मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थिजली गात्रं (आणि विवाद)

चतुरंग ·

प्राजु 30/09/2008 - 20:40
आई शपथ्थ... जोरदार... जालावरील मुंजा लिहितो भेसूर तेव्हा तळमळत्या मनांचा अभिशाप स्पष्ट होई हाहाहा.... लई हसले. या विडंबनाचे मर्म लक्षात घेऊन याचे रसग्रहण करण्याचे उद्योग मी तरी करणार नाही.. ;) आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

लिखाळ 30/09/2008 - 20:44
>आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. याला भिषण जबाबदारी म्हणतात का ? एक नेहमीचे वाक्य - ही जबाबदारी माझी लेखणी समर्थपणे पेलू शकेल असे वाटत नाही म्हणून मी नम्रपणे ... वगैरे... --लिखाळ.

लिखाळ 30/09/2008 - 20:41
जोरदार !!! अतिशय मजेदार :) >थरथरता मुक्तछंद अन् वाचकाला झोप नाही वाहवा.. सुंदर..अगदी कवितेच्या झाडाखाली बसल्या सारखे वाटले. एकूण एक कडवे माझ्याकडे पाहून भेसूर हसत आहे असे वाटले. >जालावरील मुंजा हा एक नवा आयडी वाटला ;) समिक्षा न करण्याचा विचित्र निर्णय सुद्धा दाद देण्यासारखा. कवीपेक्षा समिक्षक आणि विडंबकांची प्रतिभा जास्त साक्षेपी (हा एक उगीच मोठा शब्द) असते असेच आता वाटते आहे. आता एक नेहमीचे वाक्य - 'खरेतर आपली कविता ही स्वतंत्र रचनाच वाटते. (किंवा फारतर आधारित म्हणूया)' ;) -- (झोप उडालेला) लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 30/09/2008 - 20:56
अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत) --(येडा) लिखाळ.

प्रियाली 30/09/2008 - 21:05
समीक्षणाचा नारळ फोडते. (नारळा कधी "फोडतात" हे सांगायला नकोच...वाचक सूज्ञ आहेत ;) )
विडंबकाचे मनोगत (आला आला हा शब्द शीर्षकात पुन्हा आला...धोपटा रे त्या समीक्षकांना धरून)
तर मंडळी, जालावरील कवींची काय गत होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे विडंबन. कविता कशीही असो, आनंदी, दु:खी, शृंगाररसाने युक्त, प्रेमकाव्य विडंबकांना त्याची तमा नाही. चांगली ताला सुरातील गेय गाणी विडंबनाच्या कात्रीतून सुटलेली नाहीत. सुरातील तर सुरातील, बेसूर काव्याचाही पिच्छा हे विडंबक पुरवतात पण झालं असं की भेसूरकाव्य मात्र विडंबकांना यापूर्वी मिळालं नव्हतं. तेव्हा आता विडंबकाचे मनोगत - भेसूर काव्याच्या ओळी नजरेस पडताच विडंबक जागच्या जागी थिजले, साफ गोठून गेले. त्यांना दुसरं काहीच सुचेना - विडंबकांचे हे नेहमीचेच. कविता दिसली की यांची सर्व गात्रे गोठून जातात. ती सैल व्हायला एकच उपाय - विडंबन. हे विडंबन प्रसवेपर्यंत हे आपले गोठलेल्या अवस्थेत. ;) आता या गोठलेल्या अवस्थेत जाण्यापूर्वी एक गोष्ट त्यांच्या लक्षात नेमकी आली की ही काही कोणा नेहमीच्या कवयित्रीची कविता नाही. हा तर आपला लिखाळ. (बरा बकरा सापडला. रोज रोज या ताया-बायांच्या कविता उचलाव्या लागतात.) आता विडंबन करायला घेतले खरे पण इतकी भयाण-भेसूर कडवी, ना यमक ना वृत्त. बिचार्‍या विडंबकाला प्रेरणा मिळण्यासारखं काहीच नाही. मुक्तछंद म्हणावं तर तोही धड नाही उगीच डुगडुगत उभा केलेला. याचं विडंबन पाडावं तर कसं पाडावं आणि नाही पाडलं तर वाचकाला (कवितांचा खरा वाचक विडंबकच हो, बाकी सगळे माना डोलवणारे) झोप कशी यावी? आता मात्र विडंबक कवीवरून स्वतःवर आला. आपण जालावर मुंज्याप्रमाणे कवी बळी शोधत फिरत असतो आणि कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे. पण म्हणून शिव्याशाप खाऊन गप्प बसेल तर तो विडंबक कसला? भेसूर विडंबने लोकांना जास्त आवडतात पण या लिखाळाने भेसूर काव्य करून पंचाईत करून टाकली. आता लिखाळाला सोडून कसं चालेल...पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली. असे अनेक विचार करून चतुरंग दमले. या भेसूर काव्याचं अतिभेसूर विडंबन करायचे झाले तर हवी तिथे कात्री चालवून कवितेची चीरफाड करायला हवीच. सुखी,दु:खी, प्रेमकाव्य, गझला, मुक्तछंद सर्वांचं हेच होतं, त्यात आज भेसूर काव्याचीही लक्तरे झाली. ;) डिश्क्लेमरः समीक्षकांना दुस्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही म्हणे. समिक्षकाचा बुरखा काढल्यावर मात्र प्रियालीताई विडंबनाची वाहवा करतात. विडंबन भेसूर काव्याला साजेसे. आवडले. ;) (न आवडून सांगायचं कोणाला?)

In reply to by प्रियाली

लिखाळ 30/09/2008 - 21:19
भेसूर समिक्षण आवडले. मनोगताशिवाय चैन पडत नाही हेच खरे. नारळही फुटला. आता साखर द्या..वड्या करु ! >पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली. मस्त ! :) >कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे आणि पहिला प्रतिसाद मात्र कवीलाच द्यावा लागतो. कवीतेला एकही प्रतिसाद आला नाही तरी विडंबनाला एक नक्की येतोच..मुळ कवीचा :( वर, विडंबन सुंदर आहे वगैरे म्हणावे लागते. अनेकदा तर 'अरे आपण चंद्र-सूर्य, तारे-वारे, ओघळलेल्या प्राजक्तामध्ये अडकलो आणि याच्या कडे पाहा किती नव्या नव्या कल्पना आहेत' असेही कवीला वाटून जात असेल..कल्पना नाही :) (ह.घ्या.) समिक्षण आवडले.. भीति वाटली :) --लिखाळ.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:33
आयला! भयालीदेवी आजकाल फुल फॉर्मात आहेत! "मनोगत" हे नाव देखील सारखं सारखं उच्चारत आहेत! ;) हम्म! बहुधा दिवाळी अंकाच्या संपादक पदावर घेतलेलं दिसतंय! किंवा मालकाने संपूर्ण चोखामेळा आंतरजालावर आणायची जबाबदारी सोपवलेली दिसते आहे! हम्म! आपला, पोष्ट्यातात्या वेलणकर. :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 01/10/2008 - 00:44
बहुधा दिवाळी अंकाच्या संपादक पदावर घेतलेलं दिसतंय! किंवा मालकाने संपूर्ण चोखामेळा आंतरजालावर आणायची जबाबदारी सोपवलेली दिसते आहे!
हाहा! नाही हो. एवढं मोठं कुठलं भाग्य आमचं! हा फक्त योगायोग होता. भेसूर काव्य बंद झाली की माझी मनोगतंही बंद!

In reply to by प्रियाली

चतुरंग 01/10/2008 - 00:57
भयानक समीक्षेबद्दल भयंकर आभारी आहे! ;) (न आवडून सांगायचं कोणाला?) ह्म्म्म्... हे मात्र अंमळ खरं! शेवटी विडंबकाचा दरारा म्हणतात तो हाच! :SS (खुद के साथ बातां : रंग्या, अरे ही समीक्षा इतकी स्फूर्तिदायक आहे की आता नजिकच्या काळात ज्या (भय)कविता आसपास दिसतील त्यांचे काही खरे नाही! ;) ) चतुरंग

In reply to by प्रियाली

चतुरंग यांचं काव्य आणि भ्याली भयालीदेवींचं समीक्षण एक नंबर आहे. आता असं वाटायला लागलं आहे जसं भूतं झाडं पकडतात तसं या (भय)कवींनी मिपाकरांना पकडलेलं आहे! हहपुवा. अदिती

शाल्मली 30/09/2008 - 21:05
चतुरंग, विडंबनाची थंडगार लहर जोरदार सरसरली आहे. भन्नाट विडंबन ! --शाल्मली.

मुक्तसुनीत 30/09/2008 - 21:12
>>> अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत) पात्रे ओळखा पाहू ! १. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ? २. (जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये ! ३. (मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता ! ४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने ! ५. तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ... ;-)

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 30/09/2008 - 21:23
मस्त ! >तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ... फुलराणी. होय तीच ती ! अरे सोड यार त्या कविता बिविता.. अरे मोठ्यांचे काम ते ! आपण आपली विडंबने वाचावित..काय मजा असतो यार ! आता कोण म्हणाले ही लाट येणार की काय? --लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:28
मुक्तराव, एक वाक्य विसरलास रे! "जमेल, झेपेल तितके दिवस चालवीन नायतर बंद करून टाकीन. गेलं सालं बाझवत..! :) तात्या.

१. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ? गणपत पाटील (जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये ! निळू फुले (मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता ! डॉ.श्रीराम लागू

In reply to by स्वाती राजेश

डिकास्टा... ४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने ! सतिश दुभाषी... डिकास्टा, सिंहासन.

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:36
रंगा, विडंबन भयानक, भीषण, भेसूर सुंदर रे! :) स्वगत : हा रंग्यादेखील अंमळ वेडझवाच दिसतो..! :) आपला, (भयानक भेसूर) तात्या.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 01/10/2008 - 01:56
प्रिय सर प्रिय सर शिणली गात्रे खरोखरी प्रिय सरला पित्रे... या अत्यंत लयबद्ध वात्रट कवितेने "...त्रं" हे यमक (माझ्यापुरते) आरक्षित केलेले आहे. माझ्याकडून "...त्रं" हे यमक असलेले दुसरे, तेही लय-नसलेले, विडंबन लिहिणे शक्य नाही.

ऋषिकेश 01/10/2008 - 11:14
=)) =)) लिखाळाचे एक चांगली साथ आणल्याबद्दल आणि रंगरावांचे, प्रिभयाली ताईच्या त्या साथीला बळी पडल्याबद्दल आभार =)) -(पुन्हा आजही =)) ) ऋषिकेश

खादाड_बोका 02/10/2008 - 01:50
भयालीदेवीचे....हे भारी प्रतीसाद कोणी सुलभ व सोप्या मराठीत सांगेल काय... ;) ;) माझा मेंदु ताणल्या गेला आहे. ...... =)) =)) मला तर स्वप्नातही भुक लागते....

प्राजु 30/09/2008 - 20:40
आई शपथ्थ... जोरदार... जालावरील मुंजा लिहितो भेसूर तेव्हा तळमळत्या मनांचा अभिशाप स्पष्ट होई हाहाहा.... लई हसले. या विडंबनाचे मर्म लक्षात घेऊन याचे रसग्रहण करण्याचे उद्योग मी तरी करणार नाही.. ;) आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

लिखाळ 30/09/2008 - 20:44
>आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. याला भिषण जबाबदारी म्हणतात का ? एक नेहमीचे वाक्य - ही जबाबदारी माझी लेखणी समर्थपणे पेलू शकेल असे वाटत नाही म्हणून मी नम्रपणे ... वगैरे... --लिखाळ.

लिखाळ 30/09/2008 - 20:41
जोरदार !!! अतिशय मजेदार :) >थरथरता मुक्तछंद अन् वाचकाला झोप नाही वाहवा.. सुंदर..अगदी कवितेच्या झाडाखाली बसल्या सारखे वाटले. एकूण एक कडवे माझ्याकडे पाहून भेसूर हसत आहे असे वाटले. >जालावरील मुंजा हा एक नवा आयडी वाटला ;) समिक्षा न करण्याचा विचित्र निर्णय सुद्धा दाद देण्यासारखा. कवीपेक्षा समिक्षक आणि विडंबकांची प्रतिभा जास्त साक्षेपी (हा एक उगीच मोठा शब्द) असते असेच आता वाटते आहे. आता एक नेहमीचे वाक्य - 'खरेतर आपली कविता ही स्वतंत्र रचनाच वाटते. (किंवा फारतर आधारित म्हणूया)' ;) -- (झोप उडालेला) लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 30/09/2008 - 20:56
अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत) --(येडा) लिखाळ.

प्रियाली 30/09/2008 - 21:05
समीक्षणाचा नारळ फोडते. (नारळा कधी "फोडतात" हे सांगायला नकोच...वाचक सूज्ञ आहेत ;) )
विडंबकाचे मनोगत (आला आला हा शब्द शीर्षकात पुन्हा आला...धोपटा रे त्या समीक्षकांना धरून)
तर मंडळी, जालावरील कवींची काय गत होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे विडंबन. कविता कशीही असो, आनंदी, दु:खी, शृंगाररसाने युक्त, प्रेमकाव्य विडंबकांना त्याची तमा नाही. चांगली ताला सुरातील गेय गाणी विडंबनाच्या कात्रीतून सुटलेली नाहीत. सुरातील तर सुरातील, बेसूर काव्याचाही पिच्छा हे विडंबक पुरवतात पण झालं असं की भेसूरकाव्य मात्र विडंबकांना यापूर्वी मिळालं नव्हतं. तेव्हा आता विडंबकाचे मनोगत - भेसूर काव्याच्या ओळी नजरेस पडताच विडंबक जागच्या जागी थिजले, साफ गोठून गेले. त्यांना दुसरं काहीच सुचेना - विडंबकांचे हे नेहमीचेच. कविता दिसली की यांची सर्व गात्रे गोठून जातात. ती सैल व्हायला एकच उपाय - विडंबन. हे विडंबन प्रसवेपर्यंत हे आपले गोठलेल्या अवस्थेत. ;) आता या गोठलेल्या अवस्थेत जाण्यापूर्वी एक गोष्ट त्यांच्या लक्षात नेमकी आली की ही काही कोणा नेहमीच्या कवयित्रीची कविता नाही. हा तर आपला लिखाळ. (बरा बकरा सापडला. रोज रोज या ताया-बायांच्या कविता उचलाव्या लागतात.) आता विडंबन करायला घेतले खरे पण इतकी भयाण-भेसूर कडवी, ना यमक ना वृत्त. बिचार्‍या विडंबकाला प्रेरणा मिळण्यासारखं काहीच नाही. मुक्तछंद म्हणावं तर तोही धड नाही उगीच डुगडुगत उभा केलेला. याचं विडंबन पाडावं तर कसं पाडावं आणि नाही पाडलं तर वाचकाला (कवितांचा खरा वाचक विडंबकच हो, बाकी सगळे माना डोलवणारे) झोप कशी यावी? आता मात्र विडंबक कवीवरून स्वतःवर आला. आपण जालावर मुंज्याप्रमाणे कवी बळी शोधत फिरत असतो आणि कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे. पण म्हणून शिव्याशाप खाऊन गप्प बसेल तर तो विडंबक कसला? भेसूर विडंबने लोकांना जास्त आवडतात पण या लिखाळाने भेसूर काव्य करून पंचाईत करून टाकली. आता लिखाळाला सोडून कसं चालेल...पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली. असे अनेक विचार करून चतुरंग दमले. या भेसूर काव्याचं अतिभेसूर विडंबन करायचे झाले तर हवी तिथे कात्री चालवून कवितेची चीरफाड करायला हवीच. सुखी,दु:खी, प्रेमकाव्य, गझला, मुक्तछंद सर्वांचं हेच होतं, त्यात आज भेसूर काव्याचीही लक्तरे झाली. ;) डिश्क्लेमरः समीक्षकांना दुस्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही म्हणे. समिक्षकाचा बुरखा काढल्यावर मात्र प्रियालीताई विडंबनाची वाहवा करतात. विडंबन भेसूर काव्याला साजेसे. आवडले. ;) (न आवडून सांगायचं कोणाला?)

In reply to by प्रियाली

लिखाळ 30/09/2008 - 21:19
भेसूर समिक्षण आवडले. मनोगताशिवाय चैन पडत नाही हेच खरे. नारळही फुटला. आता साखर द्या..वड्या करु ! >पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली. मस्त ! :) >कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे आणि पहिला प्रतिसाद मात्र कवीलाच द्यावा लागतो. कवीतेला एकही प्रतिसाद आला नाही तरी विडंबनाला एक नक्की येतोच..मुळ कवीचा :( वर, विडंबन सुंदर आहे वगैरे म्हणावे लागते. अनेकदा तर 'अरे आपण चंद्र-सूर्य, तारे-वारे, ओघळलेल्या प्राजक्तामध्ये अडकलो आणि याच्या कडे पाहा किती नव्या नव्या कल्पना आहेत' असेही कवीला वाटून जात असेल..कल्पना नाही :) (ह.घ्या.) समिक्षण आवडले.. भीति वाटली :) --लिखाळ.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:33
आयला! भयालीदेवी आजकाल फुल फॉर्मात आहेत! "मनोगत" हे नाव देखील सारखं सारखं उच्चारत आहेत! ;) हम्म! बहुधा दिवाळी अंकाच्या संपादक पदावर घेतलेलं दिसतंय! किंवा मालकाने संपूर्ण चोखामेळा आंतरजालावर आणायची जबाबदारी सोपवलेली दिसते आहे! हम्म! आपला, पोष्ट्यातात्या वेलणकर. :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 01/10/2008 - 00:44
बहुधा दिवाळी अंकाच्या संपादक पदावर घेतलेलं दिसतंय! किंवा मालकाने संपूर्ण चोखामेळा आंतरजालावर आणायची जबाबदारी सोपवलेली दिसते आहे!
हाहा! नाही हो. एवढं मोठं कुठलं भाग्य आमचं! हा फक्त योगायोग होता. भेसूर काव्य बंद झाली की माझी मनोगतंही बंद!

In reply to by प्रियाली

चतुरंग 01/10/2008 - 00:57
भयानक समीक्षेबद्दल भयंकर आभारी आहे! ;) (न आवडून सांगायचं कोणाला?) ह्म्म्म्... हे मात्र अंमळ खरं! शेवटी विडंबकाचा दरारा म्हणतात तो हाच! :SS (खुद के साथ बातां : रंग्या, अरे ही समीक्षा इतकी स्फूर्तिदायक आहे की आता नजिकच्या काळात ज्या (भय)कविता आसपास दिसतील त्यांचे काही खरे नाही! ;) ) चतुरंग

In reply to by प्रियाली

चतुरंग यांचं काव्य आणि भ्याली भयालीदेवींचं समीक्षण एक नंबर आहे. आता असं वाटायला लागलं आहे जसं भूतं झाडं पकडतात तसं या (भय)कवींनी मिपाकरांना पकडलेलं आहे! हहपुवा. अदिती

शाल्मली 30/09/2008 - 21:05
चतुरंग, विडंबनाची थंडगार लहर जोरदार सरसरली आहे. भन्नाट विडंबन ! --शाल्मली.

मुक्तसुनीत 30/09/2008 - 21:12
>>> अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत) पात्रे ओळखा पाहू ! १. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ? २. (जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये ! ३. (मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता ! ४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने ! ५. तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ... ;-)

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 30/09/2008 - 21:23
मस्त ! >तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ... फुलराणी. होय तीच ती ! अरे सोड यार त्या कविता बिविता.. अरे मोठ्यांचे काम ते ! आपण आपली विडंबने वाचावित..काय मजा असतो यार ! आता कोण म्हणाले ही लाट येणार की काय? --लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:28
मुक्तराव, एक वाक्य विसरलास रे! "जमेल, झेपेल तितके दिवस चालवीन नायतर बंद करून टाकीन. गेलं सालं बाझवत..! :) तात्या.

१. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ? गणपत पाटील (जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये ! निळू फुले (मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता ! डॉ.श्रीराम लागू

In reply to by स्वाती राजेश

डिकास्टा... ४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने ! सतिश दुभाषी... डिकास्टा, सिंहासन.

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:36
रंगा, विडंबन भयानक, भीषण, भेसूर सुंदर रे! :) स्वगत : हा रंग्यादेखील अंमळ वेडझवाच दिसतो..! :) आपला, (भयानक भेसूर) तात्या.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 01/10/2008 - 01:56
प्रिय सर प्रिय सर शिणली गात्रे खरोखरी प्रिय सरला पित्रे... या अत्यंत लयबद्ध वात्रट कवितेने "...त्रं" हे यमक (माझ्यापुरते) आरक्षित केलेले आहे. माझ्याकडून "...त्रं" हे यमक असलेले दुसरे, तेही लय-नसलेले, विडंबन लिहिणे शक्य नाही.

ऋषिकेश 01/10/2008 - 11:14
=)) =)) लिखाळाचे एक चांगली साथ आणल्याबद्दल आणि रंगरावांचे, प्रिभयाली ताईच्या त्या साथीला बळी पडल्याबद्दल आभार =)) -(पुन्हा आजही =)) ) ऋषिकेश

खादाड_बोका 02/10/2008 - 01:50
भयालीदेवीचे....हे भारी प्रतीसाद कोणी सुलभ व सोप्या मराठीत सांगेल काय... ;) ;) माझा मेंदु ताणल्या गेला आहे. ...... =)) =)) मला तर स्वप्नातही भुक लागते....
कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली!

