा लागणार बहुधा. Micromax triple sim चा प्रयोग करून झाला. Battery खलास निघाली.

कंजूस 03/06/2014 - 07:15
शामशुंगची या प्रकारातली W259 ,W279 आणि म्युजिक ही तीन मॉडेल्स गाजली होती परंतु चार हजारांवरचा फीचर फोन घेणे आताच्या काळात संयुक्तीक नाही .रिलायन्सवाले आता हेएर ची अडीच हजारापर्यँतची विकतात पण त्यात दम नाही .केविलवाणा प्रकार आहे .CDMA ला डच्चू देण्याशिवाय गत्यंतर नाही .
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग