मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न

माहितगार ·

ह्याबाबतीत बेंगलोर एअरपोर्ट चे उदाहरण चपखल ठरेल. सध्याचे देवनहल्ली इथले आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याआधी राजकारणी लॉबी ने पध्दतशीर आवई उठवली कि संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कनकपुरा रोडवर होणार आहे आणि तिथल्या जमिनी खरेदी करुन चढ्या भावात विकायला सुरवात केली व समांतरपणे देवनहल्ली इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला.(विमानतळ देवनहल्ली इथेच होणार आहे ही आतील बातमी राजकारण्यांना माहीती होती.).कालांतराने देवनहल्लीचा प्रकल्प सुरु झाला. चढ्या भावात कनकपुरा इथल्या जमिनी खरेदी करुन बसलेले नागरिक डोक्याला हात लावुन बसले व राजकारण्यांनी देवनहल्लीच्या जमिनींची मलई ही खाल्ली.

In reply to by कानडाऊ योगेशु

माहितगार 13/04/2024 - 20:42
:) हे तर अजून हुशार! केवढी बुद्धीमत्ता पण वस्तुंचे उत्पादन करून निर्यातवाढ वगैरेत लावण्याऐवजी अशा सामान्यांचे नाव घ्यावे आणि त्यांनाच लुटण्याचा व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालवावा या कडे लागलेले असते.

सर टोबी 14/04/2024 - 10:28
दाढीचे खुंट वाढलेले गरीब शेतकरी, कुडाचं छप्पर असलेली झोपडी, शेंबडी, उघडी पोरं, एखादी कातर आवाजातली कॉमेंट्री (“काळ्या आईची लेकरं” वगैरे) असं काही असतं तर मजा आली असती. जमीन चांगला परतावा मिळावा म्हणून खरेदी करणारी माणसं ही रविवारी सकाळी मंडईत मटार खरेदी करायला येणारी मध्यमवर्गीय असतात आणि अपेक्षित भाव मिळाला नाही की हाय खाऊन मटकन बसतात असं काहीसं चित्र रंगवलं आहे. आताही पुण्यात नविन विमानतळ चाकणला होणार की पुरंदरला होणार याची उत्सुकता आहे. यात तो पुरंदरला झाला तरी चाकणला गुंतवणूक करणारे उघड्यावर पडतील असं नाहीय. तेथे आत्ताच मोठी एमआयडीसी आहे आणि गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता नाही. यात गुंतवणूक करणारे मोठे व्यावसायिक असतात की जे कोणतेही सरकार असले तरी नेहमी फायद्यातच असतात. बाकी लेख हा खूप सामाजिक तळमळीतून लिहिला आहे असं वाटू शकतो. परंतू नुकताच अप्रकाशित झालेल्या लेखात लेखक अगदी सामान्य माणसासारखे वाकुल्या दाखवण्याच्या पातळीवर उतरतात हे लक्षात आले. तरी पण ज्या झिलकाऱ्यांना सामिल व्हायचं आहे त्यांना शुभेच्छा.

In reply to by माहितगार

सर टोबी 14/04/2024 - 20:03
एकदम उत्तम! बाकी जी गृहीतकं आहेत ती गंडली आहेत. अमुक एका ठिकाणी विकास करायचा याचे ठराव आणि लिखापढी सर्व कारकून पातळीवर होते. अगदीच काही नाही तरी तलाठ्याला पहिली जमीन केवढ्याला विकली गेली आहे ते समजते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या जमिनींवर आरक्षण पडते. या उलट लोक नियुक्त सरकार फोडणं, निवडणूक रोख्यांच्या बाबतीत जनतेला काहीही माहिती असण्याचा अधिकार नाही असा दावा करणं अशा मग्रूरीला आळा घालण्यासाठीचे उपाय यावर चर्चा जास्त अर्थपूर्ण झाली असती आणि आपला निस्पृहपणा अधोरेखित झाला असता.

In reply to by सर टोबी

माहितगार 15/04/2024 - 12:32
'धागा लेखास संबधीत नसलेली मी एवढी व्हॉट अबाऊटरी का करतोय? इतर विषयावर वेगळे धागा लेखन करण्यास माझे हात तर कुणि धरले नव्हते' (पुन्हा पुन्हा अनंत वेळ वाचण्यासाठी)

In reply to by सर टोबी

माहितगार 15/04/2024 - 17:42
'महाकोटी भगदाड दाखवून कोटींची छिद्रे लपवणे' व्हॉटाबाऊटरीचे व्हवच्छेदक वर्णन करणारा वाकप्ररासाठी उदाहरण पुरवण्यासाठी अनेक आभार. रोजच्या उपजिविकेसाठी जगणार्‍या भुरट्याचोरांना आणि दरोडेखोरांनी करू नये असे दुसर्‍र्‍याचे नुकसान करून स्वतःचा फायदा साधणे नैतिक असते की अनैतीक? अनैतिकपणे केलेले छिद्रही अनैतीक आणि अनैतिकपणे केलेले भगदाडही अनैतीक.

अगम्य 16/04/2024 - 01:12
माहितगार साहेब, तुमचे लेख नेहमी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे असतात. हा विषय दुर्लक्षित आहे हे खरेच. त्यामुळे त्याची चर्चा जर होत असेल तर चांगलेच आहे. अमेरिकेत स्टॉक act नुसार लोकप्रतिनिधींना आणि काँग्रेस मध्ये काम करणाऱ्यांना नॉन पब्लिक माहिती उपलब्ध असेल तर संबंधित शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास काही प्रतिबंध आहेत. इनसाईडर ट्रेडिंग हे अमेरिकेत फार गंभीरपणे घेतले जाते. भारतात हे कितपत केले जाते माहित नाही. जमिनीशी संबंधित निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन त्यांना असेलेल्या गुप्त माहितीच्या आधारे जमिनीत गुंतवणूक करून प्रचंड फायदा करून घेऊ शकतात/ घेतात. ह्यावर काही नियामक बंधने आली, आणि त्यांच्या जमीनविषयक व्यवहारांचा त्यांना असलेल्या गुप्त माहितीशी संबंध आढळल्यास कारवाई करण्याची तरतूद झाली तर गैरप्रकारांना थोडा आळा बसू शकेल. पण हे खूप किचकट आहे, बेनामी मालमत्ता वगैरे करून त्यातूनही पळवाट काढली जाऊ शकते. हा विषय सोपा नाही. पण कायद्याची थोडी का होईना आडकाठी असली तर चांगलेच.

सुबोध खरे 18/04/2024 - 12:27
जमिनी विकत घ्यायच्या, त्यावरील आरक्षण उठवायचे आणि चढ्या भावाने विकायच्या. प्रकल्प होणार हि माहिती हाती आली कि जमिनी विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने विकायच्या. जे विकत देत नसतील त्यांच्या गळयावर सूरी ठेवून करा करवून घ्यायचे. आणि जे विकणार नसतील त्यांच्या जमिनीवर खोटे दावे लावून न्यायालयात अडकवून ठेवायचे आणि शेवटी जेरीस येऊन याने जमीन विकली कि खटले काढून घ्यायचे. असले व्यवहार सर्रास सर्व राजकारणी गेली सत्तर वर्षे करत आले आहेत. यात नवीन किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहेत.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 18/04/2024 - 12:32
>>>त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहे ते सगळ्यांचे गुरु आहेत. भ्रष्टाचार, जातीपातीत भेद, धर्माधर्मात तेढ, आदीवासींवर अत्याचार हेच तर केले त्यांनी

ह्याबाबतीत बेंगलोर एअरपोर्ट चे उदाहरण चपखल ठरेल. सध्याचे देवनहल्ली इथले आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याआधी राजकारणी लॉबी ने पध्दतशीर आवई उठवली कि संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कनकपुरा रोडवर होणार आहे आणि तिथल्या जमिनी खरेदी करुन चढ्या भावात विकायला सुरवात केली व समांतरपणे देवनहल्ली इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला.(विमानतळ देवनहल्ली इथेच होणार आहे ही आतील बातमी राजकारण्यांना माहीती होती.).कालांतराने देवनहल्लीचा प्रकल्प सुरु झाला. चढ्या भावात कनकपुरा इथल्या जमिनी खरेदी करुन बसलेले नागरिक डोक्याला हात लावुन बसले व राजकारण्यांनी देवनहल्लीच्या जमिनींची मलई ही खाल्ली.

In reply to by कानडाऊ योगेशु

माहितगार 13/04/2024 - 20:42
:) हे तर अजून हुशार! केवढी बुद्धीमत्ता पण वस्तुंचे उत्पादन करून निर्यातवाढ वगैरेत लावण्याऐवजी अशा सामान्यांचे नाव घ्यावे आणि त्यांनाच लुटण्याचा व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालवावा या कडे लागलेले असते.

सर टोबी 14/04/2024 - 10:28
दाढीचे खुंट वाढलेले गरीब शेतकरी, कुडाचं छप्पर असलेली झोपडी, शेंबडी, उघडी पोरं, एखादी कातर आवाजातली कॉमेंट्री (“काळ्या आईची लेकरं” वगैरे) असं काही असतं तर मजा आली असती. जमीन चांगला परतावा मिळावा म्हणून खरेदी करणारी माणसं ही रविवारी सकाळी मंडईत मटार खरेदी करायला येणारी मध्यमवर्गीय असतात आणि अपेक्षित भाव मिळाला नाही की हाय खाऊन मटकन बसतात असं काहीसं चित्र रंगवलं आहे. आताही पुण्यात नविन विमानतळ चाकणला होणार की पुरंदरला होणार याची उत्सुकता आहे. यात तो पुरंदरला झाला तरी चाकणला गुंतवणूक करणारे उघड्यावर पडतील असं नाहीय. तेथे आत्ताच मोठी एमआयडीसी आहे आणि गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता नाही. यात गुंतवणूक करणारे मोठे व्यावसायिक असतात की जे कोणतेही सरकार असले तरी नेहमी फायद्यातच असतात. बाकी लेख हा खूप सामाजिक तळमळीतून लिहिला आहे असं वाटू शकतो. परंतू नुकताच अप्रकाशित झालेल्या लेखात लेखक अगदी सामान्य माणसासारखे वाकुल्या दाखवण्याच्या पातळीवर उतरतात हे लक्षात आले. तरी पण ज्या झिलकाऱ्यांना सामिल व्हायचं आहे त्यांना शुभेच्छा.

In reply to by माहितगार

सर टोबी 14/04/2024 - 20:03
एकदम उत्तम! बाकी जी गृहीतकं आहेत ती गंडली आहेत. अमुक एका ठिकाणी विकास करायचा याचे ठराव आणि लिखापढी सर्व कारकून पातळीवर होते. अगदीच काही नाही तरी तलाठ्याला पहिली जमीन केवढ्याला विकली गेली आहे ते समजते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या जमिनींवर आरक्षण पडते. या उलट लोक नियुक्त सरकार फोडणं, निवडणूक रोख्यांच्या बाबतीत जनतेला काहीही माहिती असण्याचा अधिकार नाही असा दावा करणं अशा मग्रूरीला आळा घालण्यासाठीचे उपाय यावर चर्चा जास्त अर्थपूर्ण झाली असती आणि आपला निस्पृहपणा अधोरेखित झाला असता.

In reply to by सर टोबी

माहितगार 15/04/2024 - 12:32
'धागा लेखास संबधीत नसलेली मी एवढी व्हॉट अबाऊटरी का करतोय? इतर विषयावर वेगळे धागा लेखन करण्यास माझे हात तर कुणि धरले नव्हते' (पुन्हा पुन्हा अनंत वेळ वाचण्यासाठी)

In reply to by सर टोबी

माहितगार 15/04/2024 - 17:42
'महाकोटी भगदाड दाखवून कोटींची छिद्रे लपवणे' व्हॉटाबाऊटरीचे व्हवच्छेदक वर्णन करणारा वाकप्ररासाठी उदाहरण पुरवण्यासाठी अनेक आभार. रोजच्या उपजिविकेसाठी जगणार्‍या भुरट्याचोरांना आणि दरोडेखोरांनी करू नये असे दुसर्‍र्‍याचे नुकसान करून स्वतःचा फायदा साधणे नैतिक असते की अनैतीक? अनैतिकपणे केलेले छिद्रही अनैतीक आणि अनैतिकपणे केलेले भगदाडही अनैतीक.

अगम्य 16/04/2024 - 01:12
माहितगार साहेब, तुमचे लेख नेहमी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे असतात. हा विषय दुर्लक्षित आहे हे खरेच. त्यामुळे त्याची चर्चा जर होत असेल तर चांगलेच आहे. अमेरिकेत स्टॉक act नुसार लोकप्रतिनिधींना आणि काँग्रेस मध्ये काम करणाऱ्यांना नॉन पब्लिक माहिती उपलब्ध असेल तर संबंधित शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास काही प्रतिबंध आहेत. इनसाईडर ट्रेडिंग हे अमेरिकेत फार गंभीरपणे घेतले जाते. भारतात हे कितपत केले जाते माहित नाही. जमिनीशी संबंधित निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन त्यांना असेलेल्या गुप्त माहितीच्या आधारे जमिनीत गुंतवणूक करून प्रचंड फायदा करून घेऊ शकतात/ घेतात. ह्यावर काही नियामक बंधने आली, आणि त्यांच्या जमीनविषयक व्यवहारांचा त्यांना असलेल्या गुप्त माहितीशी संबंध आढळल्यास कारवाई करण्याची तरतूद झाली तर गैरप्रकारांना थोडा आळा बसू शकेल. पण हे खूप किचकट आहे, बेनामी मालमत्ता वगैरे करून त्यातूनही पळवाट काढली जाऊ शकते. हा विषय सोपा नाही. पण कायद्याची थोडी का होईना आडकाठी असली तर चांगलेच.

सुबोध खरे 18/04/2024 - 12:27
जमिनी विकत घ्यायच्या, त्यावरील आरक्षण उठवायचे आणि चढ्या भावाने विकायच्या. प्रकल्प होणार हि माहिती हाती आली कि जमिनी विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने विकायच्या. जे विकत देत नसतील त्यांच्या गळयावर सूरी ठेवून करा करवून घ्यायचे. आणि जे विकणार नसतील त्यांच्या जमिनीवर खोटे दावे लावून न्यायालयात अडकवून ठेवायचे आणि शेवटी जेरीस येऊन याने जमीन विकली कि खटले काढून घ्यायचे. असले व्यवहार सर्रास सर्व राजकारणी गेली सत्तर वर्षे करत आले आहेत. यात नवीन किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहेत.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 18/04/2024 - 12:32
>>>त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहे ते सगळ्यांचे गुरु आहेत. भ्रष्टाचार, जातीपातीत भेद, धर्माधर्मात तेढ, आदीवासींवर अत्याचार हेच तर केले त्यांनी
इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल. अशी माहिती सर्व शेअर होल्डर्स पर्यंत अधिकृतपणे पोहोचण्या आधीच ज्यांच्या कडे ज्यांना कंपनीबद्दल गुप्त, महत्त्वाची माहिती आहे ते माहिती आधिकृतपणे जाहीर होऊन किमती वाढण्या किंवा कमी होण्या आधीच शेअरची खरेदी किंवा विक्री करून इतर सर्वसामान्य शेअर होल्डरच्या आधीच स्वतःच्या पदरात फायदा पाडून घेतात.

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान

निनाद ·

हा पैशांचा अपव्यय होईल असे मला वाटते, शिवाय टक्केवारीने राजकारणी पोसले जातील त्यापेक्षा ते पैसे सरळ दिवंगत सैनिकांच्या कुटूंबीयांच्या खात्यात जमा व्हावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निनाद 30/03/2024 - 15:39
शहराच्या प्लॅनिंगमध्ये जे रस्ते बनणार आहेत त्यात एक रस्ता रुंदीने भव्य असून त्या दुतर्फा झाडे लावलेली असावीत आणि हा रस्ता एका मैदानाला जाऊन मिळावा. यात वेगळा रस्ता असावा वगैरे असा प्रस्ताव नाहीये. शहरातील रहदारीचा रस्ता चालेल पण त्यातला पाच किमी मार्ग हा स्मरणपथ म्हणून वेगळा असावा आणि हा एका मैदानाला मिळावा इतकाच प्रस्ताव आहे.

एक स्वतंत्र विषय आहे. त्यानुसार रस्ते,पुल,उड्डाण पुल,बाग,खेळाची मैदाने इत्यादी सर्व प्रकारचे नियोजन केले जाते. युद्धविरांच्या स्मरणार्थ आणी सन्मानार्थ स्मरणपथ किंवा क्रीडांगण व्हावीत या साठी वेगळे असे काही कायदे, नियोजन करण्याची गरज नाही. शहर नियोजन आराखड्यात यांस प्राधान्य असावे. पंचविसाव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तत्कालिन महाराष्ट्र सरकारने प्रत्येक हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी एक हुतात्मा स्मारक उभारले. आज त्यातील काही प्रेक्षणीय तर काहींची दुरावस्था झाली आहे. स्थानिक पातळीवर यावर काही प्रमाणात प्रयत्न केले जातात.

गवि 30/03/2024 - 08:50
संवेदनशील विषय. सैनिक, नेते आणि मोठे लोक यांची स्मृती एखाद्या प्रतीकरुपात उरावी हा विचार देखील तसा रास्तच. पण मग त्यावर असे करता येईल की एका जागी मेमोरियल किंवा संग्रहालय उभारून त्यात अधिक अधिक पुतळे, माहिती, वस्तू वाढवत जाव्या. त्यातून पुढील पिढ्यांना नेहमी ही माहिती मिळवता येईल आणि सन्मान देखील जपला जाईल. वेगवेगळ्या जागी छोटी मोठी स्मारके झाली की त्यांचा मेंटेनन्स सतत करणे जमले पाहिजे. ते अनेकदा घडत नाही. मग सन्मान राहोच, अस्वच्छता, पडझड विटंबना होऊ शकते. एरवी सार्वजनिक जागांना व्यक्तींची नावे देण्यापेक्षा त्या त्या जागांची मूळ रूढ नावे, परंपरा , दैवते, रंगसंगती किंवा नैसर्गिक वैशिष्ट्य यावरून नावे ही अधिक स्वाभाविक ठरतील. उदा. काजूवाडी, धोबीतलाव, काळातलाव, त्रिकोणीबाग / गुलमोहर उद्यान, वरची आळी, डोंगरीपाडा.

In reply to by गवि

निनाद 30/03/2024 - 15:42
वेगवेगळ्या जागी छोटी मोठी स्मारके झाली की त्यांचा मेंटेनन्स सतत करणे जमले पाहिजे. ते अनेकदा घडत नाही. मग सन्मान राहोच, अस्वच्छता, पडझड विटंबना होऊ शकते.
स्मारके बनवावीत असा प्रस्ताव नाहीये! फक्त एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ जो मैदानाला जाऊन मिळेल. स्मरणपथावर स्मरण म्हणून दुतर्फा झाडे असावीत. (त्यांना नावे ही नकोत.) फक्त हा स्मरणपथ भव्य असावा. इतकेच. हा शहरातलाच एक वापरातला रस्ता असल्यास चांगलेच.

सर टोबी 30/03/2024 - 09:43
सुशोभिकरण हा आपल्या देशात लग्नासारखा प्रकार आहे. ते होत असतांना आणि झाल्यानंतर काही दिवस सर्वच आनंदात असतात. “देश बदल रहा है” वाली गँग तर चांगलीच फॅार्मात असते. पण जस जसे दिवस जातात तस तसे भेळपुरीच्या गाड्यांचा विळखा, पार्कींग अशा समस्या तयार होतात. काही ठिकाणी गर्दुले, तळीराम विसाव्यासाठी येतात आणि मग बरेच विधी पण करून जातात. सुशोभिकरण ही बहुदा स्वतःहून कायम टिकणारी गोष्ट असते असे आपल्याकडे प्रशासनाला वाटत असते. त्यामुळे वाळलेली झाडं, तुटलेले कुंपण, कचरा आणि दुर्गंधी या क्रमाने स्मारके शेवटी खंडहर बनून जातात.

In reply to by सर टोबी

निनाद 30/03/2024 - 15:45
सुशोभिकरण ही बहुदा स्वतःहून कायम टिकणारी गोष्ट असते असे आपल्याकडे प्रशासनाला वाटत असते. त्यामुळे वाळलेली झाडं, तुटलेले कुंपण, कचरा आणि दुर्गंधी या क्रमाने स्मारके शेवटी खंडहर बनून जातात.
सहमत आहे, म्हणून स्मारक नकोच आहे! वेगळे सुशोभिकरण असावे असे अपेक्षित नाही. पण झाडांची निगा राखणे, रस्ता भव्य असल्याने पदपथ निगा राखणे आणि मैदान 'मैदान राखणे' यासाठी वेगळी व्यव्स्था असावी आणि त्याचे पैसे वेगळे असावेत.

धुरंधर की XXXट राजकारणी प्रत्येक ठिकाणी राजकारण मधे आणतात. या प्रतीसाद वाचल्यानंतर बघा कसे शड्डू ठोकून पुढे सरसवतील. पोलीस, सैन्यदले, राजकारणी,समाजकारणी लोकं आपापल्या दैवतांची काळजी घेतात. आज पोलीस लाईन मधे जाऊन बघा. दिवसरात्र खपणार्यांची राहाण्याची व्यवस्था किती दयनीय आहे. माझे मत मेलेल्यांचे स्मारकां बरोबर जे जीवंत आहेत व दररोजच मरणाशी सामना करता आहेत अशा लोकांची काळजी घ्या.

In reply to by कर्नलतपस्वी

सुरिया 30/03/2024 - 14:50
आज पोलीस लाईन मधे जाऊन बघा. दिवसरात्र खपणार्यांची राहाण्याची व्यवस्था किती दयनीय आहे. माझे मत मेलेल्यांचे स्मारकां बरोबर जे जीवंत आहेत व दररोजच मरणाशी सामना करता आहेत अशा लोकांची काळजी घ्या.
परफेक्ट. नवीन रचना उभारताना असलेल्या सार्वजनिक मुतार्‍या उडवून (कारण प्रत्येकाला त्या वैयक्तिक हव्या असतात पण आपल्या दुकानाजवळ, सोसायटीजवळ, एरीयात नको असतात) ग्रीन आयलंड उभे करणारे, दिखावु चकचकाट निर्मिणारे धोरण अजिबातच नको आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

निनाद 30/03/2024 - 15:47
याचा वेगळा विचार व्हायला हवा हे सहमत आहे. किंवा हा स्मरण पथ सर्वच बलिदानांसाठी स्मरणपथ म्हणून व्हावा असे म्हणणे ही वावगे नसावे.

माहितगार 30/03/2024 - 10:24
कोणत्याही स्मारकांच्या मर्यादाही असतात. जे रोजचे असते त्याकडे लोकांचे दुर्लक्षही होत असताना दिसते. शिवाय हातात भगवद गीता घेऊन अंहिसेचा संदेश आणि अंहिसेचा संदेश देणार्‍याचे नाव घेऊन किंवा शांततेचे आश्वासन देऊन युद्धेही घडवली जातात. शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार असावे लागते हेही वास्तव असते. त्यामुळेच राष्ट्रभावना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आणि श्रद्धा सातत्याने जागती ठेवण्यासाठी स्मारके हवीत याबाबत दुमत नाही. धागा लेख प्रस्ताव नितीन गडकरींना पाठवून भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी उत्तमच आहे. वरच्या प्रस्तावात वॉर मेमोरीअल, म्युझीअमचा, किल्ले यांचा उल्लेख कदाचित जोडता येईल. पण अशी विशीष्ट स्मारके नसतानाही राष्ट्रप्रेमाची प्रेरणा, भावना आणि श्रद्धा जागवण्यासाठी प्रभावी गीतकार आणि नाट्यलेखकांचे मोठे योगदान असू शकते आणि प्रभावी गीते आणि नाट्य काळाच्या ओघात अधीक प्रभावी आणि प्रदिर्घ काळ टिकते. पण सुरवातीसच म्हटल्याप्रमाणे केवळ अभिमान आणि स्मारके पुरेशी नाहीत. सोबतीला सबळ अर्थव्यवस्था, अद्ययावत आणि स्वावलंबी युद्धतंत्रज्ञान विकास, युद्धसामग्रींची उपलब्धता आणि सातत्याने प्रॅक्टीसमध्ये असलेले युद्धकौशल्य आणि देशासाठी मर मीटण्याची तयारी असलेले राष्ट्रप्रेमी चतूर नेतृत्व आणि जनतेचे मनोबल तेवढेच महत्वाचे असते.

In reply to by माहितगार

निनाद 30/03/2024 - 15:48
धागा लेख प्रस्ताव नितीन गडकरींना पाठवून भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी उत्तमच आहे.
कसे? कुणी आहे ओळखीचे? प्रस्ताव कसा असावा? त्याचा काही विहीत नमुना आहे का?

ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. यात प्रत्येक भारतीय लहान मोठ्यांचा सहभाग आहे. पंजाब मधे हुसैनिवाला,जालियनवाला या ठिकाणी खुप छान व्यवस्थापन आहे व जन सहभाग देखील. हुतात्मा झालेली व्यक्ती कुणा एकाची नसून ती देशाची आहे. काय करावे.. राजकारण्यांनी राजकारण बाजुला ठेवावे. ठेकेदाराकडून काम वाजवी पैशात व भक्कम व्हावे. सरकारी यंत्रणेतील संबंधितानी य्योग्य ती काळजी घेऊन स्मारक बांधकाम ते रखरखाव निट ठेवावा. सर्वसाधारण अगांतुकानी स्वच्छता राखण्यास हातभार लावावा. स्मारके नेहमीच स्वच्छ,सुंदर आणी प्रेक्षणीय रहातील.

In reply to by कर्नलतपस्वी

निनाद 30/03/2024 - 15:50
प्रत्येक नगरात एक मार्ग जो भव्य असेल असा भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ म्हणून राखला जावा. आणि हा स्मरणपथ - जो रोजच्या वापरातील एक रस्ताच असणार आहे- मैदानाला जाऊन मिळावा - इतकाच प्रस्ताव आहे. यात स्मारक आलेच कुठे?

मदनबाण 30/03/2024 - 11:27
विचार चांगला आहे ! हल्लीच एक माहितीपट पाहिला होता, त्या माहितीपटाच्या शेवटी सियाचिन योद्ध्यांच्या बलिदाना बद्धल असलेले स्मारक पाहण्यात आले होते. [ सियाचिन बेस कँप ] तिथे ओळ लिहली होती, When You Go Home Tell Them Of Us And Say, For Your Tomorrow We Gave Our Today. या स्मारकाचे दृष्य आणि त्या स्मारकात दिसणारे शीडी वरुन वर चढत जाणारे जवान [ स्मारकाच भाग ] पाहुन अंगावर काटा आला होता. माहितीपट इथे देऊन ठेवतो :- Siachen Glacier—A Triangular Wedge In The Pakistan, China Threat At The World's Third Pole In Ladakh

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)