आनंदोत्सव

जयवी ·

जैनाचं कार्ट 28/09/2008 - 15:21
छान अनुभव !!! आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं. हेच तर सगळ्यांना जमत नाही व त्यामुळेच अडचणी येतात नेहमी ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

शितल 28/09/2008 - 17:55
जयवी ताई, लेख वाचुन मन प्रसन्न झाले. :) >>>>>>>एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा. इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं. एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं.....की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं...... सगळं आपल्याच हातात असतं.... फ़क्त आपल्याच हातात असतं. १०१% खरे आहे.

अनिल हटेला 28/09/2008 - 18:04
तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची ...... !! नक्कीच ~~~~~~~ ताजा टव टवीत लेख आवडला.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे. आपली काहीही चूक नसताना.....आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं.... आपल्यावर अन्याय होतो. मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच. पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो. एवढं बाकी पटलं नाही. निगेटीव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाही, तसेच अन्यायही सहन करून घ्यायचा नाही. शांत डोक्याने चर्चा करावी. जे आपल्याला आवडले नाही, अन्याय्य वाटले ते समोरच्या माणसाला जरूर समजावून सांगावे. मुड खराब करून न घेताही हे करता येते. तसेच, समोरच्यालाही आपल्या भावनांचा आदर करण्याची सवय लागते. समजा, निगेटिव्ह व्हायब्रेशन्सच्या भीती पोटी आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविल्याच नाहीत तर, कदाचित, त्यालाही आपल्याला गृहीत धरण्याची सवय लागू शकते. त्यातून आपल्यावर वारंवार दु:खाचे, अपमानाचे प्रसंग येऊ शकतात, ज्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. असो.

प्राजु 28/09/2008 - 22:45
अगं साध्या साध्या गोष्टीतून मस्त आनंद मिळतो. पोळ्या करताना पोळी टम्म फुगली की मनही फुगतं. गझल नाही जमणार असा विचार करता ती हळू हळू जमते आहे.. त्यामुळे मी आनंदी आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 29/09/2008 - 19:07
जैनांचं कार्ट, शितल, अनिल, प्रभाकर, प्राजु......मनापासून धन्यवाद :) प्रभाकर...... आपल्यावर होणा-या अन्यायाला प्रतिकार करायचा नाही असं नव्हतं म्हणायचं मला. तो करायलाच हवा आणि तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे शांत डोक्यानेच करावा. पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपणही दुसर्‍यांवर चिडचिड करुन निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाहीत. प्राजु...क्या बात है...... !! तु़झी गझल मलाही खूप आवडली.....तिकडे प्रतिक्रिया दिली आहेच :)

जैनाचं कार्ट 28/09/2008 - 15:21
छान अनुभव !!! आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं. हेच तर सगळ्यांना जमत नाही व त्यामुळेच अडचणी येतात नेहमी ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

शितल 28/09/2008 - 17:55
जयवी ताई, लेख वाचुन मन प्रसन्न झाले. :) >>>>>>>एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा. इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं. एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं.....की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं...... सगळं आपल्याच हातात असतं.... फ़क्त आपल्याच हातात असतं. १०१% खरे आहे.

अनिल हटेला 28/09/2008 - 18:04
तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची ...... !! नक्कीच ~~~~~~~ ताजा टव टवीत लेख आवडला.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे. आपली काहीही चूक नसताना.....आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं.... आपल्यावर अन्याय होतो. मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच. पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो. एवढं बाकी पटलं नाही. निगेटीव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाही, तसेच अन्यायही सहन करून घ्यायचा नाही. शांत डोक्याने चर्चा करावी. जे आपल्याला आवडले नाही, अन्याय्य वाटले ते समोरच्या माणसाला जरूर समजावून सांगावे. मुड खराब करून न घेताही हे करता येते. तसेच, समोरच्यालाही आपल्या भावनांचा आदर करण्याची सवय लागते. समजा, निगेटिव्ह व्हायब्रेशन्सच्या भीती पोटी आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविल्याच नाहीत तर, कदाचित, त्यालाही आपल्याला गृहीत धरण्याची सवय लागू शकते. त्यातून आपल्यावर वारंवार दु:खाचे, अपमानाचे प्रसंग येऊ शकतात, ज्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. असो.

प्राजु 28/09/2008 - 22:45
अगं साध्या साध्या गोष्टीतून मस्त आनंद मिळतो. पोळ्या करताना पोळी टम्म फुगली की मनही फुगतं. गझल नाही जमणार असा विचार करता ती हळू हळू जमते आहे.. त्यामुळे मी आनंदी आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 29/09/2008 - 19:07
जैनांचं कार्ट, शितल, अनिल, प्रभाकर, प्राजु......मनापासून धन्यवाद :) प्रभाकर...... आपल्यावर होणा-या अन्यायाला प्रतिकार करायचा नाही असं नव्हतं म्हणायचं मला. तो करायलाच हवा आणि तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे शांत डोक्यानेच करावा. पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपणही दुसर्‍यांवर चिडचिड करुन निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाहीत. प्राजु...क्या बात है...... !! तु़झी गझल मलाही खूप आवडली.....तिकडे प्रतिक्रिया दिली आहेच :)
कधी कधी मन खूप आनंदात असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडतात. म्हणजे सकाळी अलार्म कर्कश्श न वाजता..... नाजूक किणकिणतो..... रात्रीच तयारी करुन ठेवल्यामुळे सकाळी अजिबात धावपळ न होता नवरा, मुलं व्यवस्थित ऑफीसात आणि शाळेत जातात. मनासारखा व्यायाम होतो. आरशातली छबी सुद्धा बरीचशी बारीक दिसते. तसं हे एकुलतं एक कारणही ब्रम्हानंद द्यायला पुरेसं असतं ती गोष्ट वेगळी ;) आवडत्या मैत्रिणीचा फ़ोन चांगला तासभर चालतो. "सेल" ची बातमी कळते. झक्कपैकी स्वयंपाक होतो. मनसोक्त आंघोळ होते. टिव्हीवरही आवडते कलाकार मनोरंजन करतात. इतकंच काय तर नव-याचा ऑफिसमधून खास फोनही येतो.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

छोटा डॉन ·

अश्वत्थामा 28/09/2008 - 01:45
छान जमला आहे. पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात.

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 01/10/2008 - 10:21
डान्या मस्त लिवलस र बाबा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by शितल

टारझन 28/09/2008 - 07:13
डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील 28/09/2008 - 06:47
लेख आवडला. सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो. हे विशेष पटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 28/09/2008 - 12:06
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. जरा मोठा असल्याने दोन भागांतही चालला असता :) -(क्रमशःपंथीय) ऋषिकेश

कुंदन 28/09/2008 - 17:58
आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... एकदम सहमत....

