मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

मार्गी ·
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

युयुत्सु ·

केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
सहमत आहे. -दिलीप बिरुटे

वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
सहमत आहे.

Bhakti 14/01/2025 - 13:15
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
अगदी मीपण हाच उपाय करते.तसेच कोणालाच मला गृहित धरू देत नाही, म्हणजे फक्त एकच चूक माफ करते मग दुरूनच डोंगर साजरे..टाटा..बाय ..बाय..खतम् तसेच स्वतः बाबतही ही निरीक्षण करते . म्हणजे दुसऱ्यांची प्रगती ऐकून/कळल्यावर माझी काय प्रतिक्रिया आहे ;)
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात.
अगदी ,आता काय कधी गुड न्यूज देणार? हे नव्या लग्न झालेल्या किंवा एक चार-पाच वर्षांचं लेकरू असणाऱ्या दांपत्याला कोणीही सतत विचारावे? पर्सनल बाॅन्ड्री आहे की नाही काही??

एखादा आपल्या आनंदात सहभागी आहे की नाही हे तपासण्याची खर तर गरजच काय? एखाद्याने व्हॉट्सॲप वरती रिप्लाय नाही केला म्हणजे ती व्यक्ती खरंच आनंदात सहभागी नाही अस समजणं योग्य आहे का? कदाचित कामात असेल तो. माझा एक मित्र महिनोन्महिने व्हॉट्सॲप बघतच नाही, आत्ताच बघितल तर त्याने माझा नवीन वर्षाच्या शुभेछा चां मेसेज अजून बघितलाही नाही. पण ज्या ज्या वेळी त्याला मदत मागितली त्याने केली. तसंही परफेक्ट कोणीच नसते. लहान सहान कारणांमुळे माणसे खड्यासारखी बाजूला करायला लागली तर कोणीच जवळ राहणार नाही.

नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
ही पद्धत बरीचशी कुचकामी आहे. तुमची प्रगती तुम्ही समोरच्या माणसाला समोर समोर भेटून ऐकवता की फोनवर, व्हॉटसप वर याने बराच फरक पडतो. वैयक्तिक रित्या मला कोणी समोरासमोर सांगीतले, खास त्या बातमीसाठी फोन केला तर आनंद होतो. पण व्हॉटसप वरची प्रगती मला आवडत नाही. बर्‍याचदा मी महत्त्वाचे संभाषण व्हॉटसपवर करणे टाळतो कारण एकाच वेळी आपण आणि समोरचा व्यक्ती वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या मनस्थितीत असण्याची शक्यता बरीच असते. बरेच जण हगल्या पादल्या आपली प्रगती, आपले स्टेटस टाकत असतात त्यामुळे मोठ्या बातमीचे गांभीर्य निघून जाते. शिवाय तु माझी लाल कर, मी तुझी लाल करतो अशा खेळाचा मला बर्‍यापैकी तिटकारा आहे. एक प्रकारे मी माणुसघाणा आहे असे म्हणायला वाव आहे. आताशा लोक फोन कॉल करायचे विसरुन गेले आहेत. सरळ व्हॉटसप मेसेज किंवा व्हॉटसप कॉल करतात ते मला बिलकूल आवडत नाही. मला माझी वैयक्तिक सीमारेषा फार प्रिय आहे आणि इतरांच्या वैयक्तिक सीमारेषेचा देखील मला तितकाच आदर आहे. पण हल्ली दुसर्‍यांच्या वैयक्तिक सीमारेषेचा आदर करणारे आयुष्यात पुढे जात नाहीत असे आढळून येते. पुढे म्हणजे कुठे ते विचारु नका :)

सुबोध खरे 15/01/2025 - 11:49
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. त्या माणसाच्या दृष्टीने आपण आपलीच टिमकी वाजवणारा नार्सिसिस्ट असू शकता हा विचार आपण केला आहे का? तेंव्हा नार्सिसिस्ट ओळखण्याची आपली हि पद्धत अत्यंत कुचकामी आहे. मुळात एवढ्या त्रोटक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट आहे हे लेबल लावणे अतिशय चूक आहे. नार्सिसिस्ट पर्सोनालिटी डिसऑर्डर हा एक मनोविकार आहे आणि इतक्या कमी काळात नीट निरीक्षण न करता एखाद्या व्यक्तीला मनोविकार आहे असा शिक्का मारणे हे कितपत योग्य आहे? याचे निदान करण्यासाठी अनुभवी मनोविकार तज्ज्ञ सुद्धा बरेच दिवस निरीक्षण आणि बरीच चर्चा केल्याशिवाय अशा निष्कर्षाशी येणार नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/Narcissistic_personality_disorder ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात. एवढ्या त्रोटक गोष्टीवर जर आपण माणसांची पारख करत असाल तर माणसांबरोबर आपले नाते जोडणे फार कठीण होईल. आणि याचा वैयक्तिक सीमारेषेशी जोडणे हे तर बाजीरावाला अब्दालीची शेंडी चिकटवण्यासारखे आहे. या दोन विभिन्न गोष्टींची पार गल्लत झालेली आहे.

In reply to by सुबोध खरे

हा हा हा...... हासून खपलो. बाकी लेख सोडा पण खरे सर आपल्या प्रतीसादातून माझ्या म्हणी, वाक्प्रचार च्या संग्रहालयात एक अनमोल भर पडली. धन्यवाद.

विजुभाऊ 15/01/2025 - 15:14
आंतरजालावर तर गोष्टी आणखीनच अवघड होतात. एक तर इंग्रजी अक्षरात टाईप केलेल्या शब्दांत उच्चारांचा घोळ असतो. "आज मी जोरात पडलो" हे वाक्य स्पेलिंग मधे लिहिले तर वाचणारासाठी काही वेळा अनर्थ निघू शकतो. हत्ती आणि हट्टी हे असेच एक उदाहरण पण आंतरजालावर बरेचदा लोक एकेमकाना जोखत असतात. आणि ते थेट अरे तुरे वर येतात. इंग्रजी भाषा असेल तर विचारायचे नाही. त्या शिवाय डुप्लिकेट आयडी मधूनही मजा घ्यायला लोक हे असे करीत रहातात. मेसेज मधून जे१ झाले का किंवा कल्जी घेने वगैरे मेसेज पाठवतात. माझ्या ओळखीतले एक ग्रुहस्थ आहेत. ते नेहमी कोठल्यातरी बाबाची प्रवचने फोरवर्ड करत बसतात. ते माझा नात्यातले असल्यामुळे त्याना ब्लॉक ही करता येत नाही. बँक / लोन घ्या असे फोन करुन सांगणारे तर ही हद्द ओलांडूनच व्यवसाय करतात.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 15/01/2025 - 16:29
माझे ओळखीचे लोक भेटल्यावर, अग तू हा फोटो तेव्हा टाकला छान होता,माझा अमका मेसेज वाचला का?तमकी गोष्ट तू खूप भारी केली...असं काहीतरी बोलत राहतात.हे काय भेटलो तरी आंतरजालाच्याच पोस्टची चौकशी?काही नात्यातला ओलावा आहे की नाही?कशाला पाहिजे लोक? (We have to earn people )लोक मिळवायला पाहिजेत,जमा कशाला करायची?

चक्कर_बंडा 15/01/2025 - 20:11
हे सर्व वाचल्यावर मी स्वतः पराकोटीचा "नार्सिसिस्ट" असल्याचा साक्षात्कार मला झालाय, मला पाठवण्यात येणाऱ्या व्हाट्स-ऍपच्या संदेशांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करणे हा माझा "चॉईस" नसुन तो मला झालेला एक "मनोविकार" आहे हे समजल्यावर तर मी अक्षरक्ष: हादरून गेलोय. तसेंच, आलापानंतर बंदिश असणारचं (मंचकावरचीही(!)) त्याला कसला आलाय डोंबलाच "कंसेन्ट" अशी माझी धारणा म्हणजे फक्त माझ्या "नार्सिसिस्ट" असण्याचाचं नाही तर असंस्कृत किंबहुना रानटीपणाचाही सज्जड पुरावा ठरेल की काय अशी मला शंका आहे... एकुणात काय तर मी कुणाच्याही "वैयक्तिक सीमारेषांचा आदर" न करणारा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होणारा एक "विकृत" मनोविकारग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता फारचं आहे हे या लेखाद्वारे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.. उपचार घ्यावे म्हणतो.. असो.. युयुत्सु सर, धन्यवाद आणि पुलेशु..

In reply to by युयुत्सु

कुठच काय? खिडकीतून येतो नी लगेच पळूनपण जातो. मूर्ख लेकाचा! मी पहिला पार्ट पाहीला तुम्ही दुसऱ्या पार्ट बद्दल बोलत आहात का? पाहतो मग दुसराही!

nutanm 25/01/2025 - 11:14
पण सवताची परगती सानगताना आपण पैसे कमावले शिकलौ हे केले ते केले हे लोकाना करतुतवाचया गोषटी खोटया वाटतात, फकत घर पैसे याबददल जळायला होते किवा अनगावर चागले कपडे थोडेसे दागिने दिसलयावर जळकुटेपणा ऊफाळतो व ते अडसर घालणे तसे विचार करणे वागणे हे पण करतात, हा माझा अनुभव आहे. ( माझा मराठी कीबोर्ड बरोबर नसलायाने बरेच अशुदध व विचितर लेखन होते. प्लीज समजून घेणे. माझा चानगला कीबोर्ड डाउनलोड होत नाहीये.

मारवा 25/01/2025 - 12:46
नायक नालायक आहे. कारण आलाप नंतर जोड, झाला,तसेच ताना मारताना सुद्धा त्याने consent घेतलेली दिसत नाहीये. खरा नायक असता तर प्रत्येक वेळी समेवर आल्यानंतर consent घेतली असती. हा नालायक नायक तर जणू एकाच wholesale consent किंवा ठोक परवानगी मध्ये पुढील सर्व पायऱ्या गृहीत धरत आहे. यावर कुणी असंवेदनशील व्यक्ती असेही म्हणू शकते की सतत परवानगी प्रत्येक पायरीवर घेत बसल्याने ताल बिघडेल.पण खरा सात्विक नायक या भूलथापांना बळी पडू शकत नाही. तो सूर मारण्यापेक्षा सूर निरागस हो णे महत्वाचे मानेल. तुम्हाला बडसम ही जीवनशैली माहीत आहे का ? यात ते सरळ एक करार करून घेतात शिवाय त्यात एक सुरक्षा शब्द ही ठरवून घेतात. पण ती अर्थातच पापमय असात्विक अशा प्रकारची जीवनशैली आहे. बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. शिवाय narcissm किंवा इतर हे संपूर्ण प्रवाही व्यक्तित्व define करण्यासाठी नसतात. त्यातले traits highlight करून उपचार पद्धतीच्या निश्चीतिकरणासाठी त्याचा वापर एक convenient logical tool sarkha होतो. त्याचा वापर उपचार साठी करणे इतपतच ते योग्य आहे. ते उचलून एकदम जजमेंट व label मारणे योग्य नव्हे. मानसशास्त्र स्वतः रोज उत्क्रांत होते त्याला वापरून label मारू नये. Ekon musk किंवा अनेक जागतिक नेते अत्यंत positive अर्थाने narcissit आहेत. तुम्ही जो पर्यंत सेल्फ मध्ये खोलवर बुडी मारत नाहीत ती पर्यंत ग्रँड creation संभवत नाही असो

युयुत्सु 25/01/2025 - 16:14
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. पर्सनल उल्लेख असला तरी त्यात लपविण्यासारखे काय आहे? तुम्हाला मौज वाटली दुसर्या व्यक्तीला 'टिमक्या' वाटतील. समोरची व्यक्ती माझ्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते, या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले आहे.

केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
सहमत आहे. -दिलीप बिरुटे

वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
सहमत आहे.

Bhakti 14/01/2025 - 13:15
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
अगदी मीपण हाच उपाय करते.तसेच कोणालाच मला गृहित धरू देत नाही, म्हणजे फक्त एकच चूक माफ करते मग दुरूनच डोंगर साजरे..टाटा..बाय ..बाय..खतम् तसेच स्वतः बाबतही ही निरीक्षण करते . म्हणजे दुसऱ्यांची प्रगती ऐकून/कळल्यावर माझी काय प्रतिक्रिया आहे ;)
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात.
अगदी ,आता काय कधी गुड न्यूज देणार? हे नव्या लग्न झालेल्या किंवा एक चार-पाच वर्षांचं लेकरू असणाऱ्या दांपत्याला कोणीही सतत विचारावे? पर्सनल बाॅन्ड्री आहे की नाही काही??

एखादा आपल्या आनंदात सहभागी आहे की नाही हे तपासण्याची खर तर गरजच काय? एखाद्याने व्हॉट्सॲप वरती रिप्लाय नाही केला म्हणजे ती व्यक्ती खरंच आनंदात सहभागी नाही अस समजणं योग्य आहे का? कदाचित कामात असेल तो. माझा एक मित्र महिनोन्महिने व्हॉट्सॲप बघतच नाही, आत्ताच बघितल तर त्याने माझा नवीन वर्षाच्या शुभेछा चां मेसेज अजून बघितलाही नाही. पण ज्या ज्या वेळी त्याला मदत मागितली त्याने केली. तसंही परफेक्ट कोणीच नसते. लहान सहान कारणांमुळे माणसे खड्यासारखी बाजूला करायला लागली तर कोणीच जवळ राहणार नाही.

नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
ही पद्धत बरीचशी कुचकामी आहे. तुमची प्रगती तुम्ही समोरच्या माणसाला समोर समोर भेटून ऐकवता की फोनवर, व्हॉटसप वर याने बराच फरक पडतो. वैयक्तिक रित्या मला कोणी समोरासमोर सांगीतले, खास त्या बातमीसाठी फोन केला तर आनंद होतो. पण व्हॉटसप वरची प्रगती मला आवडत नाही. बर्‍याचदा मी महत्त्वाचे संभाषण व्हॉटसपवर करणे टाळतो कारण एकाच वेळी आपण आणि समोरचा व्यक्ती वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या मनस्थितीत असण्याची शक्यता बरीच असते. बरेच जण हगल्या पादल्या आपली प्रगती, आपले स्टेटस टाकत असतात त्यामुळे मोठ्या बातमीचे गांभीर्य निघून जाते. शिवाय तु माझी लाल कर, मी तुझी लाल करतो अशा खेळाचा मला बर्‍यापैकी तिटकारा आहे. एक प्रकारे मी माणुसघाणा आहे असे म्हणायला वाव आहे. आताशा लोक फोन कॉल करायचे विसरुन गेले आहेत. सरळ व्हॉटसप मेसेज किंवा व्हॉटसप कॉल करतात ते मला बिलकूल आवडत नाही. मला माझी वैयक्तिक सीमारेषा फार प्रिय आहे आणि इतरांच्या वैयक्तिक सीमारेषेचा देखील मला तितकाच आदर आहे. पण हल्ली दुसर्‍यांच्या वैयक्तिक सीमारेषेचा आदर करणारे आयुष्यात पुढे जात नाहीत असे आढळून येते. पुढे म्हणजे कुठे ते विचारु नका :)

सुबोध खरे 15/01/2025 - 11:49
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. त्या माणसाच्या दृष्टीने आपण आपलीच टिमकी वाजवणारा नार्सिसिस्ट असू शकता हा विचार आपण केला आहे का? तेंव्हा नार्सिसिस्ट ओळखण्याची आपली हि पद्धत अत्यंत कुचकामी आहे. मुळात एवढ्या त्रोटक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट आहे हे लेबल लावणे अतिशय चूक आहे. नार्सिसिस्ट पर्सोनालिटी डिसऑर्डर हा एक मनोविकार आहे आणि इतक्या कमी काळात नीट निरीक्षण न करता एखाद्या व्यक्तीला मनोविकार आहे असा शिक्का मारणे हे कितपत योग्य आहे? याचे निदान करण्यासाठी अनुभवी मनोविकार तज्ज्ञ सुद्धा बरेच दिवस निरीक्षण आणि बरीच चर्चा केल्याशिवाय अशा निष्कर्षाशी येणार नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/Narcissistic_personality_disorder ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात. एवढ्या त्रोटक गोष्टीवर जर आपण माणसांची पारख करत असाल तर माणसांबरोबर आपले नाते जोडणे फार कठीण होईल. आणि याचा वैयक्तिक सीमारेषेशी जोडणे हे तर बाजीरावाला अब्दालीची शेंडी चिकटवण्यासारखे आहे. या दोन विभिन्न गोष्टींची पार गल्लत झालेली आहे.

In reply to by सुबोध खरे

हा हा हा...... हासून खपलो. बाकी लेख सोडा पण खरे सर आपल्या प्रतीसादातून माझ्या म्हणी, वाक्प्रचार च्या संग्रहालयात एक अनमोल भर पडली. धन्यवाद.

विजुभाऊ 15/01/2025 - 15:14
आंतरजालावर तर गोष्टी आणखीनच अवघड होतात. एक तर इंग्रजी अक्षरात टाईप केलेल्या शब्दांत उच्चारांचा घोळ असतो. "आज मी जोरात पडलो" हे वाक्य स्पेलिंग मधे लिहिले तर वाचणारासाठी काही वेळा अनर्थ निघू शकतो. हत्ती आणि हट्टी हे असेच एक उदाहरण पण आंतरजालावर बरेचदा लोक एकेमकाना जोखत असतात. आणि ते थेट अरे तुरे वर येतात. इंग्रजी भाषा असेल तर विचारायचे नाही. त्या शिवाय डुप्लिकेट आयडी मधूनही मजा घ्यायला लोक हे असे करीत रहातात. मेसेज मधून जे१ झाले का किंवा कल्जी घेने वगैरे मेसेज पाठवतात. माझ्या ओळखीतले एक ग्रुहस्थ आहेत. ते नेहमी कोठल्यातरी बाबाची प्रवचने फोरवर्ड करत बसतात. ते माझा नात्यातले असल्यामुळे त्याना ब्लॉक ही करता येत नाही. बँक / लोन घ्या असे फोन करुन सांगणारे तर ही हद्द ओलांडूनच व्यवसाय करतात.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 15/01/2025 - 16:29
माझे ओळखीचे लोक भेटल्यावर, अग तू हा फोटो तेव्हा टाकला छान होता,माझा अमका मेसेज वाचला का?तमकी गोष्ट तू खूप भारी केली...असं काहीतरी बोलत राहतात.हे काय भेटलो तरी आंतरजालाच्याच पोस्टची चौकशी?काही नात्यातला ओलावा आहे की नाही?कशाला पाहिजे लोक? (We have to earn people )लोक मिळवायला पाहिजेत,जमा कशाला करायची?

चक्कर_बंडा 15/01/2025 - 20:11
हे सर्व वाचल्यावर मी स्वतः पराकोटीचा "नार्सिसिस्ट" असल्याचा साक्षात्कार मला झालाय, मला पाठवण्यात येणाऱ्या व्हाट्स-ऍपच्या संदेशांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करणे हा माझा "चॉईस" नसुन तो मला झालेला एक "मनोविकार" आहे हे समजल्यावर तर मी अक्षरक्ष: हादरून गेलोय. तसेंच, आलापानंतर बंदिश असणारचं (मंचकावरचीही(!)) त्याला कसला आलाय डोंबलाच "कंसेन्ट" अशी माझी धारणा म्हणजे फक्त माझ्या "नार्सिसिस्ट" असण्याचाचं नाही तर असंस्कृत किंबहुना रानटीपणाचाही सज्जड पुरावा ठरेल की काय अशी मला शंका आहे... एकुणात काय तर मी कुणाच्याही "वैयक्तिक सीमारेषांचा आदर" न करणारा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होणारा एक "विकृत" मनोविकारग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता फारचं आहे हे या लेखाद्वारे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.. उपचार घ्यावे म्हणतो.. असो.. युयुत्सु सर, धन्यवाद आणि पुलेशु..

In reply to by युयुत्सु

कुठच काय? खिडकीतून येतो नी लगेच पळूनपण जातो. मूर्ख लेकाचा! मी पहिला पार्ट पाहीला तुम्ही दुसऱ्या पार्ट बद्दल बोलत आहात का? पाहतो मग दुसराही!

nutanm 25/01/2025 - 11:14
पण सवताची परगती सानगताना आपण पैसे कमावले शिकलौ हे केले ते केले हे लोकाना करतुतवाचया गोषटी खोटया वाटतात, फकत घर पैसे याबददल जळायला होते किवा अनगावर चागले कपडे थोडेसे दागिने दिसलयावर जळकुटेपणा ऊफाळतो व ते अडसर घालणे तसे विचार करणे वागणे हे पण करतात, हा माझा अनुभव आहे. ( माझा मराठी कीबोर्ड बरोबर नसलायाने बरेच अशुदध व विचितर लेखन होते. प्लीज समजून घेणे. माझा चानगला कीबोर्ड डाउनलोड होत नाहीये.

मारवा 25/01/2025 - 12:46
नायक नालायक आहे. कारण आलाप नंतर जोड, झाला,तसेच ताना मारताना सुद्धा त्याने consent घेतलेली दिसत नाहीये. खरा नायक असता तर प्रत्येक वेळी समेवर आल्यानंतर consent घेतली असती. हा नालायक नायक तर जणू एकाच wholesale consent किंवा ठोक परवानगी मध्ये पुढील सर्व पायऱ्या गृहीत धरत आहे. यावर कुणी असंवेदनशील व्यक्ती असेही म्हणू शकते की सतत परवानगी प्रत्येक पायरीवर घेत बसल्याने ताल बिघडेल.पण खरा सात्विक नायक या भूलथापांना बळी पडू शकत नाही. तो सूर मारण्यापेक्षा सूर निरागस हो णे महत्वाचे मानेल. तुम्हाला बडसम ही जीवनशैली माहीत आहे का ? यात ते सरळ एक करार करून घेतात शिवाय त्यात एक सुरक्षा शब्द ही ठरवून घेतात. पण ती अर्थातच पापमय असात्विक अशा प्रकारची जीवनशैली आहे. बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. शिवाय narcissm किंवा इतर हे संपूर्ण प्रवाही व्यक्तित्व define करण्यासाठी नसतात. त्यातले traits highlight करून उपचार पद्धतीच्या निश्चीतिकरणासाठी त्याचा वापर एक convenient logical tool sarkha होतो. त्याचा वापर उपचार साठी करणे इतपतच ते योग्य आहे. ते उचलून एकदम जजमेंट व label मारणे योग्य नव्हे. मानसशास्त्र स्वतः रोज उत्क्रांत होते त्याला वापरून label मारू नये. Ekon musk किंवा अनेक जागतिक नेते अत्यंत positive अर्थाने narcissit आहेत. तुम्ही जो पर्यंत सेल्फ मध्ये खोलवर बुडी मारत नाहीत ती पर्यंत ग्रँड creation संभवत नाही असो

युयुत्सु 25/01/2025 - 16:14
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. पर्सनल उल्लेख असला तरी त्यात लपविण्यासारखे काय आहे? तुम्हाला मौज वाटली दुसर्या व्यक्तीला 'टिमक्या' वाटतील. समोरची व्यक्ती माझ्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते, या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले आहे.
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला. माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी ·

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

टर्मीनेटर ·

चित्रगुप्त 05/12/2024 - 21:40
अमेरिकेत अनेकांना अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल असल्याचे जाणवते. पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती. या लेखमालेत याविषयी समग्र माहिती मिळेल याची खात्री आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 06/12/2024 - 13:29
पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती.
क्या बात! मस्तच... 👍 AI चित्र आवडले... मलाही लेखातले चित्र बनवताना तुमच्या चित्रातल्या प्रमाणे गवताच्या टोप्या येणे अपेक्षित होते, खाली दिलेल्या चार पैकी दोन चित्रांत त्या आल्याही, AP-combo पण पहिल्या चित्रातल्या बाईच्या कमरेवर आलेला कोणा अज्ञाताचा हात आणि बाकीच्या दोनातली अपत्यांची कमी संख्या व अन्य डिटेल्स न आवडल्याने चारातल्या शेवटच्या चित्राची निवड केली... प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

वामन देशमुख 06/12/2024 - 17:51
"'अमीश' जीवनपद्धती"बद्धल याआधी कधी वाचण्यात आले नव्हते. प्रकरण रोचक दिसतंय; पुभाप्र. --- सवांतर: कृबु निर्मित चित्रांच्या निर्मितीप्रक्रियेतील अज्ञाताचा हात पाहून खुदकन हसू आले. --- अवांतर: नाही, नेहमीप्रमाणे हा हप्ताही, आपलं ते हे हा धागाही रंजक, माहितीपूर्ण झालाय यात काही वाद नाही; पण तुमच्यावर असलेल्या इतर कर्जांचे शिल्लक राहिलेले हप्ते यापुढे चुकवून चालणार नाही, हं.

सौंदाळा 09/12/2024 - 13:15
वाचावे ते नवलच पहिल्यांदाच ऐकले. पुढील भागात विस्तृत माहिती वाचण्यास उत्सुक.

२०२५ मधे परदेशवारीचा योग आहे. पेनसिल्वानिया येथील जाणार आहे. दोन उद्देश, एक विद्यापीठ बघणे. अनंदी बाई जोशी पहिल्या महीला डाॅ इथेच शिकल्या. आणी आता तुमचा लेख. तेथे खुप मोठे मोठे द्राक्षांचे मळे आहेत कदाचीत याच लोकांचे असावेत. नवीन माहीती साठी धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 26/12/2024 - 21:40
पेन्सिल्व्हानियात कोणत्या गावी जाणार ? पूर्वेकडे फिलाडेल्फिया तर पश्चिमेकडे पिट्सबर्ग, दोन्हीत सुमारे ५०० कि.मी. अंतर आहे. दोन्हीत छान संग्रहालये आहेत. .

चित्रगुप्त 05/12/2024 - 21:40
अमेरिकेत अनेकांना अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल असल्याचे जाणवते. पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती. या लेखमालेत याविषयी समग्र माहिती मिळेल याची खात्री आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 06/12/2024 - 13:29
पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती.
क्या बात! मस्तच... 👍 AI चित्र आवडले... मलाही लेखातले चित्र बनवताना तुमच्या चित्रातल्या प्रमाणे गवताच्या टोप्या येणे अपेक्षित होते, खाली दिलेल्या चार पैकी दोन चित्रांत त्या आल्याही, AP-combo पण पहिल्या चित्रातल्या बाईच्या कमरेवर आलेला कोणा अज्ञाताचा हात आणि बाकीच्या दोनातली अपत्यांची कमी संख्या व अन्य डिटेल्स न आवडल्याने चारातल्या शेवटच्या चित्राची निवड केली... प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

वामन देशमुख 06/12/2024 - 17:51
"'अमीश' जीवनपद्धती"बद्धल याआधी कधी वाचण्यात आले नव्हते. प्रकरण रोचक दिसतंय; पुभाप्र. --- सवांतर: कृबु निर्मित चित्रांच्या निर्मितीप्रक्रियेतील अज्ञाताचा हात पाहून खुदकन हसू आले. --- अवांतर: नाही, नेहमीप्रमाणे हा हप्ताही, आपलं ते हे हा धागाही रंजक, माहितीपूर्ण झालाय यात काही वाद नाही; पण तुमच्यावर असलेल्या इतर कर्जांचे शिल्लक राहिलेले हप्ते यापुढे चुकवून चालणार नाही, हं.

सौंदाळा 09/12/2024 - 13:15
वाचावे ते नवलच पहिल्यांदाच ऐकले. पुढील भागात विस्तृत माहिती वाचण्यास उत्सुक.

२०२५ मधे परदेशवारीचा योग आहे. पेनसिल्वानिया येथील जाणार आहे. दोन उद्देश, एक विद्यापीठ बघणे. अनंदी बाई जोशी पहिल्या महीला डाॅ इथेच शिकल्या. आणी आता तुमचा लेख. तेथे खुप मोठे मोठे द्राक्षांचे मळे आहेत कदाचीत याच लोकांचे असावेत. नवीन माहीती साठी धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 26/12/2024 - 21:40
पेन्सिल्व्हानियात कोणत्या गावी जाणार ? पूर्वेकडे फिलाडेल्फिया तर पश्चिमेकडे पिट्सबर्ग, दोन्हीत सुमारे ५०० कि.मी. अंतर आहे. दोन्हीत छान संग्रहालये आहेत. .

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

आज मी साबणाने आंघोळ केली

विवेकपटाईत ·

किमान या विषयात तरी समंजसपणा दाखवला सासूबाईंनी याचे कौतुक. कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी.

नठ्यारा 02/12/2024 - 22:45
साबण लावून आंघोळ करायची आयडिया लई भारी. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे दडून अनेक भ्रष्टाचारी मनसोक्त चरंत होते. त्यामुळे मनमोहनसिंगांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणायचे. त्या धर्तीवर साबण लावून आंघोळ करणे म्हणजे काय ते चतुर वाचकांच्या सहज ध्यानी यावे. -नाठाळ नठ्या

कंजूस 03/12/2024 - 04:48
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक. ते नेहमी दूध डाळीचं पीठ/ बेसन लावूनच आंघोळी करत असणार. पण त्यांत काही केमिकल असतात कळल्याने नवीन साबणाकडे वळले की काय. तसा घरात फतवाही निघाला असेल. सगळ्यांनी अमुक ( मेडिमिक्स?) साबणानेच अंघोळ करायची. यमुनेचे पाणी हल्ली दूषीत होत चाललं आहे किंवा दिल्लीच्या वाईट हवेसाठी हाच पर्याय आहे. दूध बेसन सर्वांनीच वापरलं तर महागाई वाढेल. . . . पण लेख आता वाचला आणि समजलं की नवीन पिढीकडे कोणता वारसा हस्तांतरीत झाला आहे. अब पुराना किला नये किल्ले को कुछ करना चाहता है. .. मी पण साबण शोधायला जाणारच होतो पण रात्रीचा प्रहर उलटून रस्त्यावर पाववाला ओरडत सायकलने फिरायची वेळ झाली आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 03/12/2024 - 11:20
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक
अगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला! समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍

In reply to by टर्मीनेटर

विवेकपटाईत 03/12/2024 - 11:56
धन्यवाद टेर्मीनेटर साहेब. बाकी माझ्या दृष्टीने औषधी आयुर्वेदिक किंवा एलोपथि नसतात. सर्वच त्या फक्त जैविक, खनिज आणि रसायन आधारित असतात.

वामन देशमुख 03/12/2024 - 12:37
काय हे पटाईत काका! तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक मिपावर असं काही लिहू लागले तर आमच्यासारख्या कनिष्ठांनी काय करायचं? हघ्याहेवेसांन --- बाकी, प्रौढ मिपा दिवाळी अंकानंतरचा हा लेख आवडला. प्रत्येक दाम्पत्यांची अशी काही गुपिते असतातच; घरोघरी साबणाच्या आंघोळी, दुसरं काय? --- घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! ;-)

In reply to by वामन देशमुख

विवेकपटाईत 03/12/2024 - 16:31
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! यात तथ्य असण्याची संभावना जास्त. महानगरात जिथे कार्यालयात जण्या येण्यात तीन ते चार तास लागतात. तिथे या समस्या आहेत. बहुतेक एक जुना चित्रपट बहुतेक नाव मबईचा जावई अशीच समस्या दाखविली आहे.

Bhakti 03/12/2024 - 20:10
ओएमजी ;) परवलीचे वाक्य,किस्सा वाचून हसून हसून वाट लागली. म्हणूनच रात्रीला 'खिचडी' हे भारतीय समीकरण इतकी वर्षे हीट आहे तर ...हा हा!

वामन देशमुख 05/12/2024 - 10:53
हायला! कुणी सकाळी साबणांघोळ करतं, कुणी रात्री खिचडी लावतं तर कुणी अजून काय काय करतं! चला मिपाखरांनो, आपापले परवलीचे शब्द सांगा पाहू. सर्वोत्तम मिपाखराचा काय सत्कार करायचा ते विवेकपटाईत साहेब सांगतीलच.

In reply to by वामन देशमुख

नठ्यारा 05/12/2024 - 19:58
हा परवलीचा संभाव्य वाक्प्रचार होऊ शकेल का ? :- खुंटा हलवून बळकट करणे. जाणकारांची भाष्ये अभिप्रेत. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 06/12/2024 - 11:48
"खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाच्या सुरुवातीचे अ‍ॅनिमेशन आठवले.... 'दार हलवा पांडू', 'पार हलवा दांडू' असे अक्षरांचे क्रम बदलत केलेल्या शब्दरचनेतून विनोद निर्मिती करत पुढे ती योग्य क्रमात लावत चित्रपटाचे 'पांडू हवालदार' हे शीर्षक दाखवणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नक्कीच नाही! त्यांच्याबद्दल कोणाची काहीही मते असतील पण दादांसारखा प्रचंड बुद्धिमान माणूसच ते करू शकतो ह्याविषयी मला तरी 'शेण खा' आपलं 'शंका' नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र 06/12/2024 - 18:11
अनिता पाध्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला मोरोपंतांच्या आर्येच्या दादांनी केलेल्या फोडीचा किस्साही असाच अफलातून आहे!

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 06/12/2024 - 19:43
इथे बरीच चरचा आहे _ https://www.misalpav.com/node/21614 _पण ती आर्या नाहीच सापडली. मिपाकरांनो कुणीतरी या पामर मिपाकराचे अज्ञ्यान दुर करा हो

In reply to by चौथा कोनाडा

गवि 09/12/2024 - 13:30
त्या चर्चेतच आर्येचे शब्द आहेत. ते सर्च केले की पूर्ण मिळेलच. काही नाही. खोकल्यावरचे घरगुती उपाय आहेत.

In reply to by गवि

टर्मीनेटर 09/12/2024 - 14:33
ओहो... असे आहे होय... चौ कोंनी धाग्याची लिंक दिली होती पण त्यावर त्यांना आर्या सापडली नसल्याचे म्हंटले होते म्हणुन मी तो धागा उघडण्याचे कष्ट घेतले नव्हते. पण आत्ता उघडून पाहिला आणि त्यात 'वल्ली' अर्थात प्रचेतेस ह्यांची कॉमेंट वाचल्यावर उलगडा झाला... आणि पूर्वी ऐकली असली तरी शोधकार्यात नव्याने सापडलेली ती आर्या खाली देतो आहे. पण त्याची अशी फोड स्व. दादा कोंडकेंनी केली होती हे मलातरी नव्यानेच समजले... प्रचंड आवडत्या दादां विषयीचा अभ्यास वाढवावा लागेल!
आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात --- मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या .. "स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी | ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || " . आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ?