निनाद 30/03/2024 - 16:23
आदरणीय मंत्री महोदय , प्रस्तावः प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी कायदा करावा. भारतात प्रत्येक शहरातील एक रस्ता भारतीय सैनिक/पोलीस व इतर सर्व वीरांचे योध्यांचे स्मरण म्हणून स्मरण पथ आणि मैदान असावे. हा यासाठी नगर नियोजन केले जावे असा कायदा व्हावा असा प्रस्ताव मांडतो आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग प्रत्येक शहरात असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय वीरता स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. तसेच प्रत्येक पोलिसदालातील वीरांनीही आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यामुळे प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरण पथ त्यांच्या शौर्याचे निरंतर स्मरण म्हणून काम करेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ही जागा देण्यासाठी येत्या सरकारने कायदा केला पहिजे. कायद्यानुसार भारतातील भविष्यातील सर्व नगर नियोजन प्रकल्पांचा विचार करतांना या स्मरण पथाचा समावेश करणे आवश्यक केले जावे. भारतीय हा स्मरणपथ बनवतांना रुंदीची तसेच पदपथ कसा असावा याची मार्गदर्शक तत्त्वे असावीत. ही तत्त्वे देशभरात एक समानता सुनिश्चित करतील. या किमान पाच किलोमिटर्सच्या मार्गामध्ये फक्त मोठे वृक्ष असावेत. या वृक्षांना नावे देऊ नयेत. शिवाय कोणतेही स्मारक येथे असू नये. फक्त भव्य मार्ग आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष इतकेच याचे स्वरूप असावे. यामुळे स्मरणपथाचे नियोजन आणि व्यवस्था राखणे सोपे असेल. हा पथ वेगळाच उभारावा असा ही हा प्रस्ताव नाही. शहरातील एक रस्ता हा युद्धवीरांचा स्मरणपथ रोजच्या उपयोगात असलेलाच असावा. पण हा भाग भव्य असावा आणि दुतर्फा एकसारखे वृक्ष असावेत. मैदानाचा आकार आणि इतर सुविधा सुविधा शहराचा आकार आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार निर्धारित केल्या जातील. या जागेत खेळाचे मैदान, चालण्याचे मार्ग, सामुदायिक उद्याने किंवा कार्यप्रदर्शन क्षेत्रांचा समावेश असू शकतो. केंद्र आणि राज्य सरकारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी आणि प्रारंभिक विकासासाठी आर्थिक सहाय्य द्यावे. एक स्वतंत्र खाते आणि नियोजित सरकारी अधिकारी लष्करी अधिकार्‍यांच्या सहभागासह या जागांच्या देखभाल आणि सतत विकासासाठी जबाबदार असतील असे पहावे. या पाच किलोमिटर्सच्या मार्गासाठी केंद्र सरकारचा वेगळा निधी असावा. हा प्रस्तावित कायदा देशभक्ती, सामुदायिक कल्याण आणि शाश्वत विकासाला चालना देईल अशी आशा आहे. भविष्यातील शहर नियोजनात युद्ध वीरांचे स्मारक आणि मोकळ्या जागा अनिवार्य करून, भारत आपल्या शौर्य स्मरणाचा वारसा आणि पाया तयार करणे आवश्यक आहे. काय नसावे वेगळे स्मारक नसावे पुतळे नसावेत स्मारक इमारती आणि बांधकाम नसावे अपेक्षित स्वरूप पाच किमीचा दुभाजित मार्ग जो भव्य असेल. आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष असतील या भागाचे नामकरण भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ असे केले जावे. हा स्मरण पथ एका मैदानाला जाऊन मिळेल असे पाहिले जावे हा पथ प्रत्येक नगरात असणे कायद्याने अनिवार्य केले जावे. हा पदपथ भारतात सर्वत्र एकसारखा असेल. या स्मरणपथाची व्यवस्था केंद्र सरकार आणि सैनिक बल यांच्या अखत्यारीत असावी. आपला

जी माझी नाही परंतु अमलात आहे. https://www.youtube.com/watch?v=SdxHraEHm04 खूप सुंदर कल्पना आहे : क्रांती स्मृतिवन https://maps.app.goo.gl/oJMeczD53kc4Gw7Z9 संपूर्ण मुलाखत ऐका. अशा जागा सरकारने किंवा गावांनी उपलब्ध केल्या तर तिथे अशी वने उभारली की एकाच दगडात दोन्ही गोष्टी केल्या आहेतः १. शिवाय तिथे शाळांचे वनभोजन सतत होतात. २. अनेक क्रान्तिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिथे झाडे लावली आहेत, अनेक लोकांनी ही झाडे स्पॉन्सर केली आहेत. ३. तिथे या लोकांची माहिती मिळावी अशी छोटिशी लायब्ररी आहे, काहि कार्यक्रम करण्यासाठी हॉल आहे. ४. काळजी घ्यायला विद्यार्थी मदत करतात. बघा विचार करून. पुतळे बितळे असली भानगड नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

यांचे काम आहे. अर्थात तिथे सर्व क्रांतिकारकांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावता येतात. पण तुम्हाला जर नुसते एकच अजेंडा राबवायचा असेल तर मात्र तुमची आहे ती कल्पना तशीच ठेवा. चीन रशिया वगैरे मध्ये असलेच डिप्रेसिंग आर्किटेक्चर जागोजागी उभे आहे. त्यातून काहीही घंटा होत नाही, उलट लोकांमध्ये चीडच तयार होते.

निनाद 31/03/2024 - 08:36
पण तुम्हाला जर नुसते एकच अजेंडा राबवायचा असेल तर मात्र तुमची आहे ती कल्पना तशीच ठेवा. चीन रशिया वगैरे मध्ये असलेच डिप्रेसिंग आर्किटेक्चर जागोजागी उभे आहे.
रोजच्या वापरातला एक रस्ता - त्यातला पाच किमी भाग भव्य असावा, दुतर्फा वृक्ष असावेत व पदपथ असावेत याचे नाव स्मरणपथ असावे - हा एका मैदानाला जाऊन मिळावा - यात आर्किटेक्चर कुठे आले? ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे त्यांचे स्मरण करण्यात कसला अजेंडा आला? यात डिप्रेसिंग आर्किटेक्चर काय आहे समजले नाही.

हा पैशांचा अपव्यय होईल असे मला वाटते, शिवाय टक्केवारीने राजकारणी पोसले जातील त्यापेक्षा ते पैसे सरळ दिवंगत सैनिकांच्या कुटूंबीयांच्या खात्यात जमा व्हावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निनाद 30/03/2024 - 15:39
शहराच्या प्लॅनिंगमध्ये जे रस्ते बनणार आहेत त्यात एक रस्ता रुंदीने भव्य असून त्या दुतर्फा झाडे लावलेली असावीत आणि हा रस्ता एका मैदानाला जाऊन मिळावा. यात वेगळा रस्ता असावा वगैरे असा प्रस्ताव नाहीये. शहरातील रहदारीचा रस्ता चालेल पण त्यातला पाच किमी मार्ग हा स्मरणपथ म्हणून वेगळा असावा आणि हा एका मैदानाला मिळावा इतकाच प्रस्ताव आहे.

एक स्वतंत्र विषय आहे. त्यानुसार रस्ते,पुल,उड्डाण पुल,बाग,खेळाची मैदाने इत्यादी सर्व प्रकारचे नियोजन केले जाते. युद्धविरांच्या स्मरणार्थ आणी सन्मानार्थ स्मरणपथ किंवा क्रीडांगण व्हावीत या साठी वेगळे असे काही कायदे, नियोजन करण्याची गरज नाही. शहर नियोजन आराखड्यात यांस प्राधान्य असावे. पंचविसाव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तत्कालिन महाराष्ट्र सरकारने प्रत्येक हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी एक हुतात्मा स्मारक उभारले. आज त्यातील काही प्रेक्षणीय तर काहींची दुरावस्था झाली आहे. स्थानिक पातळीवर यावर काही प्रमाणात प्रयत्न केले जातात.

गवि 30/03/2024 - 08:50
संवेदनशील विषय. सैनिक, नेते आणि मोठे लोक यांची स्मृती एखाद्या प्रतीकरुपात उरावी हा विचार देखील तसा रास्तच. पण मग त्यावर असे करता येईल की एका जागी मेमोरियल किंवा संग्रहालय उभारून त्यात अधिक अधिक पुतळे, माहिती, वस्तू वाढवत जाव्या. त्यातून पुढील पिढ्यांना नेहमी ही माहिती मिळवता येईल आणि सन्मान देखील जपला जाईल. वेगवेगळ्या जागी छोटी मोठी स्मारके झाली की त्यांचा मेंटेनन्स सतत करणे जमले पाहिजे. ते अनेकदा घडत नाही. मग सन्मान राहोच, अस्वच्छता, पडझड विटंबना होऊ शकते. एरवी सार्वजनिक जागांना व्यक्तींची नावे देण्यापेक्षा त्या त्या जागांची मूळ रूढ नावे, परंपरा , दैवते, रंगसंगती किंवा नैसर्गिक वैशिष्ट्य यावरून नावे ही अधिक स्वाभाविक ठरतील. उदा. काजूवाडी, धोबीतलाव, काळातलाव, त्रिकोणीबाग / गुलमोहर उद्यान, वरची आळी, डोंगरीपाडा.

In reply to by गवि

निनाद 30/03/2024 - 15:42
वेगवेगळ्या जागी छोटी मोठी स्मारके झाली की त्यांचा मेंटेनन्स सतत करणे जमले पाहिजे. ते अनेकदा घडत नाही. मग सन्मान राहोच, अस्वच्छता, पडझड विटंबना होऊ शकते.
स्मारके बनवावीत असा प्रस्ताव नाहीये! फक्त एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ जो मैदानाला जाऊन मिळेल. स्मरणपथावर स्मरण म्हणून दुतर्फा झाडे असावीत. (त्यांना नावे ही नकोत.) फक्त हा स्मरणपथ भव्य असावा. इतकेच. हा शहरातलाच एक वापरातला रस्ता असल्यास चांगलेच.

सर टोबी 30/03/2024 - 09:43
सुशोभिकरण हा आपल्या देशात लग्नासारखा प्रकार आहे. ते होत असतांना आणि झाल्यानंतर काही दिवस सर्वच आनंदात असतात. “देश बदल रहा है” वाली गँग तर चांगलीच फॅार्मात असते. पण जस जसे दिवस जातात तस तसे भेळपुरीच्या गाड्यांचा विळखा, पार्कींग अशा समस्या तयार होतात. काही ठिकाणी गर्दुले, तळीराम विसाव्यासाठी येतात आणि मग बरेच विधी पण करून जातात. सुशोभिकरण ही बहुदा स्वतःहून कायम टिकणारी गोष्ट असते असे आपल्याकडे प्रशासनाला वाटत असते. त्यामुळे वाळलेली झाडं, तुटलेले कुंपण, कचरा आणि दुर्गंधी या क्रमाने स्मारके शेवटी खंडहर बनून जातात.

In reply to by सर टोबी

निनाद 30/03/2024 - 15:45
सुशोभिकरण ही बहुदा स्वतःहून कायम टिकणारी गोष्ट असते असे आपल्याकडे प्रशासनाला वाटत असते. त्यामुळे वाळलेली झाडं, तुटलेले कुंपण, कचरा आणि दुर्गंधी या क्रमाने स्मारके शेवटी खंडहर बनून जातात.
सहमत आहे, म्हणून स्मारक नकोच आहे! वेगळे सुशोभिकरण असावे असे अपेक्षित नाही. पण झाडांची निगा राखणे, रस्ता भव्य असल्याने पदपथ निगा राखणे आणि मैदान 'मैदान राखणे' यासाठी वेगळी व्यव्स्था असावी आणि त्याचे पैसे वेगळे असावेत.

धुरंधर की XXXट राजकारणी प्रत्येक ठिकाणी राजकारण मधे आणतात. या प्रतीसाद वाचल्यानंतर बघा कसे शड्डू ठोकून पुढे सरसवतील. पोलीस, सैन्यदले, राजकारणी,समाजकारणी लोकं आपापल्या दैवतांची काळजी घेतात. आज पोलीस लाईन मधे जाऊन बघा. दिवसरात्र खपणार्यांची राहाण्याची व्यवस्था किती दयनीय आहे. माझे मत मेलेल्यांचे स्मारकां बरोबर जे जीवंत आहेत व दररोजच मरणाशी सामना करता आहेत अशा लोकांची काळजी घ्या.

In reply to by कर्नलतपस्वी

सुरिया 30/03/2024 - 14:50
आज पोलीस लाईन मधे जाऊन बघा. दिवसरात्र खपणार्यांची राहाण्याची व्यवस्था किती दयनीय आहे. माझे मत मेलेल्यांचे स्मारकां बरोबर जे जीवंत आहेत व दररोजच मरणाशी सामना करता आहेत अशा लोकांची काळजी घ्या.
परफेक्ट. नवीन रचना उभारताना असलेल्या सार्वजनिक मुतार्‍या उडवून (कारण प्रत्येकाला त्या वैयक्तिक हव्या असतात पण आपल्या दुकानाजवळ, सोसायटीजवळ, एरीयात नको असतात) ग्रीन आयलंड उभे करणारे, दिखावु चकचकाट निर्मिणारे धोरण अजिबातच नको आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

निनाद 30/03/2024 - 15:47
याचा वेगळा विचार व्हायला हवा हे सहमत आहे. किंवा हा स्मरण पथ सर्वच बलिदानांसाठी स्मरणपथ म्हणून व्हावा असे म्हणणे ही वावगे नसावे.

माहितगार 30/03/2024 - 10:24
कोणत्याही स्मारकांच्या मर्यादाही असतात. जे रोजचे असते त्याकडे लोकांचे दुर्लक्षही होत असताना दिसते. शिवाय हातात भगवद गीता घेऊन अंहिसेचा संदेश आणि अंहिसेचा संदेश देणार्‍याचे नाव घेऊन किंवा शांततेचे आश्वासन देऊन युद्धेही घडवली जातात. शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार असावे लागते हेही वास्तव असते. त्यामुळेच राष्ट्रभावना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आणि श्रद्धा सातत्याने जागती ठेवण्यासाठी स्मारके हवीत याबाबत दुमत नाही. धागा लेख प्रस्ताव नितीन गडकरींना पाठवून भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी उत्तमच आहे. वरच्या प्रस्तावात वॉर मेमोरीअल, म्युझीअमचा, किल्ले यांचा उल्लेख कदाचित जोडता येईल. पण अशी विशीष्ट स्मारके नसतानाही राष्ट्रप्रेमाची प्रेरणा, भावना आणि श्रद्धा जागवण्यासाठी प्रभावी गीतकार आणि नाट्यलेखकांचे मोठे योगदान असू शकते आणि प्रभावी गीते आणि नाट्य काळाच्या ओघात अधीक प्रभावी आणि प्रदिर्घ काळ टिकते. पण सुरवातीसच म्हटल्याप्रमाणे केवळ अभिमान आणि स्मारके पुरेशी नाहीत. सोबतीला सबळ अर्थव्यवस्था, अद्ययावत आणि स्वावलंबी युद्धतंत्रज्ञान विकास, युद्धसामग्रींची उपलब्धता आणि सातत्याने प्रॅक्टीसमध्ये असलेले युद्धकौशल्य आणि देशासाठी मर मीटण्याची तयारी असलेले राष्ट्रप्रेमी चतूर नेतृत्व आणि जनतेचे मनोबल तेवढेच महत्वाचे असते.

In reply to by माहितगार

निनाद 30/03/2024 - 15:48
धागा लेख प्रस्ताव नितीन गडकरींना पाठवून भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी उत्तमच आहे.
कसे? कुणी आहे ओळखीचे? प्रस्ताव कसा असावा? त्याचा काही विहीत नमुना आहे का?

ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. यात प्रत्येक भारतीय लहान मोठ्यांचा सहभाग आहे. पंजाब मधे हुसैनिवाला,जालियनवाला या ठिकाणी खुप छान व्यवस्थापन आहे व जन सहभाग देखील. हुतात्मा झालेली व्यक्ती कुणा एकाची नसून ती देशाची आहे. काय करावे.. राजकारण्यांनी राजकारण बाजुला ठेवावे. ठेकेदाराकडून काम वाजवी पैशात व भक्कम व्हावे. सरकारी यंत्रणेतील संबंधितानी य्योग्य ती काळजी घेऊन स्मारक बांधकाम ते रखरखाव निट ठेवावा. सर्वसाधारण अगांतुकानी स्वच्छता राखण्यास हातभार लावावा. स्मारके नेहमीच स्वच्छ,सुंदर आणी प्रेक्षणीय रहातील.

In reply to by कर्नलतपस्वी

निनाद 30/03/2024 - 15:50
प्रत्येक नगरात एक मार्ग जो भव्य असेल असा भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ म्हणून राखला जावा. आणि हा स्मरणपथ - जो रोजच्या वापरातील एक रस्ताच असणार आहे- मैदानाला जाऊन मिळावा - इतकाच प्रस्ताव आहे. यात स्मारक आलेच कुठे?

मदनबाण 30/03/2024 - 11:27
विचार चांगला आहे ! हल्लीच एक माहितीपट पाहिला होता, त्या माहितीपटाच्या शेवटी सियाचिन योद्ध्यांच्या बलिदाना बद्धल असलेले स्मारक पाहण्यात आले होते. [ सियाचिन बेस कँप ] तिथे ओळ लिहली होती, When You Go Home Tell Them Of Us And Say, For Your Tomorrow We Gave Our Today. या स्मारकाचे दृष्य आणि त्या स्मारकात दिसणारे शीडी वरुन वर चढत जाणारे जवान [ स्मारकाच भाग ] पाहुन अंगावर काटा आला होता. माहितीपट इथे देऊन ठेवतो :- Siachen Glacier—A Triangular Wedge In The Pakistan, China Threat At The World's Third Pole In Ladakh

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)

निनाद 30/03/2024 - 16:23
आदरणीय मंत्री महोदय , प्रस्तावः प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी कायदा करावा. भारतात प्रत्येक शहरातील एक रस्ता भारतीय सैनिक/पोलीस व इतर सर्व वीरांचे योध्यांचे स्मरण म्हणून स्मरण पथ आणि मैदान असावे. हा यासाठी नगर नियोजन केले जावे असा कायदा व्हावा असा प्रस्ताव मांडतो आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग प्रत्येक शहरात असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय वीरता स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. तसेच प्रत्येक पोलिसदालातील वीरांनीही आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यामुळे प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरण पथ त्यांच्या शौर्याचे निरंतर स्मरण म्हणून काम करेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ही जागा देण्यासाठी येत्या सरकारने कायदा केला पहिजे. कायद्यानुसार भारतातील भविष्यातील सर्व नगर नियोजन प्रकल्पांचा विचार करतांना या स्मरण पथाचा समावेश करणे आवश्यक केले जावे. भारतीय हा स्मरणपथ बनवतांना रुंदीची तसेच पदपथ कसा असावा याची मार्गदर्शक तत्त्वे असावीत. ही तत्त्वे देशभरात एक समानता सुनिश्चित करतील. या किमान पाच किलोमिटर्सच्या मार्गामध्ये फक्त मोठे वृक्ष असावेत. या वृक्षांना नावे देऊ नयेत. शिवाय कोणतेही स्मारक येथे असू नये. फक्त भव्य मार्ग आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष इतकेच याचे स्वरूप असावे. यामुळे स्मरणपथाचे नियोजन आणि व्यवस्था राखणे सोपे असेल. हा पथ वेगळाच उभारावा असा ही हा प्रस्ताव नाही. शहरातील एक रस्ता हा युद्धवीरांचा स्मरणपथ रोजच्या उपयोगात असलेलाच असावा. पण हा भाग भव्य असावा आणि दुतर्फा एकसारखे वृक्ष असावेत. मैदानाचा आकार आणि इतर सुविधा सुविधा शहराचा आकार आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार निर्धारित केल्या जातील. या जागेत खेळाचे मैदान, चालण्याचे मार्ग, सामुदायिक उद्याने किंवा कार्यप्रदर्शन क्षेत्रांचा समावेश असू शकतो. केंद्र आणि राज्य सरकारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी आणि प्रारंभिक विकासासाठी आर्थिक सहाय्य द्यावे. एक स्वतंत्र खाते आणि नियोजित सरकारी अधिकारी लष्करी अधिकार्‍यांच्या सहभागासह या जागांच्या देखभाल आणि सतत विकासासाठी जबाबदार असतील असे पहावे. या पाच किलोमिटर्सच्या मार्गासाठी केंद्र सरकारचा वेगळा निधी असावा. हा प्रस्तावित कायदा देशभक्ती, सामुदायिक कल्याण आणि शाश्वत विकासाला चालना देईल अशी आशा आहे. भविष्यातील शहर नियोजनात युद्ध वीरांचे स्मारक आणि मोकळ्या जागा अनिवार्य करून, भारत आपल्या शौर्य स्मरणाचा वारसा आणि पाया तयार करणे आवश्यक आहे. काय नसावे वेगळे स्मारक नसावे पुतळे नसावेत स्मारक इमारती आणि बांधकाम नसावे अपेक्षित स्वरूप पाच किमीचा दुभाजित मार्ग जो भव्य असेल. आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष असतील या भागाचे नामकरण भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ असे केले जावे. हा स्मरण पथ एका मैदानाला जाऊन मिळेल असे पाहिले जावे हा पथ प्रत्येक नगरात असणे कायद्याने अनिवार्य केले जावे. हा पदपथ भारतात सर्वत्र एकसारखा असेल. या स्मरणपथाची व्यवस्था केंद्र सरकार आणि सैनिक बल यांच्या अखत्यारीत असावी. आपला

जी माझी नाही परंतु अमलात आहे. https://www.youtube.com/watch?v=SdxHraEHm04 खूप सुंदर कल्पना आहे : क्रांती स्मृतिवन https://maps.app.goo.gl/oJMeczD53kc4Gw7Z9 संपूर्ण मुलाखत ऐका. अशा जागा सरकारने किंवा गावांनी उपलब्ध केल्या तर तिथे अशी वने उभारली की एकाच दगडात दोन्ही गोष्टी केल्या आहेतः १. शिवाय तिथे शाळांचे वनभोजन सतत होतात. २. अनेक क्रान्तिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिथे झाडे लावली आहेत, अनेक लोकांनी ही झाडे स्पॉन्सर केली आहेत. ३. तिथे या लोकांची माहिती मिळावी अशी छोटिशी लायब्ररी आहे, काहि कार्यक्रम करण्यासाठी हॉल आहे. ४. काळजी घ्यायला विद्यार्थी मदत करतात. बघा विचार करून. पुतळे बितळे असली भानगड नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

यांचे काम आहे. अर्थात तिथे सर्व क्रांतिकारकांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावता येतात. पण तुम्हाला जर नुसते एकच अजेंडा राबवायचा असेल तर मात्र तुमची आहे ती कल्पना तशीच ठेवा. चीन रशिया वगैरे मध्ये असलेच डिप्रेसिंग आर्किटेक्चर जागोजागी उभे आहे. त्यातून काहीही घंटा होत नाही, उलट लोकांमध्ये चीडच तयार होते.

निनाद 31/03/2024 - 08:36
पण तुम्हाला जर नुसते एकच अजेंडा राबवायचा असेल तर मात्र तुमची आहे ती कल्पना तशीच ठेवा. चीन रशिया वगैरे मध्ये असलेच डिप्रेसिंग आर्किटेक्चर जागोजागी उभे आहे.
रोजच्या वापरातला एक रस्ता - त्यातला पाच किमी भाग भव्य असावा, दुतर्फा वृक्ष असावेत व पदपथ असावेत याचे नाव स्मरणपथ असावे - हा एका मैदानाला जाऊन मिळावा - यात आर्किटेक्चर कुठे आले? ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे त्यांचे स्मरण करण्यात कसला अजेंडा आला? यात डिप्रेसिंग आर्किटेक्चर काय आहे समजले नाही.
भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. हे मैदान मुलभूत सुविधायुक्त असावे. मैदानात स्थानिक वीरांचा फलक असावा. युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे.

अधिकार

आकाश खोत ·

भागो 27/03/2024 - 15:35
डोळे उघडवणारा लेख. तुम्हाला धैर्य दाखवणारे गुरुजी भेटले. हे तुमचे सुदैव. धर्म गतिमान असावा. तरच तो टिकेल. धर्म आपल्यासाठी असावा. माझ्या ओळखीतल्या एकांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपला पूर्ण देह हॉस्पिटलला दान केला होता. त्यामुळे अंतिम संस्कार वगैरे काहीही करण्यात आले नाही. अश्या महान व्यक्ति विरळाच.

कांदा लिंबू 27/03/2024 - 16:52
संबंधित विषयावर याआधी झालेली चर्चा पापा की परी पुढे चालू द्या. आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलो आहोत. https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png

In reply to by अहिरावण

कांदा लिंबू 27/03/2024 - 19:56
अहो या की, पॉपकॉर्न फुल्ल पुडा घेऊन आलोय. हवं तर त्यावर घालायला कांदा लिंबू आहेच. बरं ते जाऊ द्या, बाकी आपले इमानदार भौ काय म्हणतात सध्या? हवापालट दीर्घकाळ चालणार बहुतेक.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण 28/03/2024 - 07:28
अगदि मजेत आहेत. त्यांचे शरीर जरी जेलमधे असले तरी आत्मा आपल्या आसपास आहे. आपण डोळे मिटून अनुभूती घेऊ शकतो असे त्यांच्या सुविद्य पत्नीने कालच जाहीर केले आहे. आता त्याच मुख्क्यमंत्री होणार आहेत म्हणजे हे महीला सक्षमीकरणच म्हणायचे की. जो ह्या लेखाचा गाभा आहे त्यामुळे हा प्रतिसाद अवांतर नाही हे जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. इतरांना आता कळेल.

भागो 27/03/2024 - 15:35
डोळे उघडवणारा लेख. तुम्हाला धैर्य दाखवणारे गुरुजी भेटले. हे तुमचे सुदैव. धर्म गतिमान असावा. तरच तो टिकेल. धर्म आपल्यासाठी असावा. माझ्या ओळखीतल्या एकांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपला पूर्ण देह हॉस्पिटलला दान केला होता. त्यामुळे अंतिम संस्कार वगैरे काहीही करण्यात आले नाही. अश्या महान व्यक्ति विरळाच.

कांदा लिंबू 27/03/2024 - 16:52
संबंधित विषयावर याआधी झालेली चर्चा पापा की परी पुढे चालू द्या. आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलो आहोत. https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png

In reply to by अहिरावण

कांदा लिंबू 27/03/2024 - 19:56
अहो या की, पॉपकॉर्न फुल्ल पुडा घेऊन आलोय. हवं तर त्यावर घालायला कांदा लिंबू आहेच. बरं ते जाऊ द्या, बाकी आपले इमानदार भौ काय म्हणतात सध्या? हवापालट दीर्घकाळ चालणार बहुतेक.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण 28/03/2024 - 07:28
अगदि मजेत आहेत. त्यांचे शरीर जरी जेलमधे असले तरी आत्मा आपल्या आसपास आहे. आपण डोळे मिटून अनुभूती घेऊ शकतो असे त्यांच्या सुविद्य पत्नीने कालच जाहीर केले आहे. आता त्याच मुख्क्यमंत्री होणार आहेत म्हणजे हे महीला सक्षमीकरणच म्हणायचे की. जो ह्या लेखाचा गाभा आहे त्यामुळे हा प्रतिसाद अवांतर नाही हे जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. इतरांना आता कळेल.
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.

रखमाई

मी-दिपाली ·

गवि 22/03/2024 - 11:44
कमाल आहे. डॉ. रखमाबाई यांच्याविषयी आधीही वाचले होते. डॉ. आनंदी आणि डॉ. रखमाबाई या दोघींचे धाडस आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आनंदीबाई डॉक्टर झाल्यानंतर फार काळ रुग्णसेवा करू शकल्या नाहीत. त्यांचे अकाली निधन झाले. रखमाबाई यांनी मात्र दीर्घकाळ प्रत्यक्ष रुग्णसेवा केली. त्या अर्थाने त्यांचे महत्व खूप आहेच. पहिला दुसरा तिसरा ही नंबरवारी खरेच चुकीची वाटू लागते.

किसन शिंदे 22/03/2024 - 13:43
लेखाची सुरूवातीची काही वाक्य वाचून असे म्हणावे वाटते की, समर्पक वाक्य, प्रसंग, उल्लेख लेखामध्ये बेमालूमपणे पेरायची लेखिकेची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. माहिती संक्षिप्त स्वरुपात वाटली तरीही, डॉ. राऊतांची ओळख करुन देणारा हा लेख बेहद्द आवडला.

आणि लेखविषय आवडला. मुंबईतील माझ्या आणि माझ्याअगोदरच्या पिढीत रखमाबाईंचा गौरवाने उल्लेख केला जात असे आणि शाळाकॉलेजात शिकणार्‍या मुलींना त्यांचे उदाहरण देऊन असेच कर्तृत्त्व गाजवावे असा उपदेश केला जात असे. कादंबिनी बोशू-गांगुली या आणखी एक रखमाबाईंच्या समकालीन स्त्री डॉक्टर. एका समाजसुधारणाविरोधक छापील नियतकालिकाच्या संपादकाने कादंबिनींचा एका लेखात 'वेश्या' असा उल्लेख केला होता. त्यांचे पती द्वारकानाथ हे ब्राह्मो समाजातील सुधारणावादी व्यक्ती असून ते वकील होते. त्यांनी त्या संपादकांवर या बदनामीविरुद्ध खटला भरून डॉक्टर पत्नीला नुकसानभरपाई देखील मिळवून दिली. अशी अनेक नावे इतिहासातून डिलीट झालेल्या महाराष्ट्राशी तुलना करतां हे वंगोत्पन्न समाजधुरीण अग्रेसर वाटतात. छान लेखाबद्दल धन्यवाद.