प्राजु 28/09/2008 - 23:46
डॉन भाऊ, हा आपल्या साहित्यिक कारकिर्दी मधला आतापर्यंतचा मला सगळ्यात आवडलेला लेख आहे.. अतिशय सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 29/09/2008 - 12:33
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका. आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ... सर्वांगिण विचार झालाय :)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 01/10/2008 - 10:46
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी. कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त. आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे. आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे. हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय. उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण! -(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.

ऍडीजोशी 29/09/2008 - 12:51
शाबास से डॉन्या. लेका हुशार झालास की रे तू पण आमच्या सोबत राहून. असो. आता परत ये लवकर.

पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम

घाटावरचे भट 30/09/2008 - 17:17
मस्त रे डॉन्याभौ....येकदम जबरा लेख.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्‍या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते. अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते. आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.

लिखाळ 01/10/2008 - 15:38
छोटे डॉन, लेख छान झाला आहे. >पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे. आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज ! लेख छान. --लिखाळ.

अश्वत्थामा 28/09/2008 - 01:45
छान जमला आहे. पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात.

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 01/10/2008 - 10:21
डान्या मस्त लिवलस र बाबा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by शितल

टारझन 28/09/2008 - 07:13
डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील 28/09/2008 - 06:47
लेख आवडला. सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो. हे विशेष पटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 28/09/2008 - 12:06
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. जरा मोठा असल्याने दोन भागांतही चालला असता :) -(क्रमशःपंथीय) ऋषिकेश

कुंदन 28/09/2008 - 17:58
आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... एकदम सहमत....

प्राजु 28/09/2008 - 23:46
डॉन भाऊ, हा आपल्या साहित्यिक कारकिर्दी मधला आतापर्यंतचा मला सगळ्यात आवडलेला लेख आहे.. अतिशय सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 29/09/2008 - 12:33
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका. आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ... सर्वांगिण विचार झालाय :)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 01/10/2008 - 10:46
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी. कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त. आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे. आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे. हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय. उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण! -(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.

ऍडीजोशी 29/09/2008 - 12:51
शाबास से डॉन्या. लेका हुशार झालास की रे तू पण आमच्या सोबत राहून. असो. आता परत ये लवकर.

पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम

घाटावरचे भट 30/09/2008 - 17:17
मस्त रे डॉन्याभौ....येकदम जबरा लेख.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्‍या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते. अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते. आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.

लिखाळ 01/10/2008 - 15:38
छोटे डॉन, लेख छान झाला आहे. >पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे. आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज ! लेख छान. --लिखाळ.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.

छोटीची आई

स्वाती फडणीस ·
छोटीची आई ========================= समस्या खूप आहेत.. अगदी सकाळी उठल्यावर; दात घासण्यापासून.. रात्री झोपताना; शू करून आणण्यापर्यंत. हात थकतात ! पाय लटपटतात! डोळ्यापुढे अंधार.. तरी होती उभारी!!! तिच निरागस असणं.. तिच निष्पाप हसणं.. बघितलं की; सार भरून पावायचं! आजही ती तशीच असते.. आ़जही ती तशीच हसते.. बघितलं की;रडूच फुटत! म्हातार्‍या डोळ्यांना.. तापदायक असती.. कंटाळता आलं असत! सोडव विनवता आलं असत! पण नाही... हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..! डोळे मिटायला आलेत.. आणि झोपच येत नाही..!! माझी लाडी अजून छोटीच आहे. देवा तिला गोठवलंस..

आय.सी.यू.----एक आत्मचिंतन

वैशाली हसमनीस ·

जैनाचं कार्ट 26/09/2008 - 15:21
वा वा ! छान ! मस्त कविता आहे ! कोण कुजबुजले कानाशी, ''चल, येतेस का सफरीला? जाऊन येऊ तिरुपतिला ! '' 'छट , मला नाही वेळ, इथलीच कामे पडली आहेत, साऱ्यांचीच देणी द्यायची आहेत, कांही वचनेही पाळायची आहेत. ' एकदम मनातील कडवं ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मनीषा 26/09/2008 - 23:53
मला जगायचे आहे. ' मॉनिट्र टकटकतो आहे, 'आ. सी. यू. ' मी पाहत आहे बरे, एकवार संधी दिली आहे'' एक सत्य मात्र मला उमगले आहे मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे, त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे ! खूप छान लिहिले आहे ............

जैनाचं कार्ट 26/09/2008 - 15:21
वा वा ! छान ! मस्त कविता आहे ! कोण कुजबुजले कानाशी, ''चल, येतेस का सफरीला? जाऊन येऊ तिरुपतिला ! '' 'छट , मला नाही वेळ, इथलीच कामे पडली आहेत, साऱ्यांचीच देणी द्यायची आहेत, कांही वचनेही पाळायची आहेत. ' एकदम मनातील कडवं ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मनीषा 26/09/2008 - 23:53
मला जगायचे आहे. ' मॉनिट्र टकटकतो आहे, 'आ. सी. यू. ' मी पाहत आहे बरे, एकवार संधी दिली आहे'' एक सत्य मात्र मला उमगले आहे मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे, त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे ! खूप छान लिहिले आहे ............
आय.सी.यू .मध्ये कांही दिवस दाखल झालेले असताना मनात आलेले विचार मुक्तकाच्या रूपात मांडले आहेत. आय. सी. यू. चा मॉनिटर जणू सुतार पक्ष्याची टकटक वाजवितो मृत्यू आपलेच गाणे. व्हेंटीलेटरचा आवाज वाजवितो त्यू आपल्याच घंटा! आय‌. सी. यू. त चालते सारखीच गडबड, नर्सेसची लगबग नि डॉक्टरांची धावपळ, सगळ्यांचे प्रयत्न या तीरावर अडकविण्यासाठी जीवाला घाई पैलतीर गाठण्यासाठी ! मधला तो काळाशार अंधार, आणि समुद्राचा आवाज, गुदमरून टाकणारा अन श्वास कोंडून ठेवणारा. हे कोण कुजबुजले कानाशी, ''चल, येतेस का सफरीला? जाऊन येऊ तिरुपतिला !

"लव" इज द "गेम"!

मृगनयनी ·

आनंदयात्री 24/09/2008 - 16:10
सुरेख लेखन !! प्रश्नोत्तरात अशी कविता होउ शकते ?? अवाक झालो. खुप सुंदर कविता. लिहते व्हा :)

विजुभाऊ 24/09/2008 - 16:10
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! थ्यांक यू. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

जैनाचं कार्ट 24/09/2008 - 16:13
असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! हदयाशी / भावनाशीं खेळ ह्या भावनेने वागणं हेच त्याच्या बुध्दीची दिवाळखोरी दाखवत आहे !!!!!!!!!!!!!!! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मृगनयनी 24/09/2008 - 16:16
असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! शान्त व्हा राजे..... ती कविता आहे.....एक काल्पनिक आभास!! (त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... :-? )

In reply to by मृगनयनी

टारझन 24/09/2008 - 16:50
(त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो...) आयला ..... आजकाल एकच जण नाडी वाली सही करत आहे . तिकडे तर इशारा नाही ना ? बाकी राजे म्हणाले ते क्लास ... राजे .. कुणाला फोडायचं असंल तर विमा माझ्याकडून काढायला सांगा हो नैनीची कविता मर्सिडिज एस-क्लास .... (हे जनातलं-मनातलं आहे की कविता ? ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by मृगनयनी

जैनाचं कार्ट 24/09/2008 - 16:52
नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... नाय बॉ... आम्ही तीकडचं इ़कडे.. असले धंदे नाय करत ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

इनोबा म्हणे 24/09/2008 - 16:21
मस्त कविता गं! खफ बंद झाल्यापासून, खफकर्स गंभीरपणे लेखन करत आहेत. वा वा!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री 24/09/2008 - 16:34
हे असे काही दृश्य फायदे. आमच्या विजुभाउंना पार बिघडवला होता त्या खफने !!

