मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिच्या नजरेतून...

श्रावण मोडक ·

मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्‍या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं. कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो. जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :( बिपिन कार्यकर्ते

राघव 09/03/2009 - 18:29
मोजक्या शब्दांत गडद वास्तव. मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो.. मुमुक्षु

मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्‍या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं. कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो. जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :( बिपिन कार्यकर्ते

राघव 09/03/2009 - 18:29
मोजक्या शब्दांत गडद वास्तव. मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो.. मुमुक्षु
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

आणखी एक समुपदेशन

रामदास ·

अमोल केळकर 07/03/2009 - 17:09
संपुर्ण लेखाचे आकलन व्हायला थोडा वेळ लागेल. अभ्यास करतो आहे. यातील हे वाक्य मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे - पुर्णपणे सहमत आपला (सेल्समन ) अमोल अवांतर : यातील ही काही वाक्ये आवडली १).(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच. २ ) मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे. सगळ्यात महत्वाचे 'जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.' 'विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.' -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मराठी_माणूस 07/03/2009 - 17:13
अत्यंत मुद्देसुद पध्दतीने समजावुन दीले आहे. धन्यवाद. एक शंका शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात , हे कसे ? त्या साठी काय करयला हवे

छान सल्ला दिलात रामदास. तुमच्या ताजमहाला माझ्या विटा. गाडी विकली तर वर्षाला ८४,००० + किंमतीतला फरक सुमारे ५०००० ११वी १२ वी च्या सायन्स ला क्लासेस लावताना जरा घाई करु नका. त्याना तुमची तेवढीच गरज असते. शेवट्ची बॅच ह्या थापांना बळी नपडता जरा धीर धरा. त्यांचा फोन आल्यास सुमारे ४०००० हजाराची बचत होईल. एकंदरीत कॅश फ्लो मधे वाढ= साधारण १७५००० कॉलेज घराजवळचे निवडा. आणखी १०००० ची बचत होईल दोन वर्षात. झाले की नियोजन. तुमची जबाबदारी ग्रॅजुएशन पर्यंत. पोस्ट ग्रॅजुएशनचा खर्च तुम्हाला परवडणार नाही. एम्.बी.ए. करायचे झाल्यास दोन वर्ष नोकरी चा अनुभव घेउन स्वःत च्या पैशावर शिकावे असे आधीच बोलुन ठेवावे.

सुनील 07/03/2009 - 17:31
सल्ले बरेचसे पटले. तुमचा मुख्य भर हा कर्जाच्या रीस्ट्रक्चरींगवर आहे आणि ते साहजिकच आहे कारण एकूण मिळकतीच्या ४५% रक्कम ही कर्जफेडीवर जाते आहे. बाकी मनोरंजन वगळता राहणीमानात फारसे बदल करणे जमणार नाही आणि ते योग्यही नाही. आता एक प्रश्न - जर का एखाद्याला मुदतपूर्व कर्जफेड करायची असेल (अंशतः, पूर्ण नव्हे), तर कर्जाचा हप्ता कमी करणे श्रेयस्कर ठरेल की मुदत? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

रामदास 08/03/2009 - 22:19
कर्जाची वेळेआधी परतफेड आवश्यकता भासत असल्यास करावी. लिक्वीडीटी हातात असेल तर चांगलेच.येत्या काही दिवसापूर्वी टाटाचे एनसीडी आले होते किंवा स्टेट बँकेचे येऊ घातलेत त्यात पार्कींग करावेत. परंतू कर्ज परतद्यायचे झाल्यास हप्ता कमी करणे सध्यातरी सोयीचे.

धमाल मुलगा 07/03/2009 - 17:53
रामदासकाका, उत्तम उपाय सांगितले. धन्यवाद. बाकी, विमाक्षेत्रातला दांडगा अनुभव कामाला येतो तो असा :) छोटे छोटे बारकावे छान सांगितले. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता

अवलिया 07/03/2009 - 18:01
उत्तम सल्ला. अभिनंदन अवांतर - फक्त एकच प्रश्न, डिप्लेशन स्पायरलच्या ब्लॅक होल मधे अर्थव्यवस्था गेली(च) तर .... जे होण्याची शक्यता आता खुप वाढली आहे. --अवलिया

सहज 07/03/2009 - 18:18
>विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा. तुमचे मत काय? दोन लाख, ३ लाख अश्या पॉलीसी विकताना अशी फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट दिली असते/असेल? तसेच समजा नसेल दिली पण आता त्या विमा अधिकार्‍याकडे गेल्यावर त्याच्या हातात असु शकते अश्या प्रकारच्या कन्सेशन देणे? कारण हा एक अतिशय उच्च सल्ला आहे. ज्याचे सगळे ठीक चालले आहे सध्या तरी त्यांनी निदान आपल्या एजंटशी बोलून ह्या तरतुदींविषयी आताच माहीती करुन ठेवायला हरकत नाही. आरोग्यविमा व टर्म पॉलीसी असल्यास, मनीबॅक व एन्डोव्हमेंट आदी पॉलीसी बद्दल आपले मत काय ? घराचा मासीक हप्ता मासीक उत्पन्नाच्या २५% पेक्षा आधीक असावा का? हा धागा अजुन पुढे चालू ठेवुन रामदास यांनी आर्थीक नियोजन विषयातील अजुन महत्वाचे पैलु आपल्यापुढे मांडावेत अशी त्यांना सगळ्यांतर्फे विनंती करतो.

In reply to by सहज

धमाल मुलगा 07/03/2009 - 18:30
सहजरावांच्या ह्या विनंतीला आमचं पुर्ण अनुमोदन. आवाजी मतदान पध्दतीमध्ये आमचं मत ह्या विनंतीला :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म

In reply to by सहज

असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.

In reply to by सहज

असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.

In reply to by सहज

रामदास 08/03/2009 - 22:27
आयुर्विमा महामंडळात क्लेम कन्सेशन बहुतेकशा विम्यात अंतर्भूत असते. काही युलीप पॉलीसीत हे आपोआप आहे.काही युलीप पॉलीसीत नाही. विमा अधीकार्‍याच्या हातात मॅन्युअलप्रमाणे फायदे देणे एव्हढेच असते. घराच हप्ता : कर्ज देणार्‍या कंपन्या सर्वसाधारण पणे टेक होम च्या चाळीस टक्के धरतात. चाळीशीच्या आधी पंचवीस टक्के ठिकच आहे.

.
ह्यात एक प्रयोग मी करून पाहीला होता.शेती करायची जमीन विकत न घेता वार्षीक भाड्यानी घेतली. त्यात तुळशीची लागवड केली.तुळस ढोरं खात नाहीत. किड कमी पडते. वर्षभर विकली जाते.साप्ताहीक रजेला मित्रांसोबत जायला एक कारण मिळते.
एके काळी उत्तम शेती मध्यम धंदा कनिष्ठ नोकरी असे होते ते आता उलट झाले आहे. आधुनिक व बागाईती शेती व्यवस्थित केली तरच फायद्यात जाण्याची शक्यता. असे प्रयोग केलेल्यांचे लेख वाचनात आहेत. बहुतेक सुधारक व साधनात वाचले आहेत. (तीन पिढ्यांची शेती नंतर तोट्यात गेल्याने विकलेला) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आयुर्वीमा कंपन्यानी, विविध पॉलिस्या, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे चालू केल्या. विमा एजंट अधून मधून भेटतो व अमुक एक पॉलीसी फार छान आहे (घेऊन टाका) म्हणून सांगतो. अमेरिकेत ज्या प्रमाणे सामान्य माणसाला कळेल अश्या पद्धतीने गुंतवणूकीच्या योजना सांगणारी संकेत स्थळे आहेत. आयुर्वीमा महामंडळात काम केलेल्यां पैकी कोणालाही ह्या विषयावर सामान्यांना समजेल असे पुस्तक अथवा संकेत स्थळ चालू करावेसे वाटत नाही (आयुर्विमा महामंडळाला ही नाही). विमा एजंटांकडे कोष्टके दिसतात, परंतू ती मला आजतागायत कळलेली नाहीत. एक उत्तम विमा एजंट आपल्याला, आपल्या आर्थीक स्थितीशी सुसंगत अश्या विविध पॉलिस्यांचा गट अथवा शृंखला देऊ शकतो. जी आपल्याला दिर्घ कालीन लाभ देत रहाते. माझ्या नशिबाने मला असा विमा एजंट भेटला. वयाच्या तीशीत घेतलेल्या पॉलीस्या, सतत परतावा देत आहेत. त्यामूळे मला दरवर्षी हप्ते भरावे लागत नाहीत. दर दोन एक वर्षांनी हप्ते (आलेल्या परताव्यातून) परस्पर निघतात. मला पॉलीस्या देताना त्या विमा एजंटाने केलेली एक गोष्ट म्हणजे, त्याने माझ्या घरी एका विमा अधिकार्‍याला आणले होते. त्याने माझ्या उत्पन्नाचा व उत्पन्न वाढीच्या वेगाचा अभ्यास करुन पॉलीस्यांची एक जंत्री मला घ्यायला लावली होती. येत्या दोन वर्षांनंतर माझ्या एक - एक पॉलीस्या क्रमा क्रमाने पूर्ण होतील. त्या विमा एजंटाशी आता पासून चर्चा करून मी त्या पुन्हा नव्याने कशा सुरू करता येतील ह्याची योजना बनवत आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर 08/03/2009 - 00:35
रामभाऊ, उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन..! सुंदर समुपदेशन..! तात्या. अवांतर - लग्न न करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही! :)

In reply to by विसोबा खेचर

रामदास 08/03/2009 - 22:29
करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही!

अमोल केळकर 07/03/2009 - 17:09
संपुर्ण लेखाचे आकलन व्हायला थोडा वेळ लागेल. अभ्यास करतो आहे. यातील हे वाक्य मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे - पुर्णपणे सहमत आपला (सेल्समन ) अमोल अवांतर : यातील ही काही वाक्ये आवडली १).(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच. २ ) मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे. सगळ्यात महत्वाचे 'जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.' 'विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.' -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मराठी_माणूस 07/03/2009 - 17:13
अत्यंत मुद्देसुद पध्दतीने समजावुन दीले आहे. धन्यवाद. एक शंका शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात , हे कसे ? त्या साठी काय करयला हवे

छान सल्ला दिलात रामदास. तुमच्या ताजमहाला माझ्या विटा. गाडी विकली तर वर्षाला ८४,००० + किंमतीतला फरक सुमारे ५०००० ११वी १२ वी च्या सायन्स ला क्लासेस लावताना जरा घाई करु नका. त्याना तुमची तेवढीच गरज असते. शेवट्ची बॅच ह्या थापांना बळी नपडता जरा धीर धरा. त्यांचा फोन आल्यास सुमारे ४०००० हजाराची बचत होईल. एकंदरीत कॅश फ्लो मधे वाढ= साधारण १७५००० कॉलेज घराजवळचे निवडा. आणखी १०००० ची बचत होईल दोन वर्षात. झाले की नियोजन. तुमची जबाबदारी ग्रॅजुएशन पर्यंत. पोस्ट ग्रॅजुएशनचा खर्च तुम्हाला परवडणार नाही. एम्.बी.ए. करायचे झाल्यास दोन वर्ष नोकरी चा अनुभव घेउन स्वःत च्या पैशावर शिकावे असे आधीच बोलुन ठेवावे.

सुनील 07/03/2009 - 17:31
सल्ले बरेचसे पटले. तुमचा मुख्य भर हा कर्जाच्या रीस्ट्रक्चरींगवर आहे आणि ते साहजिकच आहे कारण एकूण मिळकतीच्या ४५% रक्कम ही कर्जफेडीवर जाते आहे. बाकी मनोरंजन वगळता राहणीमानात फारसे बदल करणे जमणार नाही आणि ते योग्यही नाही. आता एक प्रश्न - जर का एखाद्याला मुदतपूर्व कर्जफेड करायची असेल (अंशतः, पूर्ण नव्हे), तर कर्जाचा हप्ता कमी करणे श्रेयस्कर ठरेल की मुदत? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

रामदास 08/03/2009 - 22:19
कर्जाची वेळेआधी परतफेड आवश्यकता भासत असल्यास करावी. लिक्वीडीटी हातात असेल तर चांगलेच.येत्या काही दिवसापूर्वी टाटाचे एनसीडी आले होते किंवा स्टेट बँकेचे येऊ घातलेत त्यात पार्कींग करावेत. परंतू कर्ज परतद्यायचे झाल्यास हप्ता कमी करणे सध्यातरी सोयीचे.

धमाल मुलगा 07/03/2009 - 17:53
रामदासकाका, उत्तम उपाय सांगितले. धन्यवाद. बाकी, विमाक्षेत्रातला दांडगा अनुभव कामाला येतो तो असा :) छोटे छोटे बारकावे छान सांगितले. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता

अवलिया 07/03/2009 - 18:01
उत्तम सल्ला. अभिनंदन अवांतर - फक्त एकच प्रश्न, डिप्लेशन स्पायरलच्या ब्लॅक होल मधे अर्थव्यवस्था गेली(च) तर .... जे होण्याची शक्यता आता खुप वाढली आहे. --अवलिया

सहज 07/03/2009 - 18:18
>विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा. तुमचे मत काय? दोन लाख, ३ लाख अश्या पॉलीसी विकताना अशी फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट दिली असते/असेल? तसेच समजा नसेल दिली पण आता त्या विमा अधिकार्‍याकडे गेल्यावर त्याच्या हातात असु शकते अश्या प्रकारच्या कन्सेशन देणे? कारण हा एक अतिशय उच्च सल्ला आहे. ज्याचे सगळे ठीक चालले आहे सध्या तरी त्यांनी निदान आपल्या एजंटशी बोलून ह्या तरतुदींविषयी आताच माहीती करुन ठेवायला हरकत नाही. आरोग्यविमा व टर्म पॉलीसी असल्यास, मनीबॅक व एन्डोव्हमेंट आदी पॉलीसी बद्दल आपले मत काय ? घराचा मासीक हप्ता मासीक उत्पन्नाच्या २५% पेक्षा आधीक असावा का? हा धागा अजुन पुढे चालू ठेवुन रामदास यांनी आर्थीक नियोजन विषयातील अजुन महत्वाचे पैलु आपल्यापुढे मांडावेत अशी त्यांना सगळ्यांतर्फे विनंती करतो.

In reply to by सहज

धमाल मुलगा 07/03/2009 - 18:30
सहजरावांच्या ह्या विनंतीला आमचं पुर्ण अनुमोदन. आवाजी मतदान पध्दतीमध्ये आमचं मत ह्या विनंतीला :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म

In reply to by सहज

असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.

In reply to by सहज

असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.

In reply to by सहज

रामदास 08/03/2009 - 22:27
आयुर्विमा महामंडळात क्लेम कन्सेशन बहुतेकशा विम्यात अंतर्भूत असते. काही युलीप पॉलीसीत हे आपोआप आहे.काही युलीप पॉलीसीत नाही. विमा अधीकार्‍याच्या हातात मॅन्युअलप्रमाणे फायदे देणे एव्हढेच असते. घराच हप्ता : कर्ज देणार्‍या कंपन्या सर्वसाधारण पणे टेक होम च्या चाळीस टक्के धरतात. चाळीशीच्या आधी पंचवीस टक्के ठिकच आहे.

.
ह्यात एक प्रयोग मी करून पाहीला होता.शेती करायची जमीन विकत न घेता वार्षीक भाड्यानी घेतली. त्यात तुळशीची लागवड केली.तुळस ढोरं खात नाहीत. किड कमी पडते. वर्षभर विकली जाते.साप्ताहीक रजेला मित्रांसोबत जायला एक कारण मिळते.
एके काळी उत्तम शेती मध्यम धंदा कनिष्ठ नोकरी असे होते ते आता उलट झाले आहे. आधुनिक व बागाईती शेती व्यवस्थित केली तरच फायद्यात जाण्याची शक्यता. असे प्रयोग केलेल्यांचे लेख वाचनात आहेत. बहुतेक सुधारक व साधनात वाचले आहेत. (तीन पिढ्यांची शेती नंतर तोट्यात गेल्याने विकलेला) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आयुर्वीमा कंपन्यानी, विविध पॉलिस्या, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे चालू केल्या. विमा एजंट अधून मधून भेटतो व अमुक एक पॉलीसी फार छान आहे (घेऊन टाका) म्हणून सांगतो. अमेरिकेत ज्या प्रमाणे सामान्य माणसाला कळेल अश्या पद्धतीने गुंतवणूकीच्या योजना सांगणारी संकेत स्थळे आहेत. आयुर्वीमा महामंडळात काम केलेल्यां पैकी कोणालाही ह्या विषयावर सामान्यांना समजेल असे पुस्तक अथवा संकेत स्थळ चालू करावेसे वाटत नाही (आयुर्विमा महामंडळाला ही नाही). विमा एजंटांकडे कोष्टके दिसतात, परंतू ती मला आजतागायत कळलेली नाहीत. एक उत्तम विमा एजंट आपल्याला, आपल्या आर्थीक स्थितीशी सुसंगत अश्या विविध पॉलिस्यांचा गट अथवा शृंखला देऊ शकतो. जी आपल्याला दिर्घ कालीन लाभ देत रहाते. माझ्या नशिबाने मला असा विमा एजंट भेटला. वयाच्या तीशीत घेतलेल्या पॉलीस्या, सतत परतावा देत आहेत. त्यामूळे मला दरवर्षी हप्ते भरावे लागत नाहीत. दर दोन एक वर्षांनी हप्ते (आलेल्या परताव्यातून) परस्पर निघतात. मला पॉलीस्या देताना त्या विमा एजंटाने केलेली एक गोष्ट म्हणजे, त्याने माझ्या घरी एका विमा अधिकार्‍याला आणले होते. त्याने माझ्या उत्पन्नाचा व उत्पन्न वाढीच्या वेगाचा अभ्यास करुन पॉलीस्यांची एक जंत्री मला घ्यायला लावली होती. येत्या दोन वर्षांनंतर माझ्या एक - एक पॉलीस्या क्रमा क्रमाने पूर्ण होतील. त्या विमा एजंटाशी आता पासून चर्चा करून मी त्या पुन्हा नव्याने कशा सुरू करता येतील ह्याची योजना बनवत आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर 08/03/2009 - 00:35
रामभाऊ, उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन..! सुंदर समुपदेशन..! तात्या. अवांतर - लग्न न करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही! :)

In reply to by विसोबा खेचर

रामदास 08/03/2009 - 22:29
करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही!
http://www.misalpav.com/node/6371 http://www.misalpav.com/node/6418 गेल्या आठवड्यात मंदी आणि जागतीक मंदीचा सर्वसामांन्यांवर होणारा परीणाम याची बरीच चर्चा आपण सगळ्यांनी केली.प्रभू सरांनी एक प्रातिनीधीक स्वरुपाचे उदाहरण दिले होते.समस्या मला समजली ती अशी होती. पुढच्या दोन वर्षात आणि त्यानंतर येणार्‍या साधारण दोन वर्षात येणार्‍या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद कशी करायची.? मी वर उल्लेख केलेल्या चर्चाप्रस्तावाच्या आणि त्यात आलेल्या प्रतीसादाच्या आधाराने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. १ :आता लक्षात घ्या की मंदी आहे हे खरं आहे ,येते आहे हे खरं आहे पण ती एका रात्रीत अंगावर कोसळणार नाही

निवडाव तरि कोनाला??

आपलाभाउ ·

दशानन 07/03/2009 - 15:58
अरे कोणी तरी ह्याचे प्रश्न चिन्ह कमी करा रे आधी !! डोक्याला शॉटच आहेत... ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मृगनयनी 07/03/2009 - 16:01
ओ भाउ, तुमाला बहुजन समाज पक्शाचे उमेदवार--------------------माणणीय "बंदकाम वेयवसैइक" श्रेयुत "डी.एस. कुलकरनी " महित आहे का? :-? युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नरेश_ 07/03/2009 - 16:34
आम्ही शुद्धलेखन पाहून 'मत' देतो ;-) जरा हलकेच घ्या. :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

धमाल मुलगा 07/03/2009 - 17:25
मी सध्या आपलं मत 'बाद' कसं ग्राह्य धरलं जाऊ शकतं ह्यावर विचार करतोय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मप्ल्या हिकड गुप्त मत्दान असतया. आम्ही कुनाला मत देनार ते आम्ही तुमास्नी का सांगायाच ???????????? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

दशानन 07/03/2009 - 15:58
अरे कोणी तरी ह्याचे प्रश्न चिन्ह कमी करा रे आधी !! डोक्याला शॉटच आहेत... ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मृगनयनी 07/03/2009 - 16:01
ओ भाउ, तुमाला बहुजन समाज पक्शाचे उमेदवार--------------------माणणीय "बंदकाम वेयवसैइक" श्रेयुत "डी.एस. कुलकरनी " महित आहे का? :-? युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नरेश_ 07/03/2009 - 16:34
आम्ही शुद्धलेखन पाहून 'मत' देतो ;-) जरा हलकेच घ्या. :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

धमाल मुलगा 07/03/2009 - 17:25
मी सध्या आपलं मत 'बाद' कसं ग्राह्य धरलं जाऊ शकतं ह्यावर विचार करतोय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मप्ल्या हिकड गुप्त मत्दान असतया. आम्ही कुनाला मत देनार ते आम्ही तुमास्नी का सांगायाच ???????????? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
नमस्कार्,आता निवडनुका जाहिर झाल्या,पन आपन मत तरि कोनाला देनार????????? "धर्म निरपेक्ष "म्हनुन फुट पाडनाय्रा कोग्रेस ला.................... का निवडनुका आल्यावर "राम "म्हननार्या भाजप ला........................ का ४० वरशा पासुन "मराटी "च्या मुद्यावरुन आपल्यालाच खानाय्रा शिवसेनेला....................... का शेति सोडुन " क्रिकेट" बघनाय्रा रा.कोग्रेस ला.................... का शिवसेनेचि जुनि दारु नव्या लेबल खालि विकनाय्रा मं. न्.से. ला............................ प्रतिक्रिया नक्कि लिहा.........बघु उद्याचा भारत काय विचार करतो....... कळावे.......आपला नम्र आपलाभाउ

एक विचार... :)

विसोबा खेचर ·

तात्या विचार चांगला आहे. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी एका सोशल नेटवर्कींग चा सदस्य आहे. तिथे स्पॅमींग / इनव्हायटींग असे प्रकार जेंव्हा वाढले तेव्हा हा उपाय करुन बघण्यात आला होता, त्याचा फायदा नक्कीच झाला पण एक गंमत अशी हि झाली की 'अ' गटातल्या एखाद्या मेंबरच्या ओळखीनी आलेला नविन सभासद हा आल्या आल्या 'ब' गटाच्या शत्रुत सामील झाला कारण अ आणी ब गटातुन विस्तव जात न्हवता. मिपा वर अशी परिस्थीती नाहिये पण काहि सदस्यांच्यात व्यक्तीगत वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:30
फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले. चांगला मुद्दा. विचाराधीन... इतर सूचनांबद्दलही धन्यवाद. जे काही करायचं ते पूर्ण विचार करूनच करू. तरीही काही लूप-होल्स राहतीलच ती अर्थातच पार बुजवली जातील! :) धन्यवाद.. तात्या.