गवि 22/03/2024 - 11:44
कमाल आहे. डॉ. रखमाबाई यांच्याविषयी आधीही वाचले होते. डॉ. आनंदी आणि डॉ. रखमाबाई या दोघींचे धाडस आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आनंदीबाई डॉक्टर झाल्यानंतर फार काळ रुग्णसेवा करू शकल्या नाहीत. त्यांचे अकाली निधन झाले. रखमाबाई यांनी मात्र दीर्घकाळ प्रत्यक्ष रुग्णसेवा केली. त्या अर्थाने त्यांचे महत्व खूप आहेच. पहिला दुसरा तिसरा ही नंबरवारी खरेच चुकीची वाटू लागते.

किसन शिंदे 22/03/2024 - 13:43
लेखाची सुरूवातीची काही वाक्य वाचून असे म्हणावे वाटते की, समर्पक वाक्य, प्रसंग, उल्लेख लेखामध्ये बेमालूमपणे पेरायची लेखिकेची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. माहिती संक्षिप्त स्वरुपात वाटली तरीही, डॉ. राऊतांची ओळख करुन देणारा हा लेख बेहद्द आवडला.

आणि लेखविषय आवडला. मुंबईतील माझ्या आणि माझ्याअगोदरच्या पिढीत रखमाबाईंचा गौरवाने उल्लेख केला जात असे आणि शाळाकॉलेजात शिकणार्‍या मुलींना त्यांचे उदाहरण देऊन असेच कर्तृत्त्व गाजवावे असा उपदेश केला जात असे. कादंबिनी बोशू-गांगुली या आणखी एक रखमाबाईंच्या समकालीन स्त्री डॉक्टर. एका समाजसुधारणाविरोधक छापील नियतकालिकाच्या संपादकाने कादंबिनींचा एका लेखात 'वेश्या' असा उल्लेख केला होता. त्यांचे पती द्वारकानाथ हे ब्राह्मो समाजातील सुधारणावादी व्यक्ती असून ते वकील होते. त्यांनी त्या संपादकांवर या बदनामीविरुद्ध खटला भरून डॉक्टर पत्नीला नुकसानभरपाई देखील मिळवून दिली. अशी अनेक नावे इतिहासातून डिलीट झालेल्या महाराष्ट्राशी तुलना करतां हे वंगोत्पन्न समाजधुरीण अग्रेसर वाटतात. छान लेखाबद्दल धन्यवाद.
“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ” “ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ” “.....” विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं, “ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..” ‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ.

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/03/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण 20/03/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो 20/03/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार 20/03/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख 20/03/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/03/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण 20/03/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो 20/03/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार 20/03/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख 20/03/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

मिसळपाव ·

अहिरावण 16/03/2024 - 07:53
छान ! छान !! छान !!! नाही म्हणजे कसे आहे की भारताबद्दल कणव असणा-या पण भारताबाहेर राहणा-या लोकांचे मनापासून कौतुक करण्याची पद्धत आहे ती आम्ही पार पाडली. तुम्हाला जागरुक नागरीक म्हणून चिंता वाटते की चिंता वाटते असे दाखवले की जागरुक नागरीक म्हणून मिरवता येते हे तुमचे तुम्हाला नक्की माहित असणारच. कुणी तरी म्हटले आहेच तोरा मन दर्पन कहलाए !! वगैरे त्यातही भारताबद्दल फार काळजी वाटते सांगितले की अजूनच भारी. मग आपल्या आईबापांना, सासुसास-यांना, नव-याला वा बायकोला, पोरांना वा पोरींना प्रसंगी फाट्यावर मारुन त्यांची काळजी न करता करिअरच्या नावाखाली देश सोडून गेल्याची अपराधगंड भावना थोडी कमी व्हायला मदत होते. निदान चारचौघांत तोंड दाखवायला जागा उरते. अर्थात ज्याची त्याची जाण समज इत्यादी बाकी ते सर्वेक्षण का काय ते करा ! त्याचा भारताला वा भारतीयांना काहीही उपयोग होणार नाही. साधे सरळ आहे. तपमान वाढते म्हणून मी फ्रीज वापरु नये, माझ्या गरीब बहिणीनी चुल पेटवू नये म्हणून तुम्ही सांगणार आणि तुमच्या सर्वे साठी २४ तास चालू असलेले गुगलचे वा तत्सम सर्वर वापरणार, सर्वेचे निकाल आलयाबर त्यवर भाषण ठोक्ण्यासाठी पाक्च सातशे मैल कार चालवत, वीज जाळत माईकवर ठणाणा करणार. त्या भाषणातुन मिळालेले पैसे गुंतवणूक म्हणून बीटकॉईनमधे टाकणार. आणि दणादण बीटकॉईनच्या माईनिंगवर तपमान वाढ करणारे सर्वर जाळणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान... दुसरे काय. हांं.. तुमचे प्रमोशन, पगारवाढ, सजगता म्हणून चार पुरस्कार उदहरनार्थ वगैरे मिळतील.. त्याची कवतिक फेबु, इन्स्टा, ऐसी ...जमलंच तर मिपा इथे टाकाच. तोंड भरुन कवतुक करु हो आम्ही त्यांच. नाव काढलं हो...परदेशात जाऊन. इथे काळं कुत्रं विचारत नव्हतं !!! बाकी तापमान वाढ ही समस्या पाश्चिमात्यांनी देण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमुळे प्रदूषण जितके होते त्यापेक्षा अधिक प्रदुषण पाश्चिमात्यांनी कमी लोकसंख्येत करुन दाखवले आहे, दाखवत आहेत आणि दाखवतील यात शंका नाही. बाकी तुम्हाला शुभेच्छा !! टीप : वरती तुम्ही असला उल्लेख असला तरी तो लेखक/लेखिका यांना वैयक्तिक उद्देशून नाही. इतकी समज लेखकांची असावी. नसेल तर देव (असलेला/नसलेला) त्यांचे कल्याण करो !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:16
अनेकानेक क्षेत्रात माजलेल्या अनागोंदीचा, ढोंगीपणाचा नेमका आलेख मांडला आहे. ---रच्याकने, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन, चिनी, मेक्सिकन वगैरे संस्कृतींच्या प्राचीन ग्रंथातून हवामान बदल वगैरेंचे उल्लेख सापडतात का? - - उदाहरणार्थ, भीष्म पितामह अभिमन्यूला म्हणतात - "आमच्या लहानपणी एवढा उन्हाळा नसायचा बुवा" ... वगैरे??

In reply to by वामन देशमुख

अहिरावण 17/03/2024 - 12:04
सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय इतिहासाचा तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा पूर्ण अभ्यास असल्याने ते विधान केले होते.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 08:06
>>> सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय... >>> (खालील प्रतिसादांमध्ये काही संदर्भ)... अगदी अगदी. १. दुसऱ्या एका धाग्यावर भारतवासी भारतीय / भारत अनिवासी भारतीय असा वाद काही समाजकंटक घालत होते तो संदर्भ मनात होता. २. असल्या विक्षिप्त लोकांची काम करण्याची संहिता कशी असते ते सर्वज्ञात आहेच.

Bhakti 16/03/2024 - 11:11
खूप छान काम करत आहात.सर्वेक्षण अहवाल भरला आहे.याबाबत आणखी माहिती घ्यायला आवडेल. ग्लोबल वार्मिंग ही समस्या खुप भयानक आहे.पृथ्वीचे सरसकट २ डिग्रीने तापमान वाढता कामा नये ते खाली यावे यासाठी सर्व जगाचे एकत्रित खूप प्रयत्न सुरू आहेत.

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:05
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?
फॉर्म मध्ये वरील प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर आधी इथे द्यावे त्यावरुन या सर्वेक्षणात भाग घ्यायचा का हे ठरवता येईल.

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:54
दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी, यांना मिपाचे सदस्यत्व घेऊन स्वतःच इथे लेख टाकून सर्वेक्षण करता येईल की. काही तांत्रिक समस्या असल्यास मिपामालक हैतच सोडवायला. नुस्ता फॉर्म भरून पाठवण्यापेक्षा मिपावर होऊन जाऊ द्या की चर्चा आणि काथ्याकूट. फॉर्ममधल्या प्रश्नांपेक्षाही भारी माहिती देणारे, प्रश्न उपस्थित करणारे इथे भेटतील. त्यातून सर्वेक्षणाला मदतच होईल. ---- की त्यांना हे नकोच आहे, म्हणून कुबड्या घेऊन सर्वेक्षण करायचे आहे ? नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ? अगदी वय, लिंग, शिक्षण, काम-धंदा, रहाती/कामाची जागा, सामाजिक्/आर्थिक वर्ग, ईमेल आयडी वगैरे माहिती भरून फॉर्ममधील फुसक्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, त्यापेक्षा इथेच काथ्याकूट करा ना.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव 16/03/2024 - 17:02
"माझे खाते तिकडे register होत नाहीय."
- दिप्तीची समस्या. मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.

वामन देशमुख 16/03/2024 - 15:32
जागतिक तापमानवाढ हा मुद्दा खरंच काळजीचा आहे का? असेल तर अग्रक्रमाने कुणी पावले उचलायला हवीत? आजवरच्या तापमानवाढीची जबाबदारी कुणाची? त्यान्वर काय कारवाई करणार? --- calling @साहना, @अरुण जोशी --- जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत. --- तस्मात, अशी सर्व्हेत सहभागी होण्याची आवाहने होत राहतात, आपण चिल मारावे! --- ते जाऊ द्या, सध्या उकाडा फार वाढलाय; थंडगार बिअर आणि हलीम मारुयात, कोण कोण येतंय? beers haleem

In reply to by वामन देशमुख

अहिरावण 17/03/2024 - 12:07
जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.
नेमके. एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.

मला अहिरावण यांचा प्रतिसाद व सांप्रत लेख वाचल्यावर गोंधळ उडाला म्हणून पुढे जाऊन प्रश्नावली वाचून उत्तर द्यावे असे वाटले. प्रश्न क्रमांक १- वय आणी तापमान याचा काही संबंध आहे का?मार्तंड पन्नास डिग्री आग ओकत असेल तर वयोमानानुसार काही फरक पडतो का? प्रश्न क्रमांक २- शिक्षण आणी तापमान याचा परस्परांशी काय संबंध? अशिक्षित माणसांना मार्तंड जास्त जाळतो का किवां मॅट्रिक, पदवीधर किवां विद्यावाचस्पती असल्यास काही कन्सेशन मिळते का? प्रश्न क्रमांक ३- महिलादिनी बायकांना काही विशेष सुट मिळते का? व्हॅलेंटाइन दिनी प्रेम करणाऱ्यांवर मार्तंड काही ......लिंगभेदा नुसार तापमानात वाढ घट होते का? तसेच अन्य प्रश्न सर्वेक्षण करण्यात फारसे मदत करणार नसून ते फक्त वाचकांचे सामान्य ज्ञान किती आहे हे कळण्यास मदत करतील. सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले. तसेही ग्लोबल वाॅर्मींग आणी उर्वरित आयुष्य याचे व्यस्त प्रमाण असल्याने माला व्यक्तीगत काहीच फरक पडेल असे वाटत नाही. आपली प्रश्नावली पुन्हा एकदा तपासून बघा असेच म्हणेन..... अंतत: अहिरावण, चित्रगुप्त यांचे प्रतिसाद बरोबरच आहेत असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव 16/03/2024 - 19:29
हा सर्व्हे माझा नाहीये, परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती. - वय / शिक्षण / लिंग याचा सर्वेक्षणाच्या मुद्द्याशी (जसा की ईथे जागतिक तपमानवाढ) थेट सबंध असेलच असं नाही. पण याबाबत "स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा जास्त सजगता आहे का?", किंवा "कमी शिक्षित लोकांमधे एखाद्या गोष्टिचा जास्त प्रादुर्भाव असेल वाटलं होतं. पण सर्वेक्षणाने दाखवलं की प्रत्यक्षात हे उलटं आहे" अशी काही माहीती मिळवण्याच्या दृष्टीने या गोष्टी विचारलेल्या असतात. - बर्‍याचदा प्रश्णाला एकच पर्याय प्रतिसादकर्त्याने निवडणं अपेक्षित असतं. सर्वेक्षण करणारा सगळ्या शक्यतांचा विचार करून पर्याय देतो. पण त्यात कमतरता असू शकतात. असं झालं की प्रतिसादकर्त्याला एकतर त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडावा लागतो (म्हणजे त्रुटी आली. आणि "त्यातल्या त्यात बरा" पर्याय पण उपलब्ध नसला म्हणून कुठलातरी निवडला तर नुसतीच त्रुटी नव्हे, साफ चूकीचीच मोजणी झाली) किंवा प्रश्णाला उत्तर देणं टाळायला लागतं (म्हणजे "ईथे उत्तर हवंच आहे" अशा स्वरूपाचा प्रश्ण असला तर प्रतिसादकर्ता सर्वेक्षण पुरंच न करण्याची शक्यता आली). तसं होऊ नये म्हणून "मला माहित नाही", "मला उत्तर द्यायचं नाहीये" असे पर्याय दिलेले असतात. प्रतिसादांचं जेव्हा संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यात अशा प्रतिसादांचा - अंतिम निर्णयावर विपरित परिणाम न होऊ देता - कसा वापर करावा याच्या पद्धती उपलब्ध असतात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

म्हणजे प्रश्नच संपला. इथे फक्त विदा गोळा करण्यासाठी लेख डकवला आहे. शंका विचारून काही उपयोग नाही कारण शंका समाधान होणार नाही. ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! काहिही हं श्री... हे दस्तावेज सामान्य माणूस का वाचेल,वाचले तरी राजकारणी,बिल्डर लाॅबी बरोबर पंगा घेऊ शकतो का? संबंधित लोकच वाचणार. दिलेला तर्क तर्कसंगत नाही. बाकी, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सजग,शिक्षीत पेक्षा अशिक्षित जास्त सजग याने काय फरक पडतो. त्यापेक्षा,पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता विचारले असते तर जास्त सुसंगत वाटले असते. जाऊ द्यात, नका उत्तर देण्याच्या भानगडीत पडू.कारण सर्वेक्षण तुमचे नाहीच मुळी.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव 16/03/2024 - 21:32
"परंतु दोन मुद्दे

कुठल्याही

सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि समस्यांच्या निमित्ताने आपण केलेल्या आवहनानुसार प्रश्नावली भरुन दिली. पण, दुर्दैवाने प्रश्नांचे स्वरुप अजिबात विषयाशी संबंधित वाटले नाही. इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषेतून अनुवाद करण्याच्या गडबडीत म्हणा की अन्य काही म्हणा आपल्याला प्रश्नावली नीट करता आलीच नाही. एखाद्या प्रश्नाने उत्तराचा शोध घेवून काही नवी माहिती मिळवून एक विदा तयार करता येईल असे प्रश्नाचे स्वरुप वाटले नाही. असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे. -दिलीप बिरुटे

गवि 16/03/2024 - 19:09
प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे जाणवले. वर इतरांनी उल्लेख केला आहेच. पण त्यातही अनेक प्रश्न असे आहेत की अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट, सरकारी दस्तऐवज, कोणतातरी क्ष अहवाल.. हे सर्व तुम्ही वाचले आहेत का? जे बहुतांश सामान्य नागरिकांनी वाचले असण्याची काडीमात्र शक्यता नाही असेच दिसते आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना या विषयाबद्दल अनास्था आहे किंवा हे सर्व रिपोर्ट्स बनवून देखील लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत हे सिद्ध करणे हे साध्य होईल. निकाल पाहणे रोचक असेल.