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 24/09/2008 - 17:01
सहमत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

पावसाची परी 24/09/2008 - 16:28
अतिशय छान! सोपी भाषा आणि मोजक्या शब्दात मस्त लिहिले आहेस. >>You also forget it, at last LOVE is the GAME! मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! >खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... तुझे खुप खुप आभार्...........इतक सुन्दर लिहिलयस की तुझा प्रचन्ड आदर वाटत आहे तुझी आदरकर्ती/आभारकर्ती

मनस्वी 24/09/2008 - 17:00
प्रश्नोत्तरातील कविता छान आहे. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

रामदास 24/09/2008 - 19:39
मृगनयनी ,आपला लेख वाचल्यावर मला दिदीच्या ह्या गाण्याची आठवण झाली. साहीरनी लिहीलेली ही कविता मुकेश आणि सुधा मल्होत्राच्या आवाजात आहे. त्यातल्या काही ओळी देत आहे. (या गाण्यापाठी एक दंतकथा आहे साहीर आणि सुधा मल्होत्राच्या प्रेम प्रकरणाची.खरं खोटं काही कळत नाही .पण या गाण्यातली वेदना मात्र जाणवते.) मेरे दिल की मेरे जजबात की किमत क्या है उलझे उलझे खयालात की किमत क्या है मैने क्यु प्यार किया तुमने न क्यु प्यार किया इन परेशान सवालात की किमत क्या है. तुमजो ये भी न बताओ तो ये हक है तुमको मेरी बात और है मैने तो महोबत की है. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! तेवढेच समाधान.

पारोळेकर 25/09/2008 - 12:37
माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! मृग-नयना बाई काय लिव्हता व्हं तुम्ही लय बेस ......

विजुभाऊ 25/09/2008 - 15:58
वसंत बापटांची " फुंकर" वाचलीय? ये म्हणालीस म्हणून आलो बसा म्हणालीस म्हणुन बसलो बस्स इतकेच. बाकी मन नव्हते थार्‍यावर ... . . . . एक सांग मी जाताना तुझ्या डोळ्यात पाणी का आले नकोच सांगुस उगाच सुपारी लागली म्हणुन सांगशील तेवढीच एक फुंकर मनाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

अप्रतिम ओळ, तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! प्रेम नसतो खेळ, किंवा तो नसतो जुगार, जीवनातल्या निसटत्या क्षणांचा, तो असतो आधार ! अनिरुद्ध

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 23/03/2018 - 09:26
वर पाहताना टारझन, राज वगैरेंनी नाडी संदर्भात खोड्या काढलेल्या वाचून रंगत आली... कालांतराने वाचायला... मी नाडी (विषयाची) सोडली असे नाही बरका नमस्कार...

आनंदयात्री 24/09/2008 - 16:10
सुरेख लेखन !! प्रश्नोत्तरात अशी कविता होउ शकते ?? अवाक झालो. खुप सुंदर कविता. लिहते व्हा :)

विजुभाऊ 24/09/2008 - 16:10
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! थ्यांक यू. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

जैनाचं कार्ट 24/09/2008 - 16:13
असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! हदयाशी / भावनाशीं खेळ ह्या भावनेने वागणं हेच त्याच्या बुध्दीची दिवाळखोरी दाखवत आहे !!!!!!!!!!!!!!! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मृगनयनी 24/09/2008 - 16:16
असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! शान्त व्हा राजे..... ती कविता आहे.....एक काल्पनिक आभास!! (त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... :-? )

In reply to by मृगनयनी

टारझन 24/09/2008 - 16:50
(त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो...) आयला ..... आजकाल एकच जण नाडी वाली सही करत आहे . तिकडे तर इशारा नाही ना ? बाकी राजे म्हणाले ते क्लास ... राजे .. कुणाला फोडायचं असंल तर विमा माझ्याकडून काढायला सांगा हो नैनीची कविता मर्सिडिज एस-क्लास .... (हे जनातलं-मनातलं आहे की कविता ? ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by मृगनयनी

जैनाचं कार्ट 24/09/2008 - 16:52
नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... नाय बॉ... आम्ही तीकडचं इ़कडे.. असले धंदे नाय करत ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

इनोबा म्हणे 24/09/2008 - 16:21
मस्त कविता गं! खफ बंद झाल्यापासून, खफकर्स गंभीरपणे लेखन करत आहेत. वा वा!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री 24/09/2008 - 16:34
हे असे काही दृश्य फायदे. आमच्या विजुभाउंना पार बिघडवला होता त्या खफने !!

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 24/09/2008 - 17:01
सहमत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

पावसाची परी 24/09/2008 - 16:28
अतिशय छान! सोपी भाषा आणि मोजक्या शब्दात मस्त लिहिले आहेस. >>You also forget it, at last LOVE is the GAME! मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! >खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... तुझे खुप खुप आभार्...........इतक सुन्दर लिहिलयस की तुझा प्रचन्ड आदर वाटत आहे तुझी आदरकर्ती/आभारकर्ती

मनस्वी 24/09/2008 - 17:00
प्रश्नोत्तरातील कविता छान आहे. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

रामदास 24/09/2008 - 19:39
मृगनयनी ,आपला लेख वाचल्यावर मला दिदीच्या ह्या गाण्याची आठवण झाली. साहीरनी लिहीलेली ही कविता मुकेश आणि सुधा मल्होत्राच्या आवाजात आहे. त्यातल्या काही ओळी देत आहे. (या गाण्यापाठी एक दंतकथा आहे साहीर आणि सुधा मल्होत्राच्या प्रेम प्रकरणाची.खरं खोटं काही कळत नाही .पण या गाण्यातली वेदना मात्र जाणवते.) मेरे दिल की मेरे जजबात की किमत क्या है उलझे उलझे खयालात की किमत क्या है मैने क्यु प्यार किया तुमने न क्यु प्यार किया इन परेशान सवालात की किमत क्या है. तुमजो ये भी न बताओ तो ये हक है तुमको मेरी बात और है मैने तो महोबत की है. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! तेवढेच समाधान.

पारोळेकर 25/09/2008 - 12:37
माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! मृग-नयना बाई काय लिव्हता व्हं तुम्ही लय बेस ......

विजुभाऊ 25/09/2008 - 15:58
वसंत बापटांची " फुंकर" वाचलीय? ये म्हणालीस म्हणून आलो बसा म्हणालीस म्हणुन बसलो बस्स इतकेच. बाकी मन नव्हते थार्‍यावर ... . . . . एक सांग मी जाताना तुझ्या डोळ्यात पाणी का आले नकोच सांगुस उगाच सुपारी लागली म्हणुन सांगशील तेवढीच एक फुंकर मनाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

अप्रतिम ओळ, तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! प्रेम नसतो खेळ, किंवा तो नसतो जुगार, जीवनातल्या निसटत्या क्षणांचा, तो असतो आधार ! अनिरुद्ध

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 23/03/2018 - 09:26
वर पाहताना टारझन, राज वगैरेंनी नाडी संदर्भात खोड्या काढलेल्या वाचून रंगत आली... कालांतराने वाचायला... मी नाडी (विषयाची) सोडली असे नाही बरका नमस्कार...
मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ... आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी... मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. " तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. " मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? " तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. " मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती? तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...! मी : तरी पण सांग ना.....

..नातंच काही और असतं!

राघव ·

विसोबा खेचर 23/09/2008 - 22:51
वा मुमुक्षुराव! ही कवितादेखील सुंदर...! पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!! ..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं! क्या बात है! तात्या.

सुनील 24/09/2008 - 09:00
कविता आवडली. पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. त्याची आठवण आली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राघव 24/09/2008 - 12:16
सगळ्यांचे मनापासून आभार. :) कविता बर्‍याच अगोदर लिहिलेली असल्यामुळे काल दुसरे कडवे आठवतांना गफलत झाली. घरी जाऊन कविता परत बघितली वहीत तेव्हा समजले. म्हणून दुसर्‍या कडव्यात किंचित बदल केलेला आहे आता. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. खरंय गुलमोहराचेही झाड असंच दिसतं. मुमुक्षु

विसोबा खेचर 23/09/2008 - 22:51
वा मुमुक्षुराव! ही कवितादेखील सुंदर...! पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!! ..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं! क्या बात है! तात्या.

सुनील 24/09/2008 - 09:00
कविता आवडली. पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. त्याची आठवण आली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राघव 24/09/2008 - 12:16
सगळ्यांचे मनापासून आभार. :) कविता बर्‍याच अगोदर लिहिलेली असल्यामुळे काल दुसरे कडवे आठवतांना गफलत झाली. घरी जाऊन कविता परत बघितली वहीत तेव्हा समजले. म्हणून दुसर्‍या कडव्यात किंचित बदल केलेला आहे आता. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. खरंय गुलमोहराचेही झाड असंच दिसतं. मुमुक्षु
मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते. अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार. त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!

मन

दत्ता काळे ·

मदनबाण 19/09/2008 - 11:37
मस्त मुक्तक.. :) मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

राघव 19/09/2008 - 11:42
छान लिहिलंय. अर्थात् मुक्तक म्हणणे जिवावर येतंय. मी आपला या रचनेस कविताच म्हणतो. कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? हे विशेष. मुमुक्षु

मदनबाण 19/09/2008 - 11:37
मस्त मुक्तक.. :) मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

राघव 19/09/2008 - 11:42
छान लिहिलंय. अर्थात् मुक्तक म्हणणे जिवावर येतंय. मी आपला या रचनेस कविताच म्हणतो. कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? हे विशेष. मुमुक्षु
सुविचारांचे मार्ग सोडूनी अगतिक झालो, बोलबोललो अर्थ सोडला मग शब्दांनी शब्द नव्हे 'ते मन अज्ञानी' न जाणता बोलून गेलो पश्चातापी जळू लागलो कां बोललो? ऐसे झाले मनामधे मग विचार आले कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? कां जाहलो वेडे आपण ? कां विसरूनी गेलो माझे 'मी पण '? पण हे . . . . असेच घडायचे होते दैवाचे फासे उलटे जीवनाच्या वाटेवरती अ र्ध्यात हरवले नाते.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)

विजुभाऊ ·

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|'

In reply to by प्रभाकर पेठकर

>>ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|' बरोबर बोलतात, तो परी क्या चीझ है, प्यार आ गया गधी पर तो

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 19/09/2008 - 11:31
प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. हेच म्हणतो विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रामदास 19/09/2008 - 11:25
आता कसं बरं वाटतंय. काल मधुशालेची नशा पुरली, आज प्रेमाची. चला आज प्रेमाचे धडे गिरवू या. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

डोमकावळा 19/09/2008 - 11:32
आखें सूखी और पलके बंद आप ऐसे खामोषी से ही सारी बाते कह देती हो. आपकी अदाओं से; काय छान लिहीलय.... विजूभाऊ तुमच्या लेखनाचा आपण तर फ्यान झालोय.... आणि हे तर मस्तच... हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है - (विजूभाऊच्या कवितांचा फ्यान) डोम ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

गणा मास्तर 19/09/2008 - 11:47
वाचलं विजुभाऊ तुम्ही खुप लोकांना रडवताय.... इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है हे अप्रतिम (निशःब्द) गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

मृगनयनी 19/09/2008 - 11:55
विजुभाउ...... खरोखर्च्.....सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असावे लागते... तरच सर्व जग सुन्दर दिसते.... आणि शेवटी खर्‍या बुद्धीमत्तेचे तेज, हेच खरे सौंदर्य असते..... विजुभाय..... या जन्मात तुमची बरोबरी कोणी करणं.... केवळ अशक्य आहे!!! :)

आनंदयात्री 19/09/2008 - 14:22
"क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? " हाय्यssss !! मैने जोरसे चीखना चाहा फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी लाखोंसे पूछा भी के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ? मिळाले कधी उत्तर ? इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. काय लिहलय विजुभाउ सातारवी !! क्लास्स !!

मनस्वी 19/09/2008 - 14:40
विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास!
हेच म्हणते. छानच लिहिलंय विजुभाऊ! मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 19/09/2008 - 15:11
कविता, भावना आणि त्यांचे विश्लेषण डायरेक्ट +++१ मस्त लिहलयं .... असेच "णॉणस्टॉप" लिहीत रहा .... छोटा डॉन * पालथा पडलेला पिरॅमीड सरळ करताना डोक्याला शॉट्ट लागतो * *तुमच्याकडे " आलं लसुण " नसतील तर तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाट-लाटाण्यावर लाटले व नंतर मिक्सरमध्ये भरडाले तरीही चालतील * [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राघव 19/09/2008 - 15:24
जियो.. खूप सुंदर! हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है वाहवा.. खूप हळवा सूर. माझ्या एका मैत्रिणीने लिहिलेल्या ४ ओळी आठवतात - आता तुझ्या आठवणींना झरु द्यायचे असते.. पाण्याकडे पाहतांना पाण्याला वाट करून द्यायची असते.. तू अचानक येशील अशी कल्पना करायची असते.. ..नकळत वळून पहायची मनाला सवय झाली असते!! (हळवा)मुमुक्षु

अनिल हटेला 19/09/2008 - 16:10
आखों से बहते आसूओं को हमने तुम्हारी उस खिलखिलाती हसी की यादों से थामा हैं क्या बात है ~~~~~ अप्रतीम वर्णन ... प्रत्येक भावनेच. .. .. .. .. (किसी नजर को तेरा इन्तजार आज भी है !!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है क्या बात है !!! प्रेमातले बारकावे, शब्दबद्ध केलेले सौंदर्य......ओहो, क्या कहने.

शितल 20/09/2008 - 18:06
इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है मस्तच. :)

विजुभाऊ 22/09/2008 - 14:46
धन्यवाद मित्रानो तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

जैनाचं कार्ट 22/09/2008 - 17:13
छानच लिहिलंय विजुभाऊ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कविता अप्रतिम झाल्या आहेत..:) प्रेमातील भावानांचे विस्तारीत कथन पण छान झाले आहे..:) इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है सही ओळी आहेत... बाकी काही म्हणा सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते हेच खरे..:) अवांतरःतुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे. हे एकदम काय वाटले असेल हे जाणले असेलच....:) ह.घ्या.

पारिजातक 22/09/2008 - 18:25
आस लिहायला अनुभव येन जरूरी असत काहो विजुभावु ? तस् नसेल तर तुमच्या प्रतिभा शक्तिला आमचा सलाम !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|'

In reply to by प्रभाकर पेठकर

>>ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|' बरोबर बोलतात, तो परी क्या चीझ है, प्यार आ गया गधी पर तो

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 19/09/2008 - 11:31
प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. हेच म्हणतो विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रामदास 19/09/2008 - 11:25
आता कसं बरं वाटतंय. काल मधुशालेची नशा पुरली, आज प्रेमाची. चला आज प्रेमाचे धडे गिरवू या. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

डोमकावळा 19/09/2008 - 11:32
आखें सूखी और पलके बंद आप ऐसे खामोषी से ही सारी बाते कह देती हो. आपकी अदाओं से; काय छान लिहीलय.... विजूभाऊ तुमच्या लेखनाचा आपण तर फ्यान झालोय.... आणि हे तर मस्तच... हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है - (विजूभाऊच्या कवितांचा फ्यान) डोम ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

गणा मास्तर 19/09/2008 - 11:47
वाचलं विजुभाऊ तुम्ही खुप लोकांना रडवताय.... इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है हे अप्रतिम (निशःब्द) गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

मृगनयनी 19/09/2008 - 11:55
विजुभाउ...... खरोखर्च्.....सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असावे लागते... तरच सर्व जग सुन्दर दिसते.... आणि शेवटी खर्‍या बुद्धीमत्तेचे तेज, हेच खरे सौंदर्य असते..... विजुभाय..... या जन्मात तुमची बरोबरी कोणी करणं.... केवळ अशक्य आहे!!! :)

आनंदयात्री 19/09/2008 - 14:22
"क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? " हाय्यssss !! मैने जोरसे चीखना चाहा फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी लाखोंसे पूछा भी के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ? मिळाले कधी उत्तर ? इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. काय लिहलय विजुभाउ सातारवी !! क्लास्स !!

मनस्वी 19/09/2008 - 14:40
विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास!
हेच म्हणते. छानच लिहिलंय विजुभाऊ! मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 19/09/2008 - 15:11
कविता, भावना आणि त्यांचे विश्लेषण डायरेक्ट +++१ मस्त लिहलयं .... असेच "णॉणस्टॉप" लिहीत रहा .... छोटा डॉन * पालथा पडलेला पिरॅमीड सरळ करताना डोक्याला शॉट्ट लागतो * *तुमच्याकडे " आलं लसुण " नसतील तर तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाट-लाटाण्यावर लाटले व नंतर मिक्सरमध्ये भरडाले तरीही चालतील * [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राघव 19/09/2008 - 15:24
जियो.. खूप सुंदर! हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है वाहवा.. खूप हळवा सूर. माझ्या एका मैत्रिणीने लिहिलेल्या ४ ओळी आठवतात - आता तुझ्या आठवणींना झरु द्यायचे असते.. पाण्याकडे पाहतांना पाण्याला वाट करून द्यायची असते.. तू अचानक येशील अशी कल्पना करायची असते.. ..नकळत वळून पहायची मनाला सवय झाली असते!! (हळवा)मुमुक्षु

अनिल हटेला 19/09/2008 - 16:10
आखों से बहते आसूओं को हमने तुम्हारी उस खिलखिलाती हसी की यादों से थामा हैं क्या बात है ~~~~~ अप्रतीम वर्णन ... प्रत्येक भावनेच. .. .. .. .. (किसी नजर को तेरा इन्तजार आज भी है !!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है क्या बात है !!! प्रेमातले बारकावे, शब्दबद्ध केलेले सौंदर्य......ओहो, क्या कहने.

शितल 20/09/2008 - 18:06
इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है मस्तच. :)

विजुभाऊ 22/09/2008 - 14:46
धन्यवाद मित्रानो तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

जैनाचं कार्ट 22/09/2008 - 17:13
छानच लिहिलंय विजुभाऊ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कविता अप्रतिम झाल्या आहेत..:) प्रेमातील भावानांचे विस्तारीत कथन पण छान झाले आहे..:) इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है सही ओळी आहेत... बाकी काही म्हणा सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते हेच खरे..:) अवांतरःतुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे. हे एकदम काय वाटले असेल हे जाणले असेलच....:) ह.घ्या.

पारिजातक 22/09/2008 - 18:25
आस लिहायला अनुभव येन जरूरी असत काहो विजुभावु ? तस् नसेल तर तुमच्या प्रतिभा शक्तिला आमचा सलाम !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
3

आकाश-जमीन

अमोल केळकर ·

दत्ता काळे 15/09/2008 - 11:48
ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते. ज्याची त्याची जमीन एक वास्तव. फारच सुंदर . . . . एकदम काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हा त क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत आठवली

मुक्तसुनीत 16/09/2008 - 04:11
कविता आवडली. गुलजार यांच्या अनेक प्रतिमांची आठवण जागी झाली. कवितेत व्यक्त झालेल्या शब्दांची बरोब्बर उलटापालट करून लिहीलेल्या जुन्या हिंदी ओळी आठवतात : "जमीं तो छूट जाती है. थोडासा आसमां गुनगुना लेता हूं"

दत्ता काळे 15/09/2008 - 11:48
ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते. ज्याची त्याची जमीन एक वास्तव. फारच सुंदर . . . . एकदम काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हा त क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत आठवली

मुक्तसुनीत 16/09/2008 - 04:11
कविता आवडली. गुलजार यांच्या अनेक प्रतिमांची आठवण जागी झाली. कवितेत व्यक्त झालेल्या शब्दांची बरोब्बर उलटापालट करून लिहीलेल्या जुन्या हिंदी ओळी आठवतात : "जमीं तो छूट जाती है. थोडासा आसमां गुनगुना लेता हूं"
ज्याचं त्याचं आकाश असतं ज्याच्या त्याच्या माथ्यावर. आकाश... निळंभोर गुलाबी,जांभळ्या, नारिंगी, पिवळ्या रंगानी रंगतं. भुलवत....खुणावतं कवेत आलसं वाटतं, कित्तेकदा पण कवटाळायला जावं तर , दूर्...दूर जातं परस्थ होऊन राहतं त्याला स्पर्श करण्यासाठी उडया माराव्या उंच...उंच... ते अधिकच उंचावतं खिजवतं वाकुल्या दाखवतं त्या प्रत्तेक क्षणी पायतळीची मातकट जमीन मात्र पायाला बिलगून असते. बेछूट, बेताल पावलांना आधार देते. सावरुन धरते ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते. ज्याची त्याची जमीन एक वास्तव.