अगदी योग्य निर्णय. ही माझी मते १. तांत्रिक बाबी पहायला हव्यात. २. एका पेक्षा जास्त आय. डी. ला बंदी हवी. ३. बनावट आय. डी. शोधायला काही तरी सुविधा हवी. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

अगदी योग्य निर्णय. ह्याची कार्यवाही करणे तुम्हाला भागच आहे. त्रास कमी करण्याकरता.

सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
हे महत्वाचे नवीन सभासदाने मिपाच्या प्रकृतीचाही विचार करावा. सरसकट प्रवेश नको ही सुचना स्वागतार्ह आहे. पारदर्शी असणार्‍या त्रयस्थ व्यक्तींना प्रवेश असायला हरकत नसावी. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छोटा डॉन 06/03/2009 - 19:36
एकंदर लेख वाचल्यावर पटकन त्याच्याशी सहमत अहे म्हणुन टाकावे वाटले. चांगला विचार आहे ... >>सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे! +१, आमचे अगदी असेच मत आहे. इनफॅक्ट संस्थळाची लोयप्रियता सदस्यसंख्येवरुन नव्हे तर दररोज येणार्‍या ऍक्टीव्ह सदस्यांवरुन व त्यामुळे होणार्‍या वर्दळीवरुन जोखली पाहिजे असे आम्हाला वाटते. अजुन एक म्हणजे समजा आपण खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस घेतो, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस दाखवतो, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात भर घालतो तेव्हा आपल्याला "सदस्यसंख्येचा" विचार करण्याची गरजच नाही. शुद्ध भाषेत त्याला फाट्यावर मारले तरी हरकत नाही ... ऍक्टीव्ह सदस्यांमुळे संस्थळाची व पर्यायाने मराठी भाषेची भरभराट महत्वाची नाही का ? असो. आमचा पाठिंबा आहे ह्या उदात्त विचाराला ... जसे सुचेल तसे प्रत्येक्षात शक्य असलेले उपाय सुचवीन, टेक्नीकल बाबींना संभाळुनच उपाय सुचवणे गरजेचे आहे ह्याची आम्हाला जाण आहे. तुर्तास ह्या विचाराचे स्वागत आहे. ------ (हितचिंतक)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विचार चांगला आहे. यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल. परंतु सध्या अस्तित्वात असलेले "जुनी दारु नवीन बाटली" टाईप आयडीज स्वत:च्याच रेफरन्सने अधिकाधिक आयडीज बिनबोभाट उघडु शकतील. त्याला आळा कसा बसवता येईल याचाही विचार व्हायला हवा!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल. ही माझी सग'ळ्यात आवडणारी गोष्ट आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विंजिनेर 06/03/2009 - 19:58
चांगला आहे. पण किमान मला तरी हे निवेदन वाचून काही शंका आल्या आहेत.
कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.
आणि
सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
ह्या दोन वाक्यांत परस्पराविरोध जाणवत नाही का? दुसरे म्हणजे
काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!
हे मला नीटसे कळाले नाही. एखाद्या होऊ घातलेल्या सदस्याला कुठल्या गोष्टीत आवड आहे हे कसे ठरवणार? किंवा ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे एखाद्याला आवड असेल तरीही ती व्यक्ती सदस्य नाही म्हणून तिला ती आवड व्यक्त करता येणार नाही म्हणून सदस्य होता येणार नाही असं दुष्टचक्र नाही का?(ह्याला उपाय ही असु शकतो म्हणा - "संपर्क साधा" असा मिपा मुखपृष्ठावर दुवा देता येइल, ज्याच्या मदतीने सदस्यनामाविना थेट प्रशासकांशी संपर्क साधता येइल...). अजून एक म्हणजे, पुर्णपणे अनोळखी व्यक्ती जिचा इतर जालीय राजकारणाशी संबंध नाही पण मिपाकर होण्याची मनापासून इच्छा आहे तिच्यात आणि दुष्ट हेतूने सदस्य होउ घातलेल्या व्यक्ती मधे फरक कसा करता येइल? ह्यात भर म्हणजे मिपाचे हितशत्रू/द्वेष्टे सभासद आत्ताही असतील (एक अंदाज) पण त्यांनी शिफारस केल्यावर येण्यार्‍या ठकांचे सदस्य गैर नाही का? असो.. हा कदाचित काही जणांना किस पाडल्यासारखा वाटेल, काही जणांना अजून काही पण संपादकांनी हा धागा चर्चा व्हावी म्हणून सुरू केला आहे म्हणून हा लेखन प्रपंच. -विंजिनेर

In reply to by विंजिनेर

अशी माणसे संपाद काशी संपर्क साधु शकतात. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

चांगला विचार आहे. 'कोणी काहिही म्हंटले तरी हरकत नाही' पासून 'ज्यांना खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस आहे, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!' इथ पर्यंतचा, वैचारिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

टारझन 06/03/2009 - 20:04
तात्या , चांगलाच प्रकल्प आहे ! आम्ही पण काही सुचलं तर सुचवू :)

सूहास 06/03/2009 - 20:13
चा॑गल आहे.. आजकाल कोठेही नवीन सदस्य व्हायचे असेल तर जी-मेल कि॑वा आपला मेल आय्.डी द्यावा लागतो(ई-मेल कन्फ्रमेशन) सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

तात्या, पेपल, खाते वेरीफिकेशन साठी क्रेडीट कार्ड नं घेते आणी ०.०१ डॉलर चार्ज करते, आणि हो, एक नं पोष्टाने पाठवते, तो नं एटर केला की ०.०१ डॉलर परत क्रेडीट कार्ड वर जमा होतात. तुम्ही क्रेडीट कार्ड नं किंवा डेबिट कार्ड नं घ्या. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

मला असे वाटते.. मला असे वाटते.. १] गुड फेथ धरुन सा~यांना प्रवेश द्यावा.. २] जर काहि संशया स्पद आढळले तर तात्काळ त्या वर ऍक्शन घ्यावि. ३] ओळख देताना तो सभासद चांगला असेल पण नंतर वाईट वागला तर ज्याने ओळ्ख दिलि त्या बिचा~याचा काय दोष? ४] त्या सभासदाच्या वेड्या वाकड्या वागण्याने ज्याने ओळ्ख दिलि तो पण कारण नसताना गोत्यात येणार..हा भाग हि महत्वाचा

कवटी 06/03/2009 - 20:28
विचार स्तुत्य (वा खुप दिवसानि आठवला हा शब्द) आहे. नक्कीच अमलात आणावा. लावालाव्या करणारे / एका लायनीचे चर्चा प्रस्ताव टाकणारे / भुछत्रासारखे पटापटा उगवणार्‍या आयडीना आळा बसेल. त्याच बरोबर फालतू मानापमान , वादावादी, चिखलफेक याला ही आळा बसेल. (फारच आशावादी आहे का मी?) पण... हे नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे. संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम! अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ. कवटी

In reply to by कवटी

विसोबा खेचर 07/03/2009 - 00:34
नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे. संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम! अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ. कवटीकाकांनी आमचा बराच अभ्यास केलेला दिसतो..! जपून रहायला पहिजे! :) आपला, (पंतप्रधान) तात्यामोहन सिंग.

तात्या, यामागचा विचार स्तुत्य आहे. माझा पण पाठिंबा आहेच. पण एकच शंका: मला स्वतःला मराठी आंतरजालाचा शोध अपघातानेच लागला. त्या वेळी मी कोणालाच ओळखत नव्हतो. तरीही मला सदस्य होता आले. नंतर इथलेही सदस्यत्व घेता आले. ओळखी नंतर झाल्या. अशा परिस्थितीत आज एखादा / एखादी असेल तर त्याने / तिने केवळ ओळख नाही म्हणून वंचित व्हावे का? यावर काही उपाय आहे का? किंवा वर जी उद्दिष्ट्ये मांडली आहेत ती साधायला काही दुसरा मार्ग आहे का? व्हेरिफिकेशन साध्य करायला ओळखीचा सदस्य असणे हाच एकमेव मार्ग आहे काय? जाणकार अजून काही मार्ग सुचवू शकतात. अजून एक मुद्दा. मी एखाद्या सदस्याला मिपावर आणले तर त्या सदस्याच्या वागणु़कीचा जिम्मा पण मी घेणे आवश्यक आहे का? की फक्त सदस्य होण्यापुरतीच ओळखीची आवश्यकता असेल? उदाहरणार्थ माझ्या ओळखीने आलेल्या एखाद्या सदस्याने इथे नियमभंग केले तर किंवा गंभीर गैरप्रकार केले तर जबाबदारीत माझा हिस्सा काय आणि किती? परत - विचार चांगलाच आहे पण या पेक्षा अजून काही मार्ग आहेत का आणि ते किती प्रॅक्टिकल आहेत ते बघूनच अंमलात आणावा. बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन 06/03/2009 - 20:43
हा विचार वाचताना क्षणभर मी मराठी संकेतस्थळांवर कसा आलो त्याचा विचार करू लागलो. महिना होता आँगस्ट २००६. एकदा मराठी असे गुगलल्यावर मनोगत हे संकेतस्थळ सापडले.मला त्याची कल्पना खूपच आवडली आणि मी लगेचच मी त्याचा सभासद झालो. त्यानंतर मिसळपाव कोणत्या परिस्थितीत चालू झाले याची माहिती मला त्याच संकेतस्थळावर आणि ओरकुटावर मिळाली.मिपा सुरू झाल्यावर मी ताबडतोब (एका दिवसातच) त्याचा सभासद झालो. आजही मी इतरांएवढ्या वरचेवर मिपावर लिखाण करत नसलो तरी आंतरजालावर मिपाच मला ’आपले मराठी घर’ वाटते. माझ्याप्रमाणे अनेक जण मिपा किंवा इतर संकेतस्थळांवर कधीनाकधी नव्याने येत असतीलच.त्यांना त्या संकेतस्थळावरील कोणीच ओळखत नसेल. तसेच मिपावर माझ्यासकट बहुतांश सदस्य टोपणनावाचा वापर करून लिखाण करतात. विसोबा खेचर म्हणजेच तात्या अभ्यंकर हे आधीच माहित असयची शक्यता तशी कमीच. तेव्हा अगदी तात्यांना (किंवा इतर कोणालाही) ओळखणारी मंडळीसुध्दा ते टोपणनाव माहित नसेल तर ’आपण मिपावर कोणालाच ओळखत नाही आणि म्हणून मला मिपाचे सदस्यत्व नाही’ अशा खोट्या समजुतीत वावरतील. जे खरोखरच कोणा मिपाकराला ओळखत नाहीत अशांना तर सदस्यत्व मिळणारच नाही. मुख्य म्हणजे मी पहिल्यांदा मराठी संकेतस्थळ विश्वाचा पहिल्यांदा सदस्य झालो तेव्हा मी या विश्वावर कोणालाच ओळखत नव्हतो. मी या विश्वाला एकूण किती योगदान दिले आहे याची मला कल्पना नाही. पण मी सर्व संकेतस्थळांवरील ७०-७५ चर्चांमध्ये भाग घेतला आहे.निदान या चर्चांमध्ये तरी मी काहीतरी नवा मुद्दा मांडला आहे आणि त्यातून चर्चेला काहितरी वेगळी दिशा मिळाली आहे हे मात्र नक्की सांगू शकतो. माझ्याहून अनेक पटींनी गुणात्मक आणि संख्यात्मक योगदान दिलेले अनेक सभासद मिपावर आहेत. ते ही कधीनाकधी मिपा किंवा अन्य संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेच होते आणि सर्वांना पहिल्यांदा येताना कोणीतरी ओळखत होतेच असे वाटत नाही. तेव्हा अशा सदस्यांना केवळ त्यांना मिपावर कोणी ओळखत नाही म्हणून त्यांना सदस्यत्व नाकारणे योग्य ठरेल का? अनेकांना सदस्य झाल्यानंतर सर्व इतिहास माहित असतो याचे एक कारण म्हणजे ते सदस्य होण्यापूर्वी बराच काळ मिपावर ’पाहुणे’ या स्वरूपात येऊन काहीही न लिहिता वेगवेगळे लेख नुसते वाचून परत जात असतील हे असेल का? अर्थात संपादक मंडळात नसलेल्या किंवा संकेतस्थळाच्या तांत्रिक बाबी माहित नसलेल्या माझ्यासारख्यांना बाहेरून असे बोलणे खूपच सोपे आहे. गेल्या काही दिवसात मिपाला त्रास व्हावा म्हणून वेगवेगळ्या पध्दतींनी प्रयत्न करण्यात आला होता याची मला कल्पना आहे. आणि मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकांच्या पोटात दुखते हे तर उघडच आहे. तेव्हा मिपावर अनिष्ट प्रव्रुत्ती येऊ नयेत याची काळजी सरपंचमंडळास घ्यावी लागणार हे पण उघड आहे. तरीही सरसकट सर्वांना कोणाचीतरी ओळख द्यायला लावण्यापेक्षा इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का? कारण मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते. तेव्हा यातून काही मार्ग निघेल का? ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सुक्या 06/03/2009 - 22:54
कार्यकर्ते / क्लिंटन दोघेही अगदी माझ्या मनातले बोलले. इतरांसारखा मराठी आंतरजालाचा शोध मलाही अपघातानेच लागला. आजची कुठल्याही संस्थळाची रचना पाहता सदस्यत्व नसताना फक्त वाचन करता येते. सदस्य झाल्याखेरिज प्रतिसाद देता येत नाहीत. संस्थळावरच्या इतर सभासदांशीही चर्चा किंवा कॉंटक्ट (मराठी प्रतेशब्द सापडला नाही) करण्यासाठी काही सोय नसते. त्यामुळे नवीन सदस्याला वैध सदस्यत्व घेण्यासाठी कुणाला व कसे विचारावे हा किंवा वैध सदस्याने कुठल्या आधारावर एखाद्याला सदस्य करुन घ्यावे हे दोन्ही प्रश्न आहेत. तांत्रिक बाबींची मलाही काही कल्पना नाही. परंतु फालतु आय डी रोखण्यासाठी अजुन काही दुसरी उपाययोजना करता येउ शकते का? बाकी मालक, तांत्रिक सल्लागार आणि संपादक मंडळ जो निर्णय घेइल तो मान्य असेलच यात दुमत नाही. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by क्लिंटन