In reply to by गवि

मिसळपाव 16/03/2024 - 19:40
कदाचित "...हे जाणून घेणं हे साध्य होईल..." जास्त योग्य ठरेल का? सर्वेक्षण मी केलेलं नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे लेखिकेला हे माहीती आहे आणि ते सिद्ध करण्याचा उद्देश असेल. मला काय जाणवलं, तर या विषयाबद्दल ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

चित्रगुप्त 16/03/2024 - 19:20
सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.
एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव 16/03/2024 - 19:31
कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा https://misalpav.com/comment/1177057#comment-1177057

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 17/03/2024 - 12:10
>>> म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते. थोडक्यात काय ... टुमी हिंडू लोकं *ते आहात. हेच सिद्ध करायचे आहेत.

सर्वेक्षणात भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश सामान्यांप्रमाणे मला ही जागतिक तापमानवाढ संज्ञा माहित आहे मात्र त्याबद्द्ल अगदी कळकळीची चिंता वाटत नाही हे सत्य आहे त्याचे कारण 'अ़ज्ञानात सुख असते' असेही असू शकतो किंवा त्याबद्द्ल काय करता येईल याची सुस्पष्ट कल्पना नाहिये. वस्तूंचा पुर्नवापर (रिसायकलींग) केल्याने तापमानवाढीची समस्या कमी होईल अशा विचारातून काही वस्तूंचा वापर करतो मात्र तो उपाय कितपत प्रभावी आहे याची कल्यना नाही. बाकी मिपाकरांच्या प्रतिसादांविषयी थोडेसे : मिपावर फार पुर्वी राजकिय चर्चा नावाचा शाब्दिक हाणामारीचा प्रकार असायचा. होळीला बोंबा मारायला किंवा रंगपंचमीला त्वेषाने समोरच्याचे तोंड रंगवायला जेवढी मज्जा येते तश्शीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर मजा तिथे चर्चा करताना यायची. तो विषय म्हणजे कुकरची शिट्टीच म्हणा ना एक प्रकारची. मात्र शिट्टीमार्गे जास्तची वाफ बाहेर पडू लागल्यामुळे मुळ पदार्थ शिजेनासा झाल्यावर मिपा मालकांनी कुकरची शिट्टीच बंद करुन टाकली. त्याचाच परिणाम म्हणून असे विषय आले की मिपाकर भसाभसा मनातील वाफ सोडून देतात. विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, त्यांना निदान सयंत नकार दिले असते तर मिपाप्रतिमावर्धनास हातभार लागला असता असे उगीचच वाटून गेले. असो. आपणास आपल्या भावी कार्यास शुभेच्छा ! सवेक्षणाचे निकाल इथे नक्की येऊ द्या हि विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 17/03/2024 - 12:12
किंचित माहिती. >>विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, सदर विषय मांडणा-यांपैकी एक येथीलच होत्या हे जुने जाणते मिपाकर ओळखून असतील. त्या पाहुण्या नाहीत.

In reply to by Trump

अहिरावण 18/03/2024 - 19:06
हल्ली आम्ही त्यांना नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत असे म्हणतो.

नठ्यारा 17/03/2024 - 00:08
जगदोष्मन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा मानवी हस्ताक्षेपाशी कवडीमात्र संबंध नाही. ७५ मिनिटं वेळ असेल तर कृपया हे इंग्रजी चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=oYhCQv5tNsQ अन्यथा ते पाहून मी काढलेले अल्पसे मुद्दे खाली पहा : १. जगदोष्मन सैराट जागतिक तापमान वाढीसाठी मानवी जीवनास जबाबदार धरतात. त्यांतही कर्बवायूस ( CO2 ) हाच केवळ जबाबदार आहे असा यांचा दावा आहे. कर्बवायू हा हरितवायू असल्याने त्याच्यामुळे सूर्याचा उष्मा हवेत अडकून राहतो असा यांचा दावा आहे. यांत समस्या अशी की कर्बवायूसोबत पाण्याचे बाष्प हेही एक अतिशय प्रभावशाली हरितगृह वायू आहे. ९५ % उष्मा बाष्पामुळे धरून ठेवला जातो आणि फक्त ५ % उष्मा कर्बवायू धरून ठेवतो. बाष्प हवेत मिसळू नये म्हणून सैराट समुद्रावर झाकण बसवणार का? २. हवेतल्या कर्बवायूचा माणूस हा निश्चितपणे एक स्रोत आहे. मात्र तो अत्यंत मामुली स्रोत आहे. खरा स्रोत समुद्र व ज्वालामुखी हे आहेत. सैराट समुद्रावर झाकण घालणार आहेत. त्याचप्रमाणे ज्वालामुखीही थंड करून सोडावेत इतकीच त्यांना विनंती. सध्या इतकेच मुद्दे पुरेत. अमेरिकी राजकारणी अल गोर ला पैसे छापता यावेत म्हणून हा तमाशा चालू आहेत. त्यावर अधिक वेळ घालवायची माझी इच्छा नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by अहिरावण

अथांग आकाश 17/03/2024 - 13:16
डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? 0

चित्रगुप्त 17/03/2024 - 03:48
आत्तापावेतोच्या प्रतिसादांवरून आणखी काही नाही, तरी सगळे मिपाकर लई मंजे लईच चॅप्टर बोxचे आहेत, हे सर्वेक्षणकर्त्या विदुषिंच्या ध्यानात आले असेल ... अर्थात त्या मिपावर येऊन वाचण्याचे श्रम घेत असतील तर. एकाद्या गलबतावरून संशोधकांचा लहानसा चमू समुद्रपर्यटन करत असावा, आणि सुंदर वनराजीने नटलेले एकादे रमणीय द्वीप बघून त्यांनी नांगर टाकून त्या द्वीपात प्रविष्ट व्हावे, तोच तिथल्या नतद्रष्ट, सैराट आदिवासींनी त्यांच्यावर दगडांचा अखंड वर्षाव सुरू करावा, तद्वत हे झाले.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 12:55
संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.
बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?

चित्रगुप्त 17/03/2024 - 04:11
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम ( -- तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?) -- असे नुस्ते सर्वेक्षणात विचारण्याऐवजी सर्वेक्षणकर्त्या विदुषींनी ते परिणाम इथे मिपावर सविस्तर लिहील्यास जनतेचे प्रबोधन होऊन चर्चेला योग्य वळण मिळू शकेल. (अन्यथा चर्चा हळूहळू --- अल गोर - ट्रंप - मोदी - प.रम पू.जनीय - डावे - अंधभक्त --- असे वळण घेईल आणि मूळ हेतु बाजूलाच राहील) म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिसादातून तशी विनंती केली होती. असे प्रबोधन करण्यात त्यांना कितपत रुचि आहे ? हे तरी निदान सांगावे.

In reply to by वामन देशमुख

चामुंडराय 19/03/2024 - 03:42
विदाषी ?? ह्या शब्दासारखा सतत, उगीचच, अर्थहीन वाद घालणाऱ्याला "वादश्री" संबोधण्यात यावे का?

मदनबाण 17/03/2024 - 10:38
जागतिक तापमानाचे ठावूक नाही, परंतु आमच्या ठाण्याचे तापमान मात्र वाढले आहे इतक नक्की ! सगळीकडे काँक्रीटीकरण, प्रचंड प्रदुषण आणि झाडांची तोड ही मुख्य कारणे मला दिसतात. ज्या ठिकाणी पुर्वी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात व्ह्यायची तो भाग आता साधारण ३ किलोमीटर पुढे सरकल्याचे मला जाणवलेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

In reply to by मदनबाण

अहिरावण 17/03/2024 - 12:14
तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या वर तपमान जात नव्हते तेव्हा आमच्या अमरावतीत तापमान ४५-४६ असायचे. आजही आहे. झाडी तेव्हा होती आजही आहे.

In reply to by नठ्यारा

अहिरावण 18/03/2024 - 10:42
भारतातील लोक सरपण जाळतात त्यामुळे तपमानवाढते, पर्यावरण बिघडते - एक महान अमेरिकन भारतातील लोक वर्षभरात सरपणामुळे जेवढा धूर करतात तेवढा रशियाने एक दिवसात युक्रेनमधे, इस्त्रायलने हमासमधे, अमेरीकेने सिरियामधे केला. या तिघांनी वर्षभरात जितका धूर केला तितका आईसलँडमधील ज्वालामुखीने एक दिवसात केला * बोला ! आता काय करायचे नेमके? किती सर्व्हे करायचे या समस्येवर मात करायला? १६ व्या शतकात अचानक कमी तपमान का झाले होते? ११ हजार ते १५ हजार वर्षांपूर्वी कुठलेही औद्योगिक कारखाने नसतांना, भारतीय लोक सरपण जाळत नसतांना ( तेव्हा गव्हाचा शोध नव्हता, पोळी, भाकर्री नव्हती तवा नव्हता, त्यामुळे चुल नव्हती) कसा काय कार्बन डाय ऑक्साईड वाढला? * वरवरची तुलनात्मक मांडणी. नेमके आकडे वेगळे, अधिक भयावह असू शकतात. साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 12:58
साप समजून दोरी तुडवली जात आहे का?
साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्‍यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!

नगरी 30/03/2024 - 19:44
माणसाचा उगम माकडा पासून झाला असे डार्विन म्हणतो. असेल, पण काही लोकांची उत्क्रन्तीत गेलेली शेपटी वाकडी ते वाकडीच राहिली. आश्चर्य याचे वाटते कि सिनिअर लोक त्यात आहेत! आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

In reply to by नगरी

अहिरावण 31/03/2024 - 10:40
>>आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का? या ज्या कोणी आहेत त्यांचे "कार्य" शिनिअर लोकांना माहित नसेल असे तुम्हाला वाटते का?

अहिरावण 12/05/2024 - 19:51
झालं का सर्वेक्षण आणि त्यावरचं विश्लेषण का काय ते? काय ठरलं मग? की लोकांनी जो फार्म भरल्या त्यानुसार तुम्हाला हवे ते निकाला मिळालेच नाहीत म्हणून बारगळलं सगळं? की ऐन वेळेस पायथान गंडलं? की पांडा, चार्ट हवे तसे वळवता आले नाहीत? की मार्च एंडच्या अप्रेझल मधे आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं म्हणून टाकलं आणि काम झालं? एकंदर आनंदच दिसत आहे. =)) बाकी आमच्या विदर्भात सध्या मस्त वळवाचा पाऊस येत आहे, गारा पडत आहेत... तापमान कमी झालं आहे.. =))

अहिरावण 06/06/2024 - 11:22
अरेरे !! सर्वे बारगळला वाटते. का जमले नाही का निष्कर्ष काढायला? आव तर फार मोठा आणला होता.. आम्हाला कित्ती काळजी अन काय काय... नुसतीच हवा ! ढुस्स.... !! =)) चक चक चक... पुढील सर्वे साठी शुभेच्छा ! विषय घ्या - १) २०२९ मधे बीजेपी हरणार का? २) मिडटर्म मोदी राजीनामा देणार का? ३) बीजेपी फुटणार का? ४) कॉग्रेस फुटणार का? ५) योगी पीएम होणार का? ६) फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून संपणार का? ७) शरदपवार अजून ७ ८ इलेक्शन लढवणार का? ८) वगैरे इत्यादी हे तपामान वाढ वगैरे तुम्हाला काही झेपणार नाही.. उगा असले अर्धवट सर्वे करुन हसं मात्र करुन घ्याल ! तशी करुन घ्यायला आमची हरकत नाही.. आम्हाला काय हसायला आम्हाला काही कारण थोडीच लागते !! हि हि ही

नठ्यारा 01/09/2024 - 00:03
लोकहो, महाराष्ट्रात इतकी कर्तुमअकर्तुम शक्ती आहे की विचारायची सोय नाही. हेच बघा ना दादोबा धरणभऱ्यांनी समस्त ज्वालामुखी थंड करून सोडले आणि झाकणझुल्याने समुद्रावर झाकणं बशीवली. मग काय अटलांटिक महासागर थंड होऊ लागला. पण अज्ञ लोकांना महाराष्ट्राची प्रसिद्धीपराङ्मुख ताकद कधी समजणार ! बातम्यांचे दुवे ( इंग्रजी ) : १. https://www.newscientist.com/article/2444394-part-of-the-atlantic-is-cooling-at-record-speed-and-nobody-knows-why/ २. https://www.msn.com/en-ie/weather/topstories/large-patch-of-the-atlantic-ocean-near-the-equator-has-been-cooling-at-record-speeds-and-scientists-can-t-figure-out-why/ar-AA1pBxtf दिल्लीचेही तख्त राखतो सागरासही मस्त झाकतो लाव्हारसास खस्त टाकतो महाराष्ट्र माझा ! आपला नम्र, -नाठाळ नठ्या