In reply to by टर्मीनेटर

गवि 09/12/2024 - 14:48
१. ही खरोखर आर्या आहे? २. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे? ३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि) ही कविता / रचना ऐकली आहे पूर्वी पण. तरीही त्याच्या अस्सलपणाबद्दल काहीही माहीत नाही. वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर 09/12/2024 - 17:54
१. ही खरोखर आर्या आहे?
काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀 (बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?
आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)
हे राम!
वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.
+१००० मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर 09/12/2024 - 12:39
दादांचे बरेच धमाल किस्से ऐकले आहेत, वाचले आहेत... पण ह्या आर्येचा किस्सा काही आठवत नाहीये, वर चौ को म्हणाले आहेत त्याप्रमाणे काही क्लू दिलात तर तो किस्सा आठवायला मदत होईल!

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 06/12/2024 - 11:42
परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? की आज पण हातानेच कपडे धुवावे लागतील" वाला जुना चावट विनोद आठवला 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 06/12/2024 - 12:01
काय हे मिपाखरांनो! खुंटा काय, वॉशिंग मशीन काय, सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का? काहीतरी कामाचं शिका; चला सैपाक करायला शिका पाहू. घ्या पहिला धडा - कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात. - (शिकाऊ मिपाखरु) द्येस्मुक् राव्

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 06/12/2024 - 13:57
सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?
आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀 "मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?" असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो.. ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂

कंजूस 05/12/2024 - 20:10
मुंबईत व्यापारानिमित्त येऊन जागा पक्की केलेल्या समाजात व्यवसायाची जागा मुख्य आणि राहण्याची गौण धरली. त्यांच्याकडे रीतसर टाईमटेबलच असते - कुणी आंघोळ कधी करायची, कुणी देवदर्शनाला जायचं, कुणी कधी तीर्थयात्रा पर्यटनाला जायचे.

चौथा कोनाडा 06/12/2024 - 11:30
आप्ल्या नावातच पटाईत आहे, त्यामुळं क्लूप्त्या काढण्यात तुम्ही पटाईत असणारच ! :) ही " साबणाने आंघोळ केली " केली आयडिया लै आवडली. लिहित रहा .. छान ओघवतं लिहिता, वाचायला मजा येते.

लग्ना नंतर १९९२ ते १९९८ , आम्ही दोघे राजाराणी असल्यानं "कोड वर्ड" वापरायची वेळ आली नाही. आणि १९९८ ते आजतागायत, "डोळ्यात वाच माझ्या..." हीच भूमिका दोघांचीही आहे.

चित्रगुप्त 08/12/2024 - 06:35
सुरुवतीला एवढे डीटेलवार रूटीन सांगण्याचे कारण शेवटी समजले. मस्त. दिवस गेले ... सॉरी... गेले ते दिवस. विवेकपंत, या खुसखुषीत लेखाबद्दल आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. रसिक मिपाकरांसाठी हे साबण खरेदी करण्यासाठी दुवा: https://www.etsy.com/in-en/listing/1157895761/penis-shaped-soap-penis-soap-mature-18 .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 09/12/2024 - 11:43
साबण काय.... केक काय... कलाकार मंडळी विविध क्षेत्रात आपल्या 'कलाकारी'चे दर्शन घडवत आहेत... बघा आणि मजा घ्या 😀 बाकी पुर्वी बॅचलर पार्टीज पुरता मर्यादीत असलेला हा प्रकार मागे पवईच्या चर्च मध्ये एका व्यक्तीच्या ६१ व्या वाढदिवशी पाहिल्यावर उडालोच होतो 😂 त्यावर एक सविस्तर प्रतिसादही लिहिला होता इथल्या एका धाग्यवर...

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 09/12/2024 - 17:49
केक पण .... ! चिगुंनी दिलेल्या फोटोत मेणाची आलिंगने आहेत .. इथं पण मेणबत्ती कामी आली म्हणायची .. हा .... हा .... हा .... ! (मुलींचे वगॄ, लाईट जाणे अन मेणबत्ती चा जुना ज्योक आठवला !

In reply to by चित्रगुप्त

विवेकपटाईत 09/12/2024 - 18:48
साबणाच्या जोडीचा सप्रेम स्वीकार करतो. बाकी अजून आमच्या सौ. हा लेख वाचलेला नाही. "यथार्थ" हॉस्पिटल ग्रेटर नोएडा सहा किमी दूर आहे.

चित्रगुप्त 09/12/2024 - 21:00
काही वर्षांपूर्वी पॅरिसात असलेले Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) बघितले होते. तिथे पुष्कळ फोटोही काढले होते. त्यावर सचित्र लेख लिहायचे राहून गेलेले आहे. या लेखाच्या निमित्ताने जालावर धांडोळा घेता ते नोहेंबर २०१६ मधे बंद करण्यात आल्याचे समजले. ते जुने फोटो हुडकून आता तो राहून गेलेला लेख लिहीला पाहिजे. त्यातली भारतियांच्या दृष्टीने स्फोटक अशी एक वस्तु म्हणजे गणपतीबाप्पाची रतिमुद्रेतली मूर्ती. Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) was a sex museum in Paris devoted to the erotic art collections of antique dealer Alain Plumey and French teacher Jo Khalifa. It closed its doors on November 7, 2016.

किमान या विषयात तरी समंजसपणा दाखवला सासूबाईंनी याचे कौतुक. कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी.

नठ्यारा 02/12/2024 - 22:45
साबण लावून आंघोळ करायची आयडिया लई भारी. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे दडून अनेक भ्रष्टाचारी मनसोक्त चरंत होते. त्यामुळे मनमोहनसिंगांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणायचे. त्या धर्तीवर साबण लावून आंघोळ करणे म्हणजे काय ते चतुर वाचकांच्या सहज ध्यानी यावे. -नाठाळ नठ्या

कंजूस 03/12/2024 - 04:48
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक. ते नेहमी दूध डाळीचं पीठ/ बेसन लावूनच आंघोळी करत असणार. पण त्यांत काही केमिकल असतात कळल्याने नवीन साबणाकडे वळले की काय. तसा घरात फतवाही निघाला असेल. सगळ्यांनी अमुक ( मेडिमिक्स?) साबणानेच अंघोळ करायची. यमुनेचे पाणी हल्ली दूषीत होत चाललं आहे किंवा दिल्लीच्या वाईट हवेसाठी हाच पर्याय आहे. दूध बेसन सर्वांनीच वापरलं तर महागाई वाढेल. . . . पण लेख आता वाचला आणि समजलं की नवीन पिढीकडे कोणता वारसा हस्तांतरीत झाला आहे. अब पुराना किला नये किल्ले को कुछ करना चाहता है. .. मी पण साबण शोधायला जाणारच होतो पण रात्रीचा प्रहर उलटून रस्त्यावर पाववाला ओरडत सायकलने फिरायची वेळ झाली आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 03/12/2024 - 11:20
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक
अगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला! समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍

In reply to by टर्मीनेटर

विवेकपटाईत 03/12/2024 - 11:56
धन्यवाद टेर्मीनेटर साहेब. बाकी माझ्या दृष्टीने औषधी आयुर्वेदिक किंवा एलोपथि नसतात. सर्वच त्या फक्त जैविक, खनिज आणि रसायन आधारित असतात.