केदार_जपान 07/03/2009 - 10:03
माझेही असेच काहिसे झाले आहे.. ओळखीचा उपाय चांगलाच आहे...पण माझ्या मते, मिपा वर खाते खोलण्याची पद्धत खूप सोपी आहे..तेथे जर अजुन काही माहिती वैगेरे विचारुन घेतली..किंवा e-mail verifications असे जर पर्याय वापरले..तर थोड्याफार प्रमणात याला आळा घालता येइल.. ----------------------------- केदार जोशी

In reply to by केदार_जपान

भाग्यश्री 07/03/2009 - 10:44
याला सहमती.. निदान आधी इमेल व्हेरिफिकेशन ठेवावे.. अर्थात ड्यु इमेल आयडीजही येतात्च म्हणा! :( असो.. स्टेप उचलताय ही चांगली गोष्ट, मात्र नविन खर्‍या खुर्‍या वाचकांवर अन्याय होईल जरा.. http://bhagyashreee.blogspot.com/

मराठमोळा 06/03/2009 - 22:04
माझ्या मते कोणालाही सदस्य म्हणुन रजिस्टर करताना त्याचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट करुन घेता येइल. म्हणजे नविन व जुन्या सदस्याना त्यांचा पासवर्ड मोबाईल नंबरवर पाठवावा आणी मोबाईल नंबरची नोंद करुन घ्यावी. यामुळे नविन सदस्याना मिपाकर म्हणुन सदस्य तर होता येईलच, आणी डुप्लिकेट आयडींना आळा सुद्धा आपसुकच बसेल कारण त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिपावर नोंद केलेला असेल. नविन आयडी साठी त्याला/तिला नविन मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. माझा एक प्रामाणिक विचार... नविन सदस्याना या विषयावर बोलण्याची परवानगी नसेल तर शब्द मागे घेतो व क्षमस्व.. आपला, मिपावर नविन व मिपाप्रिय मराठमोळा

In reply to by मराठमोळा

लंबूटांग 06/03/2009 - 22:43
मिपा वर केवळ भारतातीलच नव्हे तर सर्व जगातील मंडळी सभासद म्हणून आहेत. सगळीकडेच text message पाठवणे अशक्य नसले तरी खर्चिक आहे (सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का मला माहित नाही). इतरही काही issues आहेत. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेत incoming text message ला सुद्धा पैसे पडत असल्यामुळे मी text message disable केले आहेत. जर एखादा माणूस cell phone वापरत नसेल तर? (हो हो अजूनही आहेत अशी काही माणसे, उदा. माझ्या घरातलेच उदाहरण आहे :P माझे बाबा.)

In reply to by लंबूटांग

मराठमोळा 06/03/2009 - 22:52
सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का? मिपावर कोणाला य गोष्टीची माहिती आहे का? माझ्या मते पाठवता येतात. आणखी माहिती घ्यावी लागेल. मराठमोळा.

आंबोळी 06/03/2009 - 21:59
ऑनलाईन असणार्‍या सदस्यांचे आयपी ऍड्रेस त्यांच्या त्यांच्या खात्यात झळकवा.... कुणाला जाउन बघायचे असतील तर खरडी बघतात तसे जाउन बघतील. कोण फेक कोण डुप्लिकेट लगेच जिथल्या तिथे कळेल.... आंबोळी

लाविले तात्यानी एक रोपटे वटवृक्ष कधी झाला न कळे किलबिल करती अनेक पक्षी संख्या सभासदांची आहे साक्षी गिधाडे,घुबडे अन कावळे कोकिळा, साळूंकी अन बगळे विश्राम करीती मिळून सगळे बोलले तात्या त्या वडाला पाहूनी तुला झालास मोठाला करू का मज्जाव यापुढे गिधाडाला दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी येतात ते क्षणभर ईथे बसायला जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

पक्या 07/03/2009 - 00:17
>>मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते. क्लिंटन शी १००% सहमत. मी पण इथे कोणालाच ओळखत नव्हतो. असेच ब्राउझिंग करताना मिपाचा शोध लागला.

केदार 07/03/2009 - 00:29
काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..! >>> हा रस बरेचदा नंतर सवयीने निर्मान होतो. आणी नविन लेखक तयार होतात. क्लोजड डोअर पॉलीसी ही कधीही कामाची नाही कारण त्यामूळे हे स्थळ फक्त काही लोकांपुरते मर्यादित होउन जाईल. मग जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल. :) ) ड्यू आयडी चा बाऊ करुन घेऊ नका. हे म्हणने सोपे, करणे अवघड हे मला माहित आहे, पण जितके कमी प्रशासन तितके नागरीक चांगले वागतात हा अनुभव आहे. स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी येतात ते क्षणभर ईथे बसायला जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला ह्या ओळीत मला जे अनेक वाक्यात मांडायचे होते ते आले आहे. त्यामुळे थांबतो. उगीच मज्जाव नका करु. काहीही फायदा होणार नाही. मुख्य म्हणजे ह्या साइटची उदिष्ट्ये काय आहेत, (कट्टा, साहित्य, लेखन वाचक, टाईमपास की सर्व) ह्याचा विचार तुम्ही स्वतः करायला हवा मग मार्ग आपोआप सुचेल. नविन मित्रांना बंदी घातली तर वैचारिक कुंठा मिपावर खूप लवकर निर्मान होईल.

In reply to by केदार

जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल.) सहमत आहे. तात्या आधी तुम्ही स्वत:च डुप्लिकेट आयडी काढणे वगेरे बंद करावे वाटते. मालकच करतो म्हटल्याव पब्लिकला चेवच चढतो. असो लहान तोंडी मोठा घास घेतला असल्यास माफी ! :) बैलोबा

नंदा 07/03/2009 - 00:37
क्रेग्जलिस्ट.ऑर्ग या संकेतस्थळाप्रमाणे सभासदांना इथल्या वाईट/निरुद्देश/कुचाळ/केवळ त्रास देण्याच्या उद्देशानी किंवा व्यापारी जाहिरात करण्याच्या उद्देशानी केलेल्या/विषयाला धरुन नसलेल्या नोंदी बहुसंख्य मतांनी (फ्लॅगिंग) उडवून लावण्याचा अधिकार द्यावा. लोकशाही तत्त्वांनुसार सामान्यपणे ज्या समूहांमधे किमान सुजाण लोक असतात, असा समूह चांगले स्वयंशासन निर्माण करू शकतो. शिवाय स्थळसंचालनाचे, रोजच्या रोज नोंदींवर लक्ष ठेवण्याचे कामही हलके होईल. ज्या सभासदाच्या जास्तीत जास्त नोंदी अशा तर्‍हेने उडवून लावल्या जात असतील तर त्याला/तिला प्रथम समज (वॉर्निंग) देउन पुन्हा तोच प्रकार होत राहिला तर आपोआप त्याचे/तिचे सभासदत्व रद्द करावे. यासाठी स्थळाच्या संगणक प्रणालीमधे बदल करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल, पण दूरचा विचार करता, आणि वाढती सभासदसंख्या पाहता अशी उपाययोजना आताच करणे योग्य राहिल.

मन 07/03/2009 - 01:13
माझी वैयक्तिक माहिती कुणी मागत असेल. आणि ती ही मोठ्या प्रमाणावर जाहिर होणार असेल तर जरा अवघड वाटतय. म्हणजे, मी कदाचित प्रथम भेटित माझी कुठलिच माहिती सहसा उघड(डिसक्लोज) करत नाही. आता मिपा वरुन ज्यांच्याशी परिचय आहे त्यातिल काही थोरा मोठ्यांकडे म्या पामराची माहिती असेलही,(किंवा चेहर्‍यानं ओळखतही असावेत.) पण मी पुरेसा(मला पुरेसा वाटणारा(भले ही आंतर जालिय असेल)) परिचय असल्याशिवाय ती उघड करु इच्छित नाही. कुठल्याही कलाकाराला, आणि आपले "हट के" विचार असणार्‍याला मनापासुन सतावणारी शंका:- एखाद्याची कलाकारी निनावी रुपात अधिक प्रभावी असु शकत नाही का? एखाद्याला आपण कोण आहोत हे सांगुन मग आपल्याला काय सांगायचं आहे ते सांगायला संकोच वाटत असला तर? म्हणजे, तेच दर्जेदार लेखन त्यानं बनावट नावानं लिहिलं आणि कित्येकांना ते आवडलं असही होउ शकतं. कदाचित माझ्या सारखी दीर्घ काळ एका लोअर मिडल क्लास वातावरणात राहिलेली व्यक्ति अंगात भिनलेल्या संकोचामुळं काही विशिष्ट "विषयां"वर लिहु /बोलु शकत नसेल पण तेच दुसर्‍या आय्डी चा आश्रय घेउन एखादी धमाल चावट कथा(हीन दर्जाची नाही.) किंवा आण्खी चार चौघात बोलता न येणारा विषय धाडासानं मांडत असेल तर काय? इतके दिवस त्यांना जे मिपा-छत्र उपलब्ध होतं आता ते नाहिसं होइल. त्यांची क्रीएटिविटि किंवा खरे /प्रामाणिक विचार इतरांपर्यंत पोहोचु शकणार नाहित. कारण सगळ्यांमध्येच धनंजय ("कोणार्क च्या मंदिरातील शिल्पे") इतकी मानसिक कणखरता असेल असे नाही. तुर्तास इतकच. काही मुद्दे विस्तारनं नंतर कधी जमल्यास सांगेन. वेळेअभावी जास्ती काही लिहिता येत नाहिये. पण बाकी वाचतो सगळं आहे. आपलाच, खर्‍या आय डी ने "किंग एडिपस" / " राजा ओयदीपौस" याबद्दल बोलायला संकोचणारा मनोबा

धनंजय 07/03/2009 - 04:24
मी म. सं. च्या दुनियेत आलो तेव्हा मला कोणीच ओळखीचे नव्हते. आता इथे खूप मजा वाटते. कित्येक आयड्यांशी ओळखीसारख्या ओळखी झाल्या आहेत. (त्यावेळच्या) माझ्यासारखे कोणी आता नवीन मि.पा.वर आले, तर बिना ओळखीने त्या नव्याला सदस्य कसा होईल? असो. मि.पा.ला बनावट किंवा खोडसाळ आयडींच्या वादळातून स्वतःचा बचावही करायचा आहे. म्हणून सूचनेचे स्वागत, अनुमोदन वगैरे करतो आहे.