अहिरावण 16/03/2024 - 07:53
छान ! छान !! छान !!! नाही म्हणजे कसे आहे की भारताबद्दल कणव असणा-या पण भारताबाहेर राहणा-या लोकांचे मनापासून कौतुक करण्याची पद्धत आहे ती आम्ही पार पाडली. तुम्हाला जागरुक नागरीक म्हणून चिंता वाटते की चिंता वाटते असे दाखवले की जागरुक नागरीक म्हणून मिरवता येते हे तुमचे तुम्हाला नक्की माहित असणारच. कुणी तरी म्हटले आहेच तोरा मन दर्पन कहलाए !! वगैरे त्यातही भारताबद्दल फार काळजी वाटते सांगितले की अजूनच भारी. मग आपल्या आईबापांना, सासुसास-यांना, नव-याला वा बायकोला, पोरांना वा पोरींना प्रसंगी फाट्यावर मारुन त्यांची काळजी न करता करिअरच्या नावाखाली देश सोडून गेल्याची अपराधगंड भावना थोडी कमी व्हायला मदत होते. निदान चारचौघांत तोंड दाखवायला जागा उरते. अर्थात ज्याची त्याची जाण समज इत्यादी बाकी ते सर्वेक्षण का काय ते करा ! त्याचा भारताला वा भारतीयांना काहीही उपयोग होणार नाही. साधे सरळ आहे. तपमान वाढते म्हणून मी फ्रीज वापरु नये, माझ्या गरीब बहिणीनी चुल पेटवू नये म्हणून तुम्ही सांगणार आणि तुमच्या सर्वे साठी २४ तास चालू असलेले गुगलचे वा तत्सम सर्वर वापरणार, सर्वेचे निकाल आलयाबर त्यवर भाषण ठोक्ण्यासाठी पाक्च सातशे मैल कार चालवत, वीज जाळत माईकवर ठणाणा करणार. त्या भाषणातुन मिळालेले पैसे गुंतवणूक म्हणून बीटकॉईनमधे टाकणार. आणि दणादण बीटकॉईनच्या माईनिंगवर तपमान वाढ करणारे सर्वर जाळणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान... दुसरे काय. हांं.. तुमचे प्रमोशन, पगारवाढ, सजगता म्हणून चार पुरस्कार उदहरनार्थ वगैरे मिळतील.. त्याची कवतिक फेबु, इन्स्टा, ऐसी ...जमलंच तर मिपा इथे टाकाच. तोंड भरुन कवतुक करु हो आम्ही त्यांच. नाव काढलं हो...परदेशात जाऊन. इथे काळं कुत्रं विचारत नव्हतं !!! बाकी तापमान वाढ ही समस्या पाश्चिमात्यांनी देण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमुळे प्रदूषण जितके होते त्यापेक्षा अधिक प्रदुषण पाश्चिमात्यांनी कमी लोकसंख्येत करुन दाखवले आहे, दाखवत आहेत आणि दाखवतील यात शंका नाही. बाकी तुम्हाला शुभेच्छा !! टीप : वरती तुम्ही असला उल्लेख असला तरी तो लेखक/लेखिका यांना वैयक्तिक उद्देशून नाही. इतकी समज लेखकांची असावी. नसेल तर देव (असलेला/नसलेला) त्यांचे कल्याण करो !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:16
अनेकानेक क्षेत्रात माजलेल्या अनागोंदीचा, ढोंगीपणाचा नेमका आलेख मांडला आहे. ---रच्याकने, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन, चिनी, मेक्सिकन वगैरे संस्कृतींच्या प्राचीन ग्रंथातून हवामान बदल वगैरेंचे उल्लेख सापडतात का? - - उदाहरणार्थ, भीष्म पितामह अभिमन्यूला म्हणतात - "आमच्या लहानपणी एवढा उन्हाळा नसायचा बुवा" ... वगैरे??

In reply to by वामन देशमुख

अहिरावण 17/03/2024 - 12:04
सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय इतिहासाचा तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा पूर्ण अभ्यास असल्याने ते विधान केले होते.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 08:06
>>> सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय... >>> (खालील प्रतिसादांमध्ये काही संदर्भ)... अगदी अगदी. १. दुसऱ्या एका धाग्यावर भारतवासी भारतीय / भारत अनिवासी भारतीय असा वाद काही समाजकंटक घालत होते तो संदर्भ मनात होता. २. असल्या विक्षिप्त लोकांची काम करण्याची संहिता कशी असते ते सर्वज्ञात आहेच.

Bhakti 16/03/2024 - 11:11
खूप छान काम करत आहात.सर्वेक्षण अहवाल भरला आहे.याबाबत आणखी माहिती घ्यायला आवडेल. ग्लोबल वार्मिंग ही समस्या खुप भयानक आहे.पृथ्वीचे सरसकट २ डिग्रीने तापमान वाढता कामा नये ते खाली यावे यासाठी सर्व जगाचे एकत्रित खूप प्रयत्न सुरू आहेत.

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:05
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?
फॉर्म मध्ये वरील प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर आधी इथे द्यावे त्यावरुन या सर्वेक्षणात भाग घ्यायचा का हे ठरवता येईल.

चित्रगुप्त 16/03/2024 - 14:54
दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी, यांना मिपाचे सदस्यत्व घेऊन स्वतःच इथे लेख टाकून सर्वेक्षण करता येईल की. काही तांत्रिक समस्या असल्यास मिपामालक हैतच सोडवायला. नुस्ता फॉर्म भरून पाठवण्यापेक्षा मिपावर होऊन जाऊ द्या की चर्चा आणि काथ्याकूट. फॉर्ममधल्या प्रश्नांपेक्षाही भारी माहिती देणारे, प्रश्न उपस्थित करणारे इथे भेटतील. त्यातून सर्वेक्षणाला मदतच होईल. ---- की त्यांना हे नकोच आहे, म्हणून कुबड्या घेऊन सर्वेक्षण करायचे आहे ? नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ? अगदी वय, लिंग, शिक्षण, काम-धंदा, रहाती/कामाची जागा, सामाजिक्/आर्थिक वर्ग, ईमेल आयडी वगैरे माहिती भरून फॉर्ममधील फुसक्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, त्यापेक्षा इथेच काथ्याकूट करा ना.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव 16/03/2024 - 17:02
"माझे खाते तिकडे register होत नाहीय."
- दिप्तीची समस्या. मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.

वामन देशमुख 16/03/2024 - 15:32
जागतिक तापमानवाढ हा मुद्दा खरंच काळजीचा आहे का? असेल तर अग्रक्रमाने कुणी पावले उचलायला हवीत? आजवरच्या तापमानवाढीची जबाबदारी कुणाची? त्यान्वर काय कारवाई करणार? --- calling @साहना, @अरुण जोशी --- जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत. --- तस्मात, अशी सर्व्हेत सहभागी होण्याची आवाहने होत राहतात, आपण चिल मारावे! --- ते जाऊ द्या, सध्या उकाडा फार वाढलाय; थंडगार बिअर आणि हलीम मारुयात, कोण कोण येतंय? beers haleem

In reply to by वामन देशमुख

अहिरावण 17/03/2024 - 12:07
जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.
नेमके. एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.

मला अहिरावण यांचा प्रतिसाद व सांप्रत लेख वाचल्यावर गोंधळ उडाला म्हणून पुढे जाऊन प्रश्नावली वाचून उत्तर द्यावे असे वाटले. प्रश्न क्रमांक १- वय आणी तापमान याचा काही संबंध आहे का?मार्तंड पन्नास डिग्री आग ओकत असेल तर वयोमानानुसार काही फरक पडतो का? प्रश्न क्रमांक २- शिक्षण आणी तापमान याचा परस्परांशी काय संबंध? अशिक्षित माणसांना मार्तंड जास्त जाळतो का किवां मॅट्रिक, पदवीधर किवां विद्यावाचस्पती असल्यास काही कन्सेशन मिळते का? प्रश्न क्रमांक ३- महिलादिनी बायकांना काही विशेष सुट मिळते का? व्हॅलेंटाइन दिनी प्रेम करणाऱ्यांवर मार्तंड काही ......लिंगभेदा नुसार तापमानात वाढ घट होते का? तसेच अन्य प्रश्न सर्वेक्षण करण्यात फारसे मदत करणार नसून ते फक्त वाचकांचे सामान्य ज्ञान किती आहे हे कळण्यास मदत करतील. सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले. तसेही ग्लोबल वाॅर्मींग आणी उर्वरित आयुष्य याचे व्यस्त प्रमाण असल्याने माला व्यक्तीगत काहीच फरक पडेल असे वाटत नाही. आपली प्रश्नावली पुन्हा एकदा तपासून बघा असेच म्हणेन..... अंतत: अहिरावण, चित्रगुप्त यांचे प्रतिसाद बरोबरच आहेत असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव 16/03/2024 - 19:29
हा सर्व्हे माझा नाहीये, परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती. - वय / शिक्षण / लिंग याचा सर्वेक्षणाच्या मुद्द्याशी (जसा की ईथे जागतिक तपमानवाढ) थेट सबंध असेलच असं नाही. पण याबाबत "स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा जास्त सजगता आहे का?", किंवा "कमी शिक्षित लोकांमधे एखाद्या गोष्टिचा जास्त प्रादुर्भाव असेल वाटलं होतं. पण सर्वेक्षणाने दाखवलं की प्रत्यक्षात हे उलटं आहे" अशी काही माहीती मिळवण्याच्या दृष्टीने या गोष्टी विचारलेल्या असतात. - बर्‍याचदा प्रश्णाला एकच पर्याय प्रतिसादकर्त्याने निवडणं अपेक्षित असतं. सर्वेक्षण करणारा सगळ्या शक्यतांचा विचार करून पर्याय देतो. पण त्यात कमतरता असू शकतात. असं झालं की प्रतिसादकर्त्याला एकतर त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडावा लागतो (म्हणजे त्रुटी आली. आणि "त्यातल्या त्यात बरा" पर्याय पण उपलब्ध नसला म्हणून कुठलातरी निवडला तर नुसतीच त्रुटी नव्हे, साफ चूकीचीच मोजणी झाली) किंवा प्रश्णाला उत्तर देणं टाळायला लागतं (म्हणजे "ईथे उत्तर हवंच आहे" अशा स्वरूपाचा प्रश्ण असला तर प्रतिसादकर्ता सर्वेक्षण पुरंच न करण्याची शक्यता आली). तसं होऊ नये म्हणून "मला माहित नाही", "मला उत्तर द्यायचं नाहीये" असे पर्याय दिलेले असतात. प्रतिसादांचं जेव्हा संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यात अशा प्रतिसादांचा - अंतिम निर्णयावर विपरित परिणाम न होऊ देता - कसा वापर करावा याच्या पद्धती उपलब्ध असतात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

म्हणजे प्रश्नच संपला. इथे फक्त विदा गोळा करण्यासाठी लेख डकवला आहे. शंका विचारून काही उपयोग नाही कारण शंका समाधान होणार नाही. ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! काहिही हं श्री... हे दस्तावेज सामान्य माणूस का वाचेल,वाचले तरी राजकारणी,बिल्डर लाॅबी बरोबर पंगा घेऊ शकतो का? संबंधित लोकच वाचणार. दिलेला तर्क तर्कसंगत नाही. बाकी, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सजग,शिक्षीत पेक्षा अशिक्षित जास्त सजग याने काय फरक पडतो. त्यापेक्षा,पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता विचारले असते तर जास्त सुसंगत वाटले असते. जाऊ द्यात, नका उत्तर देण्याच्या भानगडीत पडू.कारण सर्वेक्षण तुमचे नाहीच मुळी.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव 16/03/2024 - 21:32
"परंतु दोन मुद्दे

कुठल्याही

सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि समस्यांच्या निमित्ताने आपण केलेल्या आवहनानुसार प्रश्नावली भरुन दिली. पण, दुर्दैवाने प्रश्नांचे स्वरुप अजिबात विषयाशी संबंधित वाटले नाही. इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषेतून अनुवाद करण्याच्या गडबडीत म्हणा की अन्य काही म्हणा आपल्याला प्रश्नावली नीट करता आलीच नाही. एखाद्या प्रश्नाने उत्तराचा शोध घेवून काही नवी माहिती मिळवून एक विदा तयार करता येईल असे प्रश्नाचे स्वरुप वाटले नाही. असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे. -दिलीप बिरुटे

गवि 16/03/2024 - 19:09
प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे जाणवले. वर इतरांनी उल्लेख केला आहेच. पण त्यातही अनेक प्रश्न असे आहेत की अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट, सरकारी दस्तऐवज, कोणतातरी क्ष अहवाल.. हे सर्व तुम्ही वाचले आहेत का? जे बहुतांश सामान्य नागरिकांनी वाचले असण्याची काडीमात्र शक्यता नाही असेच दिसते आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना या विषयाबद्दल अनास्था आहे किंवा हे सर्व रिपोर्ट्स बनवून देखील लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत हे सिद्ध करणे हे साध्य होईल. निकाल पाहणे रोचक असेल.

In reply to by गवि

मिसळपाव 16/03/2024 - 19:40
कदाचित "...हे जाणून घेणं हे साध्य होईल..." जास्त योग्य ठरेल का? सर्वेक्षण मी केलेलं नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे लेखिकेला हे माहीती आहे आणि ते सिद्ध करण्याचा उद्देश असेल. मला काय जाणवलं, तर या विषयाबद्दल ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

चित्रगुप्त 16/03/2024 - 19:20
सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.
एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव 16/03/2024 - 19:31
कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा https://misalpav.com/comment/1177057#comment-1177057

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 17/03/2024 - 12:10
>>> म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते. थोडक्यात काय ... टुमी हिंडू लोकं *ते आहात. हेच सिद्ध करायचे आहेत.