वामन देशमुख 03/12/2024 - 12:37
काय हे पटाईत काका! तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक मिपावर असं काही लिहू लागले तर आमच्यासारख्या कनिष्ठांनी काय करायचं? हघ्याहेवेसांन --- बाकी, प्रौढ मिपा दिवाळी अंकानंतरचा हा लेख आवडला. प्रत्येक दाम्पत्यांची अशी काही गुपिते असतातच; घरोघरी साबणाच्या आंघोळी, दुसरं काय? --- घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! ;-)

In reply to by वामन देशमुख

विवेकपटाईत 03/12/2024 - 16:31
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! यात तथ्य असण्याची संभावना जास्त. महानगरात जिथे कार्यालयात जण्या येण्यात तीन ते चार तास लागतात. तिथे या समस्या आहेत. बहुतेक एक जुना चित्रपट बहुतेक नाव मबईचा जावई अशीच समस्या दाखविली आहे.

Bhakti 03/12/2024 - 20:10
ओएमजी ;) परवलीचे वाक्य,किस्सा वाचून हसून हसून वाट लागली. म्हणूनच रात्रीला 'खिचडी' हे भारतीय समीकरण इतकी वर्षे हीट आहे तर ...हा हा!

वामन देशमुख 05/12/2024 - 10:53
हायला! कुणी सकाळी साबणांघोळ करतं, कुणी रात्री खिचडी लावतं तर कुणी अजून काय काय करतं! चला मिपाखरांनो, आपापले परवलीचे शब्द सांगा पाहू. सर्वोत्तम मिपाखराचा काय सत्कार करायचा ते विवेकपटाईत साहेब सांगतीलच.

In reply to by वामन देशमुख

नठ्यारा 05/12/2024 - 19:58
हा परवलीचा संभाव्य वाक्प्रचार होऊ शकेल का ? :- खुंटा हलवून बळकट करणे. जाणकारांची भाष्ये अभिप्रेत. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 06/12/2024 - 11:48
"खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाच्या सुरुवातीचे अ‍ॅनिमेशन आठवले.... 'दार हलवा पांडू', 'पार हलवा दांडू' असे अक्षरांचे क्रम बदलत केलेल्या शब्दरचनेतून विनोद निर्मिती करत पुढे ती योग्य क्रमात लावत चित्रपटाचे 'पांडू हवालदार' हे शीर्षक दाखवणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नक्कीच नाही! त्यांच्याबद्दल कोणाची काहीही मते असतील पण दादांसारखा प्रचंड बुद्धिमान माणूसच ते करू शकतो ह्याविषयी मला तरी 'शेण खा' आपलं 'शंका' नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र 06/12/2024 - 18:11
अनिता पाध्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला मोरोपंतांच्या आर्येच्या दादांनी केलेल्या फोडीचा किस्साही असाच अफलातून आहे!

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 06/12/2024 - 19:43
इथे बरीच चरचा आहे _ https://www.misalpav.com/node/21614 _पण ती आर्या नाहीच सापडली. मिपाकरांनो कुणीतरी या पामर मिपाकराचे अज्ञ्यान दुर करा हो

In reply to by चौथा कोनाडा

गवि 09/12/2024 - 13:30
त्या चर्चेतच आर्येचे शब्द आहेत. ते सर्च केले की पूर्ण मिळेलच. काही नाही. खोकल्यावरचे घरगुती उपाय आहेत.

In reply to by गवि

टर्मीनेटर 09/12/2024 - 14:33
ओहो... असे आहे होय... चौ कोंनी धाग्याची लिंक दिली होती पण त्यावर त्यांना आर्या सापडली नसल्याचे म्हंटले होते म्हणुन मी तो धागा उघडण्याचे कष्ट घेतले नव्हते. पण आत्ता उघडून पाहिला आणि त्यात 'वल्ली' अर्थात प्रचेतेस ह्यांची कॉमेंट वाचल्यावर उलगडा झाला... आणि पूर्वी ऐकली असली तरी शोधकार्यात नव्याने सापडलेली ती आर्या खाली देतो आहे. पण त्याची अशी फोड स्व. दादा कोंडकेंनी केली होती हे मलातरी नव्यानेच समजले... प्रचंड आवडत्या दादां विषयीचा अभ्यास वाढवावा लागेल!
आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात --- मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या .. "स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी | ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || " . आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ?

In reply to by टर्मीनेटर

गवि 09/12/2024 - 14:48
१. ही खरोखर आर्या आहे? २. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे? ३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि) ही कविता / रचना ऐकली आहे पूर्वी पण. तरीही त्याच्या अस्सलपणाबद्दल काहीही माहीत नाही. वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर 09/12/2024 - 17:54
१. ही खरोखर आर्या आहे?
काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀 (बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?
आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)
हे राम!
वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.
+१००० मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर 09/12/2024 - 12:39
दादांचे बरेच धमाल किस्से ऐकले आहेत, वाचले आहेत... पण ह्या आर्येचा किस्सा काही आठवत नाहीये, वर चौ को म्हणाले आहेत त्याप्रमाणे काही क्लू दिलात तर तो किस्सा आठवायला मदत होईल!

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 06/12/2024 - 11:42
परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? की आज पण हातानेच कपडे धुवावे लागतील" वाला जुना चावट विनोद आठवला 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 06/12/2024 - 12:01
काय हे मिपाखरांनो! खुंटा काय, वॉशिंग मशीन काय, सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का? काहीतरी कामाचं शिका; चला सैपाक करायला शिका पाहू. घ्या पहिला धडा - कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात. - (शिकाऊ मिपाखरु) द्येस्मुक् राव्

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 06/12/2024 - 13:57
सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?
आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀 "मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?" असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो.. ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂

कंजूस 05/12/2024 - 20:10
मुंबईत व्यापारानिमित्त येऊन जागा पक्की केलेल्या समाजात व्यवसायाची जागा मुख्य आणि राहण्याची गौण धरली. त्यांच्याकडे रीतसर टाईमटेबलच असते - कुणी आंघोळ कधी करायची, कुणी देवदर्शनाला जायचं, कुणी कधी तीर्थयात्रा पर्यटनाला जायचे.

चौथा कोनाडा 06/12/2024 - 11:30
आप्ल्या नावातच पटाईत आहे, त्यामुळं क्लूप्त्या काढण्यात तुम्ही पटाईत असणारच ! :) ही " साबणाने आंघोळ केली " केली आयडिया लै आवडली. लिहित रहा .. छान ओघवतं लिहिता, वाचायला मजा येते.

लग्ना नंतर १९९२ ते १९९८ , आम्ही दोघे राजाराणी असल्यानं "कोड वर्ड" वापरायची वेळ आली नाही. आणि १९९८ ते आजतागायत, "डोळ्यात वाच माझ्या..." हीच भूमिका दोघांचीही आहे.

चित्रगुप्त 08/12/2024 - 06:35
सुरुवतीला एवढे डीटेलवार रूटीन सांगण्याचे कारण शेवटी समजले. मस्त. दिवस गेले ... सॉरी... गेले ते दिवस. विवेकपंत, या खुसखुषीत लेखाबद्दल आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. रसिक मिपाकरांसाठी हे साबण खरेदी करण्यासाठी दुवा: https://www.etsy.com/in-en/listing/1157895761/penis-shaped-soap-penis-soap-mature-18 .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 09/12/2024 - 11:43
साबण काय.... केक काय... कलाकार मंडळी विविध क्षेत्रात आपल्या 'कलाकारी'चे दर्शन घडवत आहेत... बघा आणि मजा घ्या 😀 बाकी पुर्वी बॅचलर पार्टीज पुरता मर्यादीत असलेला हा प्रकार मागे पवईच्या चर्च मध्ये एका व्यक्तीच्या ६१ व्या वाढदिवशी पाहिल्यावर उडालोच होतो 😂 त्यावर एक सविस्तर प्रतिसादही लिहिला होता इथल्या एका धाग्यवर...

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 09/12/2024 - 17:49
केक पण .... ! चिगुंनी दिलेल्या फोटोत मेणाची आलिंगने आहेत .. इथं पण मेणबत्ती कामी आली म्हणायची .. हा .... हा .... हा .... ! (मुलींचे वगॄ, लाईट जाणे अन मेणबत्ती चा जुना ज्योक आठवला !

In reply to by चित्रगुप्त

विवेकपटाईत 09/12/2024 - 18:48
साबणाच्या जोडीचा सप्रेम स्वीकार करतो. बाकी अजून आमच्या सौ. हा लेख वाचलेला नाही. "यथार्थ" हॉस्पिटल ग्रेटर नोएडा सहा किमी दूर आहे.

चित्रगुप्त 09/12/2024 - 21:00
काही वर्षांपूर्वी पॅरिसात असलेले Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) बघितले होते. तिथे पुष्कळ फोटोही काढले होते. त्यावर सचित्र लेख लिहायचे राहून गेलेले आहे. या लेखाच्या निमित्ताने जालावर धांडोळा घेता ते नोहेंबर २०१६ मधे बंद करण्यात आल्याचे समजले. ते जुने फोटो हुडकून आता तो राहून गेलेला लेख लिहीला पाहिजे. त्यातली भारतियांच्या दृष्टीने स्फोटक अशी एक वस्तु म्हणजे गणपतीबाप्पाची रतिमुद्रेतली मूर्ती. Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) was a sex museum in Paris devoted to the erotic art collections of antique dealer Alain Plumey and French teacher Jo Khalifa. It closed its doors on November 7, 2016.
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ.

महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण

विवेकपटाईत ·

जाऊ दे हो पटाईतकाका. भाजपवाल्यांनी ईव्हीएम हॅक केली होती, अडानीकरवी पैसे वाटले होते आणि लोकशाहीचा मुडदाच पाडला गेला आहे हे आधीच ठरविले असेल तर असे लोक अशाप्रकारचे लॉजिकल काही लिहिलेले ऐकण्याच्या मनस्थितीत असणार आहेत का?

मनसेने उबाठा पक्षाची बरीच मते खाल्ली असे एका विश्लेषणात ऐकले होते. मनसे नसली असती तर ह्या जागा उबाठा पक्षाने जिंकल्या असत्या व चित्र वेगळे दिसले असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकपटाईत 27/11/2024 - 08:54
मनसे मुळे उद्धव सेनेला काही जागा जिंकू शकल्या. उदा. वर्सोवाहून उद्धव सेनेचे हारून खान निवडून आले. भाजप उमेदवार 1600 मतांनी पराजित झाला. मनसे ने 5000 हून जास्त मते घेतली. एका आणखीन स्वतंत्र उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त मते घेतली. मनसे नसती तर उद्धव सेनेले दहा जागा ही मिळाल्या नसत्या. बहुजन समाजाचे मत विभाजित करण्यासाठी या वेळी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र उमेदवार उभे होते. लोकसभेत ही रणनीती सफल झाली. पण या वेळी मतदान जास्त असल्याने ही रणनीती असफल झाली. उद्धवने शॉर्ट टर्म फायद्यासाठी स्वतचे नुकसान करून घेतले.

"अमूक पक्षाने मते खाल्ली नाहीतर.. " असल्या विधानांना काही अर्थ नसतो. त्या दुसर्या प़क्षालाही जिंकायचेच असते ना? मग जी मते मिळाली त्यांच्यावर हक्क कुणाचा असतो? मित्रपक्षापेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात.. ही सुप्त ईच्छा प्रत्येक राजकीय पक्षाला असते. पण उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे. असो. अशा शह-काटशहांनी दीर्घकाळ राजकारण करता येत नाही. कोणत्या पक्षाच्या नेते/कार्यकर्त्यांचा समाजात जास्त वावर असतो? कोणत्या पक्षाचे नेते/कार्यकर्ते समाजातील पर्त्येक स्तरावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात? सहसा तो पक्ष निवड्णूक जिंकतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे कधी?

जाऊ दे हो पटाईतकाका. भाजपवाल्यांनी ईव्हीएम हॅक केली होती, अडानीकरवी पैसे वाटले होते आणि लोकशाहीचा मुडदाच पाडला गेला आहे हे आधीच ठरविले असेल तर असे लोक अशाप्रकारचे लॉजिकल काही लिहिलेले ऐकण्याच्या मनस्थितीत असणार आहेत का?

मनसेने उबाठा पक्षाची बरीच मते खाल्ली असे एका विश्लेषणात ऐकले होते. मनसे नसली असती तर ह्या जागा उबाठा पक्षाने जिंकल्या असत्या व चित्र वेगळे दिसले असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकपटाईत 27/11/2024 - 08:54
मनसे मुळे उद्धव सेनेला काही जागा जिंकू शकल्या. उदा. वर्सोवाहून उद्धव सेनेचे हारून खान निवडून आले. भाजप उमेदवार 1600 मतांनी पराजित झाला. मनसे ने 5000 हून जास्त मते घेतली. एका आणखीन स्वतंत्र उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त मते घेतली. मनसे नसती तर उद्धव सेनेले दहा जागा ही मिळाल्या नसत्या. बहुजन समाजाचे मत विभाजित करण्यासाठी या वेळी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र उमेदवार उभे होते. लोकसभेत ही रणनीती सफल झाली. पण या वेळी मतदान जास्त असल्याने ही रणनीती असफल झाली. उद्धवने शॉर्ट टर्म फायद्यासाठी स्वतचे नुकसान करून घेतले.

"अमूक पक्षाने मते खाल्ली नाहीतर.. " असल्या विधानांना काही अर्थ नसतो. त्या दुसर्या प़क्षालाही जिंकायचेच असते ना? मग जी मते मिळाली त्यांच्यावर हक्क कुणाचा असतो? मित्रपक्षापेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात.. ही सुप्त ईच्छा प्रत्येक राजकीय पक्षाला असते. पण उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे. असो. अशा शह-काटशहांनी दीर्घकाळ राजकारण करता येत नाही. कोणत्या पक्षाच्या नेते/कार्यकर्त्यांचा समाजात जास्त वावर असतो? कोणत्या पक्षाचे नेते/कार्यकर्ते समाजातील पर्त्येक स्तरावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात? सहसा तो पक्ष निवड्णूक जिंकतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे कधी?
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

मार्गी ·

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

विवेकपटाईत ·

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.