दशानन 07/03/2009 - 13:41
अडचण आली आहे. मला कुणाला खरडी व व्यनी पाठवता येत नाही आहे , माझे अधिकार काढून घेतले आहेत असा मॅसेज येत आहे You are not allowed to post in this guestbook. हा संदेश येत आहे ? माझ्या कडून काही चुकले का ? मलाच कळत नाही आहे काय झालं :(

तात्या विचार चांगला आहे. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी एका सोशल नेटवर्कींग चा सदस्य आहे. तिथे स्पॅमींग / इनव्हायटींग असे प्रकार जेंव्हा वाढले तेव्हा हा उपाय करुन बघण्यात आला होता, त्याचा फायदा नक्कीच झाला पण एक गंमत अशी हि झाली की 'अ' गटातल्या एखाद्या मेंबरच्या ओळखीनी आलेला नविन सभासद हा आल्या आल्या 'ब' गटाच्या शत्रुत सामील झाला कारण अ आणी ब गटातुन विस्तव जात न्हवता. मिपा वर अशी परिस्थीती नाहिये पण काहि सदस्यांच्यात व्यक्तीगत वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:30
फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले. चांगला मुद्दा. विचाराधीन... इतर सूचनांबद्दलही धन्यवाद. जे काही करायचं ते पूर्ण विचार करूनच करू. तरीही काही लूप-होल्स राहतीलच ती अर्थातच पार बुजवली जातील! :) धन्यवाद.. तात्या.

अगदी योग्य निर्णय. ही माझी मते १. तांत्रिक बाबी पहायला हव्यात. २. एका पेक्षा जास्त आय. डी. ला बंदी हवी. ३. बनावट आय. डी. शोधायला काही तरी सुविधा हवी. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

अगदी योग्य निर्णय. ह्याची कार्यवाही करणे तुम्हाला भागच आहे. त्रास कमी करण्याकरता.

सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
हे महत्वाचे नवीन सभासदाने मिपाच्या प्रकृतीचाही विचार करावा. सरसकट प्रवेश नको ही सुचना स्वागतार्ह आहे. पारदर्शी असणार्‍या त्रयस्थ व्यक्तींना प्रवेश असायला हरकत नसावी. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छोटा डॉन 06/03/2009 - 19:36
एकंदर लेख वाचल्यावर पटकन त्याच्याशी सहमत अहे म्हणुन टाकावे वाटले. चांगला विचार आहे ... >>सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे! +१, आमचे अगदी असेच मत आहे. इनफॅक्ट संस्थळाची लोयप्रियता सदस्यसंख्येवरुन नव्हे तर दररोज येणार्‍या ऍक्टीव्ह सदस्यांवरुन व त्यामुळे होणार्‍या वर्दळीवरुन जोखली पाहिजे असे आम्हाला वाटते. अजुन एक म्हणजे समजा आपण खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस घेतो, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस दाखवतो, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात भर घालतो तेव्हा आपल्याला "सदस्यसंख्येचा" विचार करण्याची गरजच नाही. शुद्ध भाषेत त्याला फाट्यावर मारले तरी हरकत नाही ... ऍक्टीव्ह सदस्यांमुळे संस्थळाची व पर्यायाने मराठी भाषेची भरभराट महत्वाची नाही का ? असो. आमचा पाठिंबा आहे ह्या उदात्त विचाराला ... जसे सुचेल तसे प्रत्येक्षात शक्य असलेले उपाय सुचवीन, टेक्नीकल बाबींना संभाळुनच उपाय सुचवणे गरजेचे आहे ह्याची आम्हाला जाण आहे. तुर्तास ह्या विचाराचे स्वागत आहे. ------ (हितचिंतक)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विचार चांगला आहे. यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल. परंतु सध्या अस्तित्वात असलेले "जुनी दारु नवीन बाटली" टाईप आयडीज स्वत:च्याच रेफरन्सने अधिकाधिक आयडीज बिनबोभाट उघडु शकतील. त्याला आळा कसा बसवता येईल याचाही विचार व्हायला हवा!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल. ही माझी सग'ळ्यात आवडणारी गोष्ट आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विंजिनेर 06/03/2009 - 19:58
चांगला आहे. पण किमान मला तरी हे निवेदन वाचून काही शंका आल्या आहेत.
कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.
आणि
सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
ह्या दोन वाक्यांत परस्पराविरोध जाणवत नाही का? दुसरे म्हणजे
काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!
हे मला नीटसे कळाले नाही. एखाद्या होऊ घातलेल्या सदस्याला कुठल्या गोष्टीत आवड आहे हे कसे ठरवणार? किंवा ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे एखाद्याला आवड असेल तरीही ती व्यक्ती सदस्य नाही म्हणून तिला ती आवड व्यक्त करता येणार नाही म्हणून सदस्य होता येणार नाही असं दुष्टचक्र नाही का?(ह्याला उपाय ही असु शकतो म्हणा - "संपर्क साधा" असा मिपा मुखपृष्ठावर दुवा देता येइल, ज्याच्या मदतीने सदस्यनामाविना थेट प्रशासकांशी संपर्क साधता येइल...). अजून एक म्हणजे, पुर्णपणे अनोळखी व्यक्ती जिचा इतर जालीय राजकारणाशी संबंध नाही पण मिपाकर होण्याची मनापासून इच्छा आहे तिच्यात आणि दुष्ट हेतूने सदस्य होउ घातलेल्या व्यक्ती मधे फरक कसा करता येइल? ह्यात भर म्हणजे मिपाचे हितशत्रू/द्वेष्टे सभासद आत्ताही असतील (एक अंदाज) पण त्यांनी शिफारस केल्यावर येण्यार्‍या ठकांचे सदस्य गैर नाही का? असो.. हा कदाचित काही जणांना किस पाडल्यासारखा वाटेल, काही जणांना अजून काही पण संपादकांनी हा धागा चर्चा व्हावी म्हणून सुरू केला आहे म्हणून हा लेखन प्रपंच. -विंजिनेर

In reply to by विंजिनेर

अशी माणसे संपाद काशी संपर्क साधु शकतात. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

चांगला विचार आहे. 'कोणी काहिही म्हंटले तरी हरकत नाही' पासून 'ज्यांना खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस आहे, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!' इथ पर्यंतचा, वैचारिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

टारझन 06/03/2009 - 20:04
तात्या , चांगलाच प्रकल्प आहे ! आम्ही पण काही सुचलं तर सुचवू :)

सूहास 06/03/2009 - 20:13
चा॑गल आहे.. आजकाल कोठेही नवीन सदस्य व्हायचे असेल तर जी-मेल कि॑वा आपला मेल आय्.डी द्यावा लागतो(ई-मेल कन्फ्रमेशन) सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

तात्या, पेपल, खाते वेरीफिकेशन साठी क्रेडीट कार्ड नं घेते आणी ०.०१ डॉलर चार्ज करते, आणि हो, एक नं पोष्टाने पाठवते, तो नं एटर केला की ०.०१ डॉलर परत क्रेडीट कार्ड वर जमा होतात. तुम्ही क्रेडीट कार्ड नं किंवा डेबिट कार्ड नं घ्या. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

मला असे वाटते.. मला असे वाटते.. १] गुड फेथ धरुन सा~यांना प्रवेश द्यावा.. २] जर काहि संशया स्पद आढळले तर तात्काळ त्या वर ऍक्शन घ्यावि. ३] ओळख देताना तो सभासद चांगला असेल पण नंतर वाईट वागला तर ज्याने ओळ्ख दिलि त्या बिचा~याचा काय दोष? ४] त्या सभासदाच्या वेड्या वाकड्या वागण्याने ज्याने ओळ्ख दिलि तो पण कारण नसताना गोत्यात येणार..हा भाग हि महत्वाचा

कवटी 06/03/2009 - 20:28
विचार स्तुत्य (वा खुप दिवसानि आठवला हा शब्द) आहे. नक्कीच अमलात आणावा. लावालाव्या करणारे / एका लायनीचे चर्चा प्रस्ताव टाकणारे / भुछत्रासारखे पटापटा उगवणार्‍या आयडीना आळा बसेल. त्याच बरोबर फालतू मानापमान , वादावादी, चिखलफेक याला ही आळा बसेल. (फारच आशावादी आहे का मी?) पण... हे नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे. संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम! अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ. कवटी

In reply to by कवटी

विसोबा खेचर 07/03/2009 - 00:34
नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे. संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम! अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ. कवटीकाकांनी आमचा बराच अभ्यास केलेला दिसतो..! जपून रहायला पहिजे! :) आपला, (पंतप्रधान) तात्यामोहन सिंग.

तात्या, यामागचा विचार स्तुत्य आहे. माझा पण पाठिंबा आहेच. पण एकच शंका: मला स्वतःला मराठी आंतरजालाचा शोध अपघातानेच लागला. त्या वेळी मी कोणालाच ओळखत नव्हतो. तरीही मला सदस्य होता आले. नंतर इथलेही सदस्यत्व घेता आले. ओळखी नंतर झाल्या. अशा परिस्थितीत आज एखादा / एखादी असेल तर त्याने / तिने केवळ ओळख नाही म्हणून वंचित व्हावे का? यावर काही उपाय आहे का? किंवा वर जी उद्दिष्ट्ये मांडली आहेत ती साधायला काही दुसरा मार्ग आहे का? व्हेरिफिकेशन साध्य करायला ओळखीचा सदस्य असणे हाच एकमेव मार्ग आहे काय? जाणकार अजून काही मार्ग सुचवू शकतात. अजून एक मुद्दा. मी एखाद्या सदस्याला मिपावर आणले तर त्या सदस्याच्या वागणु़कीचा जिम्मा पण मी घेणे आवश्यक आहे का? की फक्त सदस्य होण्यापुरतीच ओळखीची आवश्यकता असेल? उदाहरणार्थ माझ्या ओळखीने आलेल्या एखाद्या सदस्याने इथे नियमभंग केले तर किंवा गंभीर गैरप्रकार केले तर जबाबदारीत माझा हिस्सा काय आणि किती? परत - विचार चांगलाच आहे पण या पेक्षा अजून काही मार्ग आहेत का आणि ते किती प्रॅक्टिकल आहेत ते बघूनच अंमलात आणावा. बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन 06/03/2009 - 20:43
हा विचार वाचताना क्षणभर मी मराठी संकेतस्थळांवर कसा आलो त्याचा विचार करू लागलो. महिना होता आँगस्ट २००६. एकदा मराठी असे गुगलल्यावर मनोगत हे संकेतस्थळ सापडले.मला त्याची कल्पना खूपच आवडली आणि मी लगेचच मी त्याचा सभासद झालो. त्यानंतर मिसळपाव कोणत्या परिस्थितीत चालू झाले याची माहिती मला त्याच संकेतस्थळावर आणि ओरकुटावर मिळाली.मिपा सुरू झाल्यावर मी ताबडतोब (एका दिवसातच) त्याचा सभासद झालो. आजही मी इतरांएवढ्या वरचेवर मिपावर लिखाण करत नसलो तरी आंतरजालावर मिपाच मला ’आपले मराठी घर’ वाटते. माझ्याप्रमाणे अनेक जण मिपा किंवा इतर संकेतस्थळांवर कधीनाकधी नव्याने येत असतीलच.त्यांना त्या संकेतस्थळावरील कोणीच ओळखत नसेल. तसेच मिपावर माझ्यासकट बहुतांश सदस्य टोपणनावाचा वापर करून लिखाण करतात. विसोबा खेचर म्हणजेच तात्या अभ्यंकर हे आधीच माहित असयची शक्यता तशी कमीच. तेव्हा अगदी तात्यांना (किंवा इतर कोणालाही) ओळखणारी मंडळीसुध्दा ते टोपणनाव माहित नसेल तर ’आपण मिपावर कोणालाच ओळखत नाही आणि म्हणून मला मिपाचे सदस्यत्व नाही’ अशा खोट्या समजुतीत वावरतील. जे खरोखरच कोणा मिपाकराला ओळखत नाहीत अशांना तर सदस्यत्व मिळणारच नाही. मुख्य म्हणजे मी पहिल्यांदा मराठी संकेतस्थळ विश्वाचा पहिल्यांदा सदस्य झालो तेव्हा मी या विश्वावर कोणालाच ओळखत नव्हतो. मी या विश्वाला एकूण किती योगदान दिले आहे याची मला कल्पना नाही. पण मी सर्व संकेतस्थळांवरील ७०-७५ चर्चांमध्ये भाग घेतला आहे.निदान या चर्चांमध्ये तरी मी काहीतरी नवा मुद्दा मांडला आहे आणि त्यातून चर्चेला काहितरी वेगळी दिशा मिळाली आहे हे मात्र नक्की सांगू शकतो. माझ्याहून अनेक पटींनी गुणात्मक आणि संख्यात्मक योगदान दिलेले अनेक सभासद मिपावर आहेत. ते ही कधीनाकधी मिपा किंवा अन्य संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेच होते आणि सर्वांना पहिल्यांदा येताना कोणीतरी ओळखत होतेच असे वाटत नाही. तेव्हा अशा सदस्यांना केवळ त्यांना मिपावर कोणी ओळखत नाही म्हणून त्यांना सदस्यत्व नाकारणे योग्य ठरेल का? अनेकांना सदस्य झाल्यानंतर सर्व इतिहास माहित असतो याचे एक कारण म्हणजे ते सदस्य होण्यापूर्वी बराच काळ मिपावर ’पाहुणे’ या स्वरूपात येऊन काहीही न लिहिता वेगवेगळे लेख नुसते वाचून परत जात असतील हे असेल का? अर्थात संपादक मंडळात नसलेल्या किंवा संकेतस्थळाच्या तांत्रिक बाबी माहित नसलेल्या माझ्यासारख्यांना बाहेरून असे बोलणे खूपच सोपे आहे. गेल्या काही दिवसात मिपाला त्रास व्हावा म्हणून वेगवेगळ्या पध्दतींनी प्रयत्न करण्यात आला होता याची मला कल्पना आहे. आणि मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकांच्या पोटात दुखते हे तर उघडच आहे. तेव्हा मिपावर अनिष्ट प्रव्रुत्ती येऊ नयेत याची काळजी सरपंचमंडळास घ्यावी लागणार हे पण उघड आहे. तरीही सरसकट सर्वांना कोणाचीतरी ओळख द्यायला लावण्यापेक्षा इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का? कारण मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते. तेव्हा यातून काही मार्ग निघेल का? ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सुक्या 06/03/2009 - 22:54
कार्यकर्ते / क्लिंटन दोघेही अगदी माझ्या मनातले बोलले. इतरांसारखा मराठी आंतरजालाचा शोध मलाही अपघातानेच लागला. आजची कुठल्याही संस्थळाची रचना पाहता सदस्यत्व नसताना फक्त वाचन करता येते. सदस्य झाल्याखेरिज प्रतिसाद देता येत नाहीत. संस्थळावरच्या इतर सभासदांशीही चर्चा किंवा कॉंटक्ट (मराठी प्रतेशब्द सापडला नाही) करण्यासाठी काही सोय नसते. त्यामुळे नवीन सदस्याला वैध सदस्यत्व घेण्यासाठी कुणाला व कसे विचारावे हा किंवा वैध सदस्याने कुठल्या आधारावर एखाद्याला सदस्य करुन घ्यावे हे दोन्ही प्रश्न आहेत. तांत्रिक बाबींची मलाही काही कल्पना नाही. परंतु फालतु आय डी रोखण्यासाठी अजुन काही दुसरी उपाययोजना करता येउ शकते का? बाकी मालक, तांत्रिक सल्लागार आणि संपादक मंडळ जो निर्णय घेइल तो मान्य असेलच यात दुमत नाही. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by क्लिंटन

केदार_जपान 07/03/2009 - 10:03
माझेही असेच काहिसे झाले आहे.. ओळखीचा उपाय चांगलाच आहे...पण माझ्या मते, मिपा वर खाते खोलण्याची पद्धत खूप सोपी आहे..तेथे जर अजुन काही माहिती वैगेरे विचारुन घेतली..किंवा e-mail verifications असे जर पर्याय वापरले..तर थोड्याफार प्रमणात याला आळा घालता येइल.. ----------------------------- केदार जोशी

In reply to by केदार_जपान

भाग्यश्री 07/03/2009 - 10:44
याला सहमती.. निदान आधी इमेल व्हेरिफिकेशन ठेवावे.. अर्थात ड्यु इमेल आयडीजही येतात्च म्हणा! :( असो.. स्टेप उचलताय ही चांगली गोष्ट, मात्र नविन खर्‍या खुर्‍या वाचकांवर अन्याय होईल जरा.. http://bhagyashreee.blogspot.com/

मराठमोळा 06/03/2009 - 22:04
माझ्या मते कोणालाही सदस्य म्हणुन रजिस्टर करताना त्याचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट करुन घेता येइल. म्हणजे नविन व जुन्या सदस्याना त्यांचा पासवर्ड मोबाईल नंबरवर पाठवावा आणी मोबाईल नंबरची नोंद करुन घ्यावी. यामुळे नविन सदस्याना मिपाकर म्हणुन सदस्य तर होता येईलच, आणी डुप्लिकेट आयडींना आळा सुद्धा आपसुकच बसेल कारण त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिपावर नोंद केलेला असेल. नविन आयडी साठी त्याला/तिला नविन मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. माझा एक प्रामाणिक विचार... नविन सदस्याना या विषयावर बोलण्याची परवानगी नसेल तर शब्द मागे घेतो व क्षमस्व.. आपला, मिपावर नविन व मिपाप्रिय मराठमोळा

In reply to by मराठमोळा

लंबूटांग 06/03/2009 - 22:43
मिपा वर केवळ भारतातीलच नव्हे तर सर्व जगातील मंडळी सभासद म्हणून आहेत. सगळीकडेच text message पाठवणे अशक्य नसले तरी खर्चिक आहे (सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का मला माहित नाही). इतरही काही issues आहेत. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेत incoming text message ला सुद्धा पैसे पडत असल्यामुळे मी text message disable केले आहेत. जर एखादा माणूस cell phone वापरत नसेल तर? (हो हो अजूनही आहेत अशी काही माणसे, उदा. माझ्या घरातलेच उदाहरण आहे :P माझे बाबा.)

In reply to by लंबूटांग

मराठमोळा 06/03/2009 - 22:52
सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का? मिपावर कोणाला य गोष्टीची माहिती आहे का? माझ्या मते पाठवता येतात. आणखी माहिती घ्यावी लागेल. मराठमोळा.

आंबोळी 06/03/2009 - 21:59
ऑनलाईन असणार्‍या सदस्यांचे आयपी ऍड्रेस त्यांच्या त्यांच्या खात्यात झळकवा.... कुणाला जाउन बघायचे असतील तर खरडी बघतात तसे जाउन बघतील. कोण फेक कोण डुप्लिकेट लगेच जिथल्या तिथे कळेल.... आंबोळी

लाविले तात्यानी एक रोपटे वटवृक्ष कधी झाला न कळे किलबिल करती अनेक पक्षी संख्या सभासदांची आहे साक्षी गिधाडे,घुबडे अन कावळे कोकिळा, साळूंकी अन बगळे विश्राम करीती मिळून सगळे बोलले तात्या त्या वडाला पाहूनी तुला झालास मोठाला करू का मज्जाव यापुढे गिधाडाला दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी येतात ते क्षणभर ईथे बसायला जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

पक्या 07/03/2009 - 00:17
>>मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते. क्लिंटन शी १००% सहमत. मी पण इथे कोणालाच ओळखत नव्हतो. असेच ब्राउझिंग करताना मिपाचा शोध लागला.

केदार 07/03/2009 - 00:29
काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..! >>> हा रस बरेचदा नंतर सवयीने निर्मान होतो. आणी नविन लेखक तयार होतात. क्लोजड डोअर पॉलीसी ही कधीही कामाची नाही कारण त्यामूळे हे स्थळ फक्त काही लोकांपुरते मर्यादित होउन जाईल. मग जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल. :) ) ड्यू आयडी चा बाऊ करुन घेऊ नका. हे म्हणने सोपे, करणे अवघड हे मला माहित आहे, पण जितके कमी प्रशासन तितके नागरीक चांगले वागतात हा अनुभव आहे. स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी येतात ते क्षणभर ईथे बसायला जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला ह्या ओळीत मला जे अनेक वाक्यात मांडायचे होते ते आले आहे. त्यामुळे थांबतो. उगीच मज्जाव नका करु. काहीही फायदा होणार नाही. मुख्य म्हणजे ह्या साइटची उदिष्ट्ये काय आहेत, (कट्टा, साहित्य, लेखन वाचक, टाईमपास की सर्व) ह्याचा विचार तुम्ही स्वतः करायला हवा मग मार्ग आपोआप सुचेल. नविन मित्रांना बंदी घातली तर वैचारिक कुंठा मिपावर खूप लवकर निर्मान होईल.

In reply to by केदार

जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल.) सहमत आहे. तात्या आधी तुम्ही स्वत:च डुप्लिकेट आयडी काढणे वगेरे बंद करावे वाटते. मालकच करतो म्हटल्याव पब्लिकला चेवच चढतो. असो लहान तोंडी मोठा घास घेतला असल्यास माफी ! :) बैलोबा

नंदा 07/03/2009 - 00:37
क्रेग्जलिस्ट.ऑर्ग या संकेतस्थळाप्रमाणे सभासदांना इथल्या वाईट/निरुद्देश/कुचाळ/केवळ त्रास देण्याच्या उद्देशानी किंवा व्यापारी जाहिरात करण्याच्या उद्देशानी केलेल्या/विषयाला धरुन नसलेल्या नोंदी बहुसंख्य मतांनी (फ्लॅगिंग) उडवून लावण्याचा अधिकार द्यावा. लोकशाही तत्त्वांनुसार सामान्यपणे ज्या समूहांमधे किमान सुजाण लोक असतात, असा समूह चांगले स्वयंशासन निर्माण करू शकतो. शिवाय स्थळसंचालनाचे, रोजच्या रोज नोंदींवर लक्ष ठेवण्याचे कामही हलके होईल. ज्या सभासदाच्या जास्तीत जास्त नोंदी अशा तर्‍हेने उडवून लावल्या जात असतील तर त्याला/तिला प्रथम समज (वॉर्निंग) देउन पुन्हा तोच प्रकार होत राहिला तर आपोआप त्याचे/तिचे सभासदत्व रद्द करावे. यासाठी स्थळाच्या संगणक प्रणालीमधे बदल करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल, पण दूरचा विचार करता, आणि वाढती सभासदसंख्या पाहता अशी उपाययोजना आताच करणे योग्य राहिल.

मन 07/03/2009 - 01:13
माझी वैयक्तिक माहिती कुणी मागत असेल. आणि ती ही मोठ्या प्रमाणावर जाहिर होणार असेल तर जरा अवघड वाटतय. म्हणजे, मी कदाचित प्रथम भेटित माझी कुठलिच माहिती सहसा उघड(डिसक्लोज) करत नाही. आता मिपा वरुन ज्यांच्याशी परिचय आहे त्यातिल काही थोरा मोठ्यांकडे म्या पामराची माहिती असेलही,(किंवा चेहर्‍यानं ओळखतही असावेत.) पण मी पुरेसा(मला पुरेसा वाटणारा(भले ही आंतर जालिय असेल)) परिचय असल्याशिवाय ती उघड करु इच्छित नाही. कुठल्याही कलाकाराला, आणि आपले "हट के" विचार असणार्‍याला मनापासुन सतावणारी शंका:- एखाद्याची कलाकारी निनावी रुपात अधिक प्रभावी असु शकत नाही का? एखाद्याला आपण कोण आहोत हे सांगुन मग आपल्याला काय सांगायचं आहे ते सांगायला संकोच वाटत असला तर? म्हणजे, तेच दर्जेदार लेखन त्यानं बनावट नावानं लिहिलं आणि कित्येकांना ते आवडलं असही होउ शकतं. कदाचित माझ्या सारखी दीर्घ काळ एका लोअर मिडल क्लास वातावरणात राहिलेली व्यक्ति अंगात भिनलेल्या संकोचामुळं काही विशिष्ट "विषयां"वर लिहु /बोलु शकत नसेल पण तेच दुसर्‍या आय्डी चा आश्रय घेउन एखादी धमाल चावट कथा(हीन दर्जाची नाही.) किंवा आण्खी चार चौघात बोलता न येणारा विषय धाडासानं मांडत असेल तर काय? इतके दिवस त्यांना जे मिपा-छत्र उपलब्ध होतं आता ते नाहिसं होइल. त्यांची क्रीएटिविटि किंवा खरे /प्रामाणिक विचार इतरांपर्यंत पोहोचु शकणार नाहित. कारण सगळ्यांमध्येच धनंजय ("कोणार्क च्या मंदिरातील शिल्पे") इतकी मानसिक कणखरता असेल असे नाही. तुर्तास इतकच. काही मुद्दे विस्तारनं नंतर कधी जमल्यास सांगेन. वेळेअभावी जास्ती काही लिहिता येत नाहिये. पण बाकी वाचतो सगळं आहे. आपलाच, खर्‍या आय डी ने "किंग एडिपस" / " राजा ओयदीपौस" याबद्दल बोलायला संकोचणारा मनोबा

धनंजय 07/03/2009 - 04:24
मी म. सं. च्या दुनियेत आलो तेव्हा मला कोणीच ओळखीचे नव्हते. आता इथे खूप मजा वाटते. कित्येक आयड्यांशी ओळखीसारख्या ओळखी झाल्या आहेत. (त्यावेळच्या) माझ्यासारखे कोणी आता नवीन मि.पा.वर आले, तर बिना ओळखीने त्या नव्याला सदस्य कसा होईल? असो. मि.पा.ला बनावट किंवा खोडसाळ आयडींच्या वादळातून स्वतःचा बचावही करायचा आहे. म्हणून सूचनेचे स्वागत, अनुमोदन वगैरे करतो आहे.

दशानन 07/03/2009 - 13:41
अडचण आली आहे. मला कुणाला खरडी व व्यनी पाठवता येत नाही आहे , माझे अधिकार काढून घेतले आहेत असा मॅसेज येत आहे You are not allowed to post in this guestbook. हा संदेश येत आहे ? माझ्या कडून काही चुकले का ? मलाच कळत नाही आहे काय झालं :(
एक विचार - बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे! जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे! यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

कंपूबाजी

घाटावरचे भट ·

दशानन 06/03/2009 - 15:16
=)) सही भट... लै भारी ! सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं ! तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 06/03/2009 - 15:19
मस्त हो भटोबा, कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ... भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!! अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्‍या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;) --------- ( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोणीतरी जुन्या आठवणी जागवल्यामुळे बरे वाटले. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

झेल्या 06/03/2009 - 15:21
मिश्किल कविता आवडली. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

आनंदयात्री 06/03/2009 - 15:26
भट आमच्या कंपुचा म्हणुन हा प्रतिसाद !! अवांतरः लै लै भारी जमलीये कविता !!

In reply to by मिंटी

मृगनयनी 06/03/2009 - 16:00
भटो.... मस्त आहे हो कविता.!. अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कधी भेटता कोणी खमका एकजुटीने घालू वार क्लासच. मानले भटा तुला ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही संपादक लोक, काहीही करु शकता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by आनंदयात्री

चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे. जरी आम्ही खमके नसलो तरी. आम्ही कसले खमके?? आमच्या थोडीच कंपु आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 06/03/2009 - 16:02
पळा !! पळा रे पळा !! आभाळ पडलय !! आभाळ पडलय !!! असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! =)) =)) मस्तच आवडले ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:29
हलकीफुलकी कविता आवडली परंतु, कंपूबाजीची ध्वजा सदोदित मिसळपाववर उंच धरा रे या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. असो, मिपाला नावं ठेवणार्‍यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील.. चालू द्या.. तात्या. -- स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 06/03/2009 - 16:43
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते. - (सहमत) आंद्या

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:45
जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. अस असेल तर फारच उत्तम! माझे शब्द मी मागे घेतो.. :) आपला, (मनमोकळा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 06/03/2009 - 16:51
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. असेच चालु राहु द्यात ... माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे. मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे. हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!! अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ... ------ ( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:48
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते.. एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 06/03/2009 - 19:12
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं .. अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! (हळूच चिमडे काढणारा) टार्‍या मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.

In reply to by टारझन

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:20
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! अगदी खरं! आम्ही सहमत आहोत.. अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :) आपला, (३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 उपक्रम, मनोगत, मायबोली; माहीती सापडली नाही. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न? गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा. आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D

In reply to by आनंदयात्री

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:00
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो. कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही. शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 07/03/2009 - 11:02
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
ऑफकोर्स भटा ... शिग्रेटाच्या पाकिटांव वैधाणिक इशारा असतोच की ... पब्लिक फुकायचं थोडीच थांबतं ... डिस्केमर्स फक्त फॉर्मॅलिटी आहे ..

In reply to by विसोबा खेचर

chipatakhdumdum 09/03/2009 - 01:47
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित! वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले, ती सुद्धा परवा सान्गत होती, आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..

प्रतिसाद राखुन ठेवत आहे ! कंपु मध्ये ठरेल त्या प्रमाणे पुढिल प्रतिसाद मिळेल ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by शितल

धमाल मुलगा 07/03/2009 - 13:42
तोडलंस रे भटा तोडलंस :) एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं? साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही..... मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता. तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P > ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मदनबाण 06/03/2009 - 18:27
भटोबा लयं भारी !!! :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:42
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील. ते तर आहेच! आपला, (जबाबदार!) तात्या.

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:04
सर्व वाचकांचे, प्रतिसाददात्यांचे आणि अर्थातच आमच्या सर्व कंपू म्येंब्रांचे मनापासून आभार. - भटोबा

देशपांडे१ 07/03/2009 - 02:22
छान आहे कविता. विषय योग्य शब्दात मांडला आहे. कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते. असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती सन्मय देशपांडे भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.

प्रदीप 07/03/2009 - 16:10
नियमां सार्‍या टांग मारुनी प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता. पहिली: "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म. बाकी तुमचे चालू दे.

In reply to by प्रदीप

मुक्तसुनीत 07/03/2009 - 18:31
"रांग"शी जुळणार्‍या मर्ढेकरी ओळी : अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग ? कोमल ओल्या आठवंणींची येथल्याच नच बुजली रांग

दशानन 23/12/2009 - 17:37
आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे ;) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

In reply to by दशानन

आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे
मप्ली तर खात्री हाये! अगदी नीट्ट बसते! कुनी उकरुन काल्ढी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन 06/03/2009 - 15:16
=)) सही भट... लै भारी ! सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं ! तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 06/03/2009 - 15:19
मस्त हो भटोबा, कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ... भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!! अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्‍या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;) --------- ( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोणीतरी जुन्या आठवणी जागवल्यामुळे बरे वाटले. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

झेल्या 06/03/2009 - 15:21
मिश्किल कविता आवडली. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

आनंदयात्री 06/03/2009 - 15:26
भट आमच्या कंपुचा म्हणुन हा प्रतिसाद !! अवांतरः लै लै भारी जमलीये कविता !!

In reply to by मिंटी

मृगनयनी 06/03/2009 - 16:00
भटो.... मस्त आहे हो कविता.!. अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कधी भेटता कोणी खमका एकजुटीने घालू वार क्लासच. मानले भटा तुला ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही संपादक लोक, काहीही करु शकता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by आनंदयात्री

चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे. जरी आम्ही खमके नसलो तरी. आम्ही कसले खमके?? आमच्या थोडीच कंपु आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 06/03/2009 - 16:02
पळा !! पळा रे पळा !! आभाळ पडलय !! आभाळ पडलय !!! असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! =)) =)) मस्तच आवडले ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:29
हलकीफुलकी कविता आवडली परंतु, कंपूबाजीची ध्वजा सदोदित मिसळपाववर उंच धरा रे या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. असो, मिपाला नावं ठेवणार्‍यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील.. चालू द्या.. तात्या. -- स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 06/03/2009 - 16:43
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते. - (सहमत) आंद्या

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:45
जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. अस असेल तर फारच उत्तम! माझे शब्द मी मागे घेतो.. :) आपला, (मनमोकळा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 06/03/2009 - 16:51
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. असेच चालु राहु द्यात ... माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे. मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे. हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!! अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ... ------ ( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:48
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते.. एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 06/03/2009 - 19:12
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं .. अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! (हळूच चिमडे काढणारा) टार्‍या मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.

In reply to by टारझन

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:20
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! अगदी खरं! आम्ही सहमत आहोत.. अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :) आपला, (३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 उपक्रम, मनोगत, मायबोली; माहीती सापडली नाही. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न? गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा. आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D

In reply to by आनंदयात्री

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:00
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो. कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही. शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 07/03/2009 - 11:02
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
ऑफकोर्स भटा ... शिग्रेटाच्या पाकिटांव वैधाणिक इशारा असतोच की ... पब्लिक फुकायचं थोडीच थांबतं ... डिस्केमर्स फक्त फॉर्मॅलिटी आहे ..

In reply to by विसोबा खेचर

chipatakhdumdum 09/03/2009 - 01:47
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित! वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले, ती सुद्धा परवा सान्गत होती, आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..

प्रतिसाद राखुन ठेवत आहे ! कंपु मध्ये ठरेल त्या प्रमाणे पुढिल प्रतिसाद मिळेल ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by शितल

धमाल मुलगा 07/03/2009 - 13:42
तोडलंस रे भटा तोडलंस :) एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं? साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही..... मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता. तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P > ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मदनबाण 06/03/2009 - 18:27
भटोबा लयं भारी !!! :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:42
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील. ते तर आहेच! आपला, (जबाबदार!) तात्या.

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:04
सर्व वाचकांचे, प्रतिसाददात्यांचे आणि अर्थातच आमच्या सर्व कंपू म्येंब्रांचे मनापासून आभार. - भटोबा

देशपांडे१ 07/03/2009 - 02:22
छान आहे कविता. विषय योग्य शब्दात मांडला आहे. कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते. असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती सन्मय देशपांडे भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.

प्रदीप 07/03/2009 - 16:10
नियमां सार्‍या टांग मारुनी प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता. पहिली: "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म. बाकी तुमचे चालू दे.

In reply to by प्रदीप

मुक्तसुनीत 07/03/2009 - 18:31
"रांग"शी जुळणार्‍या मर्ढेकरी ओळी : अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग ? कोमल ओल्या आठवंणींची येथल्याच नच बुजली रांग

दशानन 23/12/2009 - 17:37
आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे ;) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

In reply to by दशानन

आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे
मप्ली तर खात्री हाये! अगदी नीट्ट बसते! कुनी उकरुन काल्ढी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

ट्रीट्मेंट

विनायक प्रभू ·

दशानन 06/03/2009 - 13:28
आनंद वाटला ! तुमच्या बद्दल असलेला आदर द्विगणीत झाला. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by घाटावरचे भट

प्रथमत; या अर्थाचे विधान आम्ही मागे खरडीतुन केलेले होते त्याबद्दल आम्ही संपुर्ण मिपा परीवाराची माफी मागतो बाकी लेखावरची प्रतिक्रिया या लेखमालेतले सर्व लेख पुन्हा वाचल्यावर देण्यासाठी राखुन ठेवत आहे (सदर वाक्यावर(मी म्हणलेल्या) इथे चर्चा होवु नये ही इच्छा कारण मुळ विषय गंभीर असुन त्याला भरकतवणे योग्य नव्हे.मी फक्त माफी मागाय्ची ऐती संधी साधी साधली आहे इतकेच..) छानसे वाचलेले विनायक पाचलग

In reply to by प्रकाश घाटपांडे

दिपक 06/03/2009 - 13:37
हेच म्हणतो. खुप बरं वाटलं.

सहज 06/03/2009 - 13:44
तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा. प्रभुसरांकडे देखील पुण्याईची गाठोडीच्या गाठोडी आहे. :-) सुखांत कोणाला आवडत नाही. :-) >७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? माझ्यापुरते उत्तर - नाही.

In reply to by सहज

तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा. झळा कमी झाल्या, हे वाचून खरंच खूप आनंद झाला. >७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? वाक्य थोडं फिरवलं तर विदा खोटा नाही. लोकं ~ ७०% वेळ मिपावर टाईमपास करत असतील. अदिती

In reply to by भाग्यश्री

छोटा डॉन 06/03/2009 - 14:07
शेवटी समाधान वातले बॉ आम्हाला, उगाच कसेतरीच झाले होते वाचुन ... असो. आजचा दिवस सार्थकी लागला ... जाता जाता : आकडेवारीबद्दल शिरीष कणेकर असे म्हणतात की फारीनचा कुणीतरी समिक्षक असे म्हणतो की " आकडेवारी ही नेहमीच स्त्रियांच्या पोहण्याच्या पोषाखासारखी असते. जे दाखवते ते मनोरंजक असतेच पण जे लपवते ते जास्त महत्वाचे असते." असो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 06/03/2009 - 15:50
There are three kinds of lies: lies, damned lies, and statistics इती मार्क ट्वेन. तुमच्या बोलण्याला वजन आणायचे असेल अन मुळातच बोलण्यात फारसे तथ्य नसेल तर वापरा आकडेवारी ..

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल हटेला 06/03/2009 - 14:14
खुप आनंद झाला गुर्जी आज :-) :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हे वाचुन खुप बरे वाटले..... आनंद झाला.... ७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? मी मि पा वर वाचायला येतो .....

पक्या 06/03/2009 - 14:14
सहज ने म्हटल्याप्रमाणे कथेचा सुखांत आवडला. He also needs to be trained to forgive a lot of people - हे तुमचं उत्तर आवडलं . तुमच्या मित्राला पुढील आयुष्यास शुभेच्छा!

बरोबर. उत्तम स्मरणशक्तिपेक्षाही काही गोष्टी विसरण्याची क्षमता असणे ही आयुष्य सुखी ठेवण्याकरिता जास्त आवश्यक आहे.

रेवती 06/03/2009 - 16:07
हे एक बरं झालं! बाकीच्याही लोकांना आपले हे मित्र असेच माफ करत जातील असे वाटते. एकदा ओझं उतरवण्यातला आनंद समलाय म्हणजे ते होणारच.... रेवती

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:42
असं काही वाचलं की खूप बरं वाटतं! समाधान वाटतं..अभिनंदन प्रभूसाहेब! खरं सांगतो प्रभूसाहेब, ऑनलाईन आल्यापासून इतका वेळ आलेल्या व्य निं ना, खरडींना उत्तरं देत होतो, मिपाकंटकांचा बंदोबस्त करत होतो. एकट्या मिपावर कंपूबाजीचा आरोप करणारी नुकतीच एक कविताही वाचनात आली..! पण हा लेख वाचला आणि मिपा काढल्याबद्दल अलिकडे रोजच्या रोज अत्यंत मनस्ताप सहन करतो आहे त्याचं कुठेतरी सार्थकही झाल्यासारखं वाटलं! मिपाचा, मिपाच्या यशाचा त्रास अनेकांना होतो. मिपाबाहेर आणि खुद्द मिपावरही! परंतु कुणाच्या तरी आयुष्यात मिपाने सुखाचे दोन क्षण आणले याचे खूप खूप समाधान वाटले! असो, अधिक काही लिहीत नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 06/03/2009 - 20:04
मिपामुळे जर इतकी क्रांती होणार असेल तर, हजार कंटकांचे त्रास सुद्धा मिपा, मिपा मालक, मिपा संपादक आणि मिपा सदस्य.. अभिमानाने खांद्यावर मिरवतील.. सकाळ सार्थकी लागली प्रभूकाकांच्या मुळे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुनील 06/03/2009 - 17:29
एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 06/03/2009 - 17:30
प्रभूदेवा आज सक्काळी सक्काळी हा लेख वाचलाआणि धन्य झालो! कल्पिताहुनी सत्य अद्भुत म्हणतात ते असेच असावे!! एक माणूस झळांमधून बाहेर येतो आहे आणि ह्यात मिपाचा आणि मिपाकरांचा कळत नकळत सहभाग आहे हे समजून खूप बरे वाटले. अशा एखाद्या केसमुळे ह्या माध्यमाचे महत्त्व ध्यानात यायला मदत होते. (मध्यंतरी ईसकाळमधे एका माणसाचा निनावी लेख आला होता की अत्यंतिक गरिबी, सावकारांचा-देणेकर्‍यांचा तगादा, घरातली आजारपणे ह्याने कंटाळून तो लवकरच आत्महत्या करण्याच्या विचाराप्रत येणार आहे! त्यावरचे वाचकांचे भरभरून आलेले प्रतिसाद, सकाळकडे जाऊन आर्थिक मदतीची त्यांनी दाखवलेली तयारी याने तो एवढा भारावला की साधारण महिन्याभरानंतर त्याने पुन्हा लेख लिहून सर्वांचे आभार मानले 'मला माहीतही नसलेले इतके सुहृद आज समाजात आहेत त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातासाठी मी माझे विचार बदलले आहेत आणि पुन्हा जगणे सुरळित होत आहे!' त्याच घटनेची आठवण झाली.) चतुरंग

मदनबाण 06/03/2009 - 18:45
कोण कुठल्या ट्रान्स मधे कधी जाईल याची काही खात्री नाही,,, मनातल्या गूढ हालचाली कधी आणि कशा तीव्र हातील व त्या कशामुळे होतील हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या आणि घडणार्‍या घटनांवर अवलंबुन आहे !!!..पण मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी... जय हो महाप्रभू !!! :) (मिपाकर) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

स्वाती२ 06/03/2009 - 19:19
प्रभूसर, झळा वाचून अगदी सुन्न झाले होते. आज हा सुखान्त वाचला. खुप आनंद झाला.

खूप बरं वाटलं वाचून. सगळी लेखमाला वाचली, तरीही काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी... सहमत.

ही लेखमाला सुरू झाली आणि पहिल्याच भागात लेखकाच्या आणि कथानकाच्या ताकदीचा अंदाज आला. शेवटपर्यंत तो टिकला. कुठेही घसरली नाही कथा. खरं म्हणजे ही कथाच अशी आहे की कोणालाही त्रास होईलच... जो जगला त्याचे काय झाले असेल, कल्पनाच करवत नाही. ही कथा नानाची नाहीये हे कळल्यावर 'चला, आपल्या मित्राची तर नाहीये ना' असं वाटून बरं नक्कीच वाटलं. पण कोणाची तरी आहे ना... काय जगला असेल तो बिचारा असं वाटून तेवढंच वाईटही वाटलं. पण त्याच्या आयुष्यात सावल्यांच्या झळांनंतर प्रत्यक्ष सावली आली असल्याचे पाहून खरंच बरं वाटलं. तुमचा त्याचा संपर्क असेलच. माझ्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोचवा. जरूर. मिपाच्या माध्यमातून हीच नव्हे तर बर्‍याच वेळा चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत. तुम्ही जो ७०% चा विदा म्हणत आहात, त्या बद्दल, स्वतः तसं म्हणणार्‍यानेच दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहिले. मिपावर बराच टीपी चालतो हे खरे आहे आणि मी स्वतः सुद्धा त्यात भाग घेतो. पण मला त्यात गैर काहीही वाटत नाही. खरं तर हा मिपाचा एक खूप चांगला आणि महत्वाचा पैलू आहे. आजच्या तणावाच्या आणि धावपळीच्या जीवनात मिपा असं एक स्थान आहे जिथे, सगळी लफडी सोडून थोडावेळ धिंगाणा करता येतो आणि प्रत्यक्ष जीवनातला त्रास कमी होतो. आणि या धिंगाण्यामुळेच बरेच नविन मित्र मिळाले, ज्यांची मैत्री शाळेतल्या मित्रांच्या मैत्रीच्या बरोबरीने घट्ट आहे. आज भारतात / भारताबाहेर अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे गेलो तर भेटायला हक्काचे मित्र आहेत मला. तर इथे चालणारा टाईमपास हा अभिमानास्पदच आहे, त्यात वाईट अथवा खराब असे काहीच नाही. अजून एकः मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो.... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 06/03/2009 - 20:53
...मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो.... अशा प्रकारच्या दुखण्याला थेटपेक्षा असे हे दूरस्थ समुपदेशन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो हे या निमित्ताने सिद्ध झाले. विप्रंच्या कल्पनाशक्तीला सलाम! चतुरंग

टिउ 06/03/2009 - 21:05
खुप छान वाटलं वाचुन. अवलियांचे लेख वाचुन फार अस्वस्थ झालो होतो. प्रभु सरांचंही अभिनंदन. या निमित्ताने, आंतरजाल हे (नीट वापरलं गेलं तर) किती प्रभावी माध्यम आहे ते पुन्हा एकदा दिसलं...

मुक