सर्वेक्षणात भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश सामान्यांप्रमाणे मला ही जागतिक तापमानवाढ संज्ञा माहित आहे मात्र त्याबद्द्ल अगदी कळकळीची चिंता वाटत नाही हे सत्य आहे त्याचे कारण 'अ़ज्ञानात सुख असते' असेही असू शकतो किंवा त्याबद्द्ल काय करता येईल याची सुस्पष्ट कल्पना नाहिये. वस्तूंचा पुर्नवापर (रिसायकलींग) केल्याने तापमानवाढीची समस्या कमी होईल अशा विचारातून काही वस्तूंचा वापर करतो मात्र तो उपाय कितपत प्रभावी आहे याची कल्यना नाही. बाकी मिपाकरांच्या प्रतिसादांविषयी थोडेसे : मिपावर फार पुर्वी राजकिय चर्चा नावाचा शाब्दिक हाणामारीचा प्रकार असायचा. होळीला बोंबा मारायला किंवा रंगपंचमीला त्वेषाने समोरच्याचे तोंड रंगवायला जेवढी मज्जा येते तश्शीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर मजा तिथे चर्चा करताना यायची. तो विषय म्हणजे कुकरची शिट्टीच म्हणा ना एक प्रकारची. मात्र शिट्टीमार्गे जास्तची वाफ बाहेर पडू लागल्यामुळे मुळ पदार्थ शिजेनासा झाल्यावर मिपा मालकांनी कुकरची शिट्टीच बंद करुन टाकली. त्याचाच परिणाम म्हणून असे विषय आले की मिपाकर भसाभसा मनातील वाफ सोडून देतात. विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, त्यांना निदान सयंत नकार दिले असते तर मिपाप्रतिमावर्धनास हातभार लागला असता असे उगीचच वाटून गेले. असो. आपणास आपल्या भावी कार्यास शुभेच्छा ! सवेक्षणाचे निकाल इथे नक्की येऊ द्या हि विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 17/03/2024 - 12:12
किंचित माहिती. >>विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, सदर विषय मांडणा-यांपैकी एक येथीलच होत्या हे जुने जाणते मिपाकर ओळखून असतील. त्या पाहुण्या नाहीत.

In reply to by Trump

अहिरावण 18/03/2024 - 19:06
हल्ली आम्ही त्यांना नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत असे म्हणतो.

नठ्यारा 17/03/2024 - 00:08
जगदोष्मन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा मानवी हस्ताक्षेपाशी कवडीमात्र संबंध नाही. ७५ मिनिटं वेळ असेल तर कृपया हे इंग्रजी चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=oYhCQv5tNsQ अन्यथा ते पाहून मी काढलेले अल्पसे मुद्दे खाली पहा : १. जगदोष्मन सैराट जागतिक तापमान वाढीसाठी मानवी जीवनास जबाबदार धरतात. त्यांतही कर्बवायूस ( CO2 ) हाच केवळ जबाबदार आहे असा यांचा दावा आहे. कर्बवायू हा हरितवायू असल्याने त्याच्यामुळे सूर्याचा उष्मा हवेत अडकून राहतो असा यांचा दावा आहे. यांत समस्या अशी की कर्बवायूसोबत पाण्याचे बाष्प हेही एक अतिशय प्रभावशाली हरितगृह वायू आहे. ९५ % उष्मा बाष्पामुळे धरून ठेवला जातो आणि फक्त ५ % उष्मा कर्बवायू धरून ठेवतो. बाष्प हवेत मिसळू नये म्हणून सैराट समुद्रावर झाकण बसवणार का? २. हवेतल्या कर्बवायूचा माणूस हा निश्चितपणे एक स्रोत आहे. मात्र तो अत्यंत मामुली स्रोत आहे. खरा स्रोत समुद्र व ज्वालामुखी हे आहेत. सैराट समुद्रावर झाकण घालणार आहेत. त्याचप्रमाणे ज्वालामुखीही थंड करून सोडावेत इतकीच त्यांना विनंती. सध्या इतकेच मुद्दे पुरेत. अमेरिकी राजकारणी अल गोर ला पैसे छापता यावेत म्हणून हा तमाशा चालू आहेत. त्यावर अधिक वेळ घालवायची माझी इच्छा नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by अहिरावण

अथांग आकाश 17/03/2024 - 13:16
डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? 0

चित्रगुप्त 17/03/2024 - 03:48
आत्तापावेतोच्या प्रतिसादांवरून आणखी काही नाही, तरी सगळे मिपाकर लई मंजे लईच चॅप्टर बोxचे आहेत, हे सर्वेक्षणकर्त्या विदुषिंच्या ध्यानात आले असेल ... अर्थात त्या मिपावर येऊन वाचण्याचे श्रम घेत असतील तर. एकाद्या गलबतावरून संशोधकांचा लहानसा चमू समुद्रपर्यटन करत असावा, आणि सुंदर वनराजीने नटलेले एकादे रमणीय द्वीप बघून त्यांनी नांगर टाकून त्या द्वीपात प्रविष्ट व्हावे, तोच तिथल्या नतद्रष्ट, सैराट आदिवासींनी त्यांच्यावर दगडांचा अखंड वर्षाव सुरू करावा, तद्वत हे झाले.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 12:55
संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.
बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?

चित्रगुप्त 17/03/2024 - 04:11
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम ( -- तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?) -- असे नुस्ते सर्वेक्षणात विचारण्याऐवजी सर्वेक्षणकर्त्या विदुषींनी ते परिणाम इथे मिपावर सविस्तर लिहील्यास जनतेचे प्रबोधन होऊन चर्चेला योग्य वळण मिळू शकेल. (अन्यथा चर्चा हळूहळू --- अल गोर - ट्रंप - मोदी - प.रम पू.जनीय - डावे - अंधभक्त --- असे वळण घेईल आणि मूळ हेतु बाजूलाच राहील) म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिसादातून तशी विनंती केली होती. असे प्रबोधन करण्यात त्यांना कितपत रुचि आहे ? हे तरी निदान सांगावे.

In reply to by वामन देशमुख

चामुंडराय 19/03/2024 - 03:42
विदाषी ?? ह्या शब्दासारखा सतत, उगीचच, अर्थहीन वाद घालणाऱ्याला "वादश्री" संबोधण्यात यावे का?

मदनबाण 17/03/2024 - 10:38
जागतिक तापमानाचे ठावूक नाही, परंतु आमच्या ठाण्याचे तापमान मात्र वाढले आहे इतक नक्की ! सगळीकडे काँक्रीटीकरण, प्रचंड प्रदुषण आणि झाडांची तोड ही मुख्य कारणे मला दिसतात. ज्या ठिकाणी पुर्वी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात व्ह्यायची तो भाग आता साधारण ३ किलोमीटर पुढे सरकल्याचे मला जाणवलेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

In reply to by मदनबाण

अहिरावण 17/03/2024 - 12:14
तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या वर तपमान जात नव्हते तेव्हा आमच्या अमरावतीत तापमान ४५-४६ असायचे. आजही आहे. झाडी तेव्हा होती आजही आहे.

In reply to by नठ्यारा

अहिरावण 18/03/2024 - 10:42
भारतातील लोक सरपण जाळतात त्यामुळे तपमानवाढते, पर्यावरण बिघडते - एक महान अमेरिकन भारतातील लोक वर्षभरात सरपणामुळे जेवढा धूर करतात तेवढा रशियाने एक दिवसात युक्रेनमधे, इस्त्रायलने हमासमधे, अमेरीकेने सिरियामधे केला. या तिघांनी वर्षभरात जितका धूर केला तितका आईसलँडमधील ज्वालामुखीने एक दिवसात केला * बोला ! आता काय करायचे नेमके? किती सर्व्हे करायचे या समस्येवर मात करायला? १६ व्या शतकात अचानक कमी तपमान का झाले होते? ११ हजार ते १५ हजार वर्षांपूर्वी कुठलेही औद्योगिक कारखाने नसतांना, भारतीय लोक सरपण जाळत नसतांना ( तेव्हा गव्हाचा शोध नव्हता, पोळी, भाकर्री नव्हती तवा नव्हता, त्यामुळे चुल नव्हती) कसा काय कार्बन डाय ऑक्साईड वाढला? * वरवरची तुलनात्मक मांडणी. नेमके आकडे वेगळे, अधिक भयावह असू शकतात. साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

In reply to by अहिरावण

वामन देशमुख 18/03/2024 - 12:58
साप समजून दोरी तुडवली जात आहे का?
साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्‍यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!

नगरी 30/03/2024 - 19:44
माणसाचा उगम माकडा पासून झाला असे डार्विन म्हणतो. असेल, पण काही लोकांची उत्क्रन्तीत गेलेली शेपटी वाकडी ते वाकडीच राहिली. आश्चर्य याचे वाटते कि सिनिअर लोक त्यात आहेत! आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

In reply to by नगरी

अहिरावण 31/03/2024 - 10:40
>>आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का? या ज्या कोणी आहेत त्यांचे "कार्य" शिनिअर लोकांना माहित नसेल असे तुम्हाला वाटते का?

अहिरावण 12/05/2024 - 19:51
झालं का सर्वेक्षण आणि त्यावरचं विश्लेषण का काय ते? काय ठरलं मग? की लोकांनी जो फार्म भरल्या त्यानुसार तुम्हाला हवे ते निकाला मिळालेच नाहीत म्हणून बारगळलं सगळं? की ऐन वेळेस पायथान गंडलं? की पांडा, चार्ट हवे तसे वळवता आले नाहीत? की मार्च एंडच्या अप्रेझल मधे आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं म्हणून टाकलं आणि काम झालं? एकंदर आनंदच दिसत आहे. =)) बाकी आमच्या विदर्भात सध्या मस्त वळवाचा पाऊस येत आहे, गारा पडत आहेत... तापमान कमी झालं आहे.. =))

अहिरावण 06/06/2024 - 11:22
अरेरे !! सर्वे बारगळला वाटते. का जमले नाही का निष्कर्ष काढायला? आव तर फार मोठा आणला होता.. आम्हाला कित्ती काळजी अन काय काय... नुसतीच हवा ! ढुस्स.... !! =)) चक चक चक... पुढील सर्वे साठी शुभेच्छा ! विषय घ्या - १) २०२९ मधे बीजेपी हरणार का? २) मिडटर्म मोदी राजीनामा देणार का? ३) बीजेपी फुटणार का? ४) कॉग्रेस फुटणार का? ५) योगी पीएम होणार का? ६) फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून संपणार का? ७) शरदपवार अजून ७ ८ इलेक्शन लढवणार का? ८) वगैरे इत्यादी हे तपामान वाढ वगैरे तुम्हाला काही झेपणार नाही.. उगा असले अर्धवट सर्वे करुन हसं मात्र करुन घ्याल ! तशी करुन घ्यायला आमची हरकत नाही.. आम्हाला काय हसायला आम्हाला काही कारण थोडीच लागते !! हि हि ही

नठ्यारा 01/09/2024 - 00:03
लोकहो, महाराष्ट्रात इतकी कर्तुमअकर्तुम शक्ती आहे की विचारायची सोय नाही. हेच बघा ना दादोबा धरणभऱ्यांनी समस्त ज्वालामुखी थंड करून सोडले आणि झाकणझुल्याने समुद्रावर झाकणं बशीवली. मग काय अटलांटिक महासागर थंड होऊ लागला. पण अज्ञ लोकांना महाराष्ट्राची प्रसिद्धीपराङ्मुख ताकद कधी समजणार ! बातम्यांचे दुवे ( इंग्रजी ) : १. https://www.newscientist.com/article/2444394-part-of-the-atlantic-is-cooling-at-record-speed-and-nobody-knows-why/ २. https://www.msn.com/en-ie/weather/topstories/large-patch-of-the-atlantic-ocean-near-the-equator-has-been-cooling-at-record-speeds-and-scientists-can-t-figure-out-why/ar-AA1pBxtf दिल्लीचेही तख्त राखतो सागरासही मस्त झाकतो लाव्हारसास खस्त टाकतो महाराष्ट्र माझा ! आपला नम्र, -नाठाळ नठ्या
(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये) ---------------------------------------------------------------------- नमस्कार! आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते.

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम

सुधीर कांदळकर ·

माहितगार 06/03/2024 - 21:28
एकदम पटलं, चांगला लेख. बाकी मिपा मालकांनी राजकारण सदरातील लेख मुखपृष्ठावर दिसणार नाहीत याची सोय का केली कोण जाणे तरी पण मोदींनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मिपा महिलांसाठी मिपा-राजकारण सदराचा हा दुवा.

नठ्यारा 07/03/2024 - 20:18
मिस्टर सुधीर कांदळकर, तुम्ही स्त्रीदाक्षिण्यवादी नरडुक्कर अर्थात Male Chauvinistic Pig आहात असंही म्हणता येईल. तथाकथित स्त्रीवादी फेमिनिस्ट नेमका असाच आरोप करतात. त्यांना बायकांना अलग पाडायचं आहे. उद्याचा ८ मार्च हा दिवस कम्युनिस्ट सण असून तो बायकांना अलग पाडण्यासाठीच साजरा करतात. तुम्ही त्यांच्या बेतास सुरुंग लावला हे पाहून आनंद वाटला. -नाठाळ नठ्या

माहितगार 06/03/2024 - 21:28
एकदम पटलं, चांगला लेख. बाकी मिपा मालकांनी राजकारण सदरातील लेख मुखपृष्ठावर दिसणार नाहीत याची सोय का केली कोण जाणे तरी पण मोदींनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मिपा महिलांसाठी मिपा-राजकारण सदराचा हा दुवा.

नठ्यारा 07/03/2024 - 20:18
मिस्टर सुधीर कांदळकर, तुम्ही स्त्रीदाक्षिण्यवादी नरडुक्कर अर्थात Male Chauvinistic Pig आहात असंही म्हणता येईल. तथाकथित स्त्रीवादी फेमिनिस्ट नेमका असाच आरोप करतात. त्यांना बायकांना अलग पाडायचं आहे. उद्याचा ८ मार्च हा दिवस कम्युनिस्ट सण असून तो बायकांना अलग पाडण्यासाठीच साजरा करतात. तुम्ही त्यांच्या बेतास सुरुंग लावला हे पाहून आनंद वाटला. -नाठाळ नठ्या
सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम ८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

बेसरकार...

सुधीर मुतालीक ·

Bhakti 29/02/2024 - 22:19
लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह करतोय.
हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते.
प्लीज गुणसूत्रांवर असं काहीच लिहिलेलं नसतं.हिंदूंच्या अभिमानात ,स्वाभिमानात लिहिलेलं असतं असं म्हणा हवं तर.

चौथा कोनाडा 04/03/2024 - 18:10
पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे.
म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !
हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !
जय हिंद, जय भारत !

Bhakti 29/02/2024 - 22:19
लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह करतोय.
हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते.
प्लीज गुणसूत्रांवर असं काहीच लिहिलेलं नसतं.हिंदूंच्या अभिमानात ,स्वाभिमानात लिहिलेलं असतं असं म्हणा हवं तर.

चौथा कोनाडा 04/03/2024 - 18:10
पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे.
म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !
हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !
जय हिंद, जय भारत !
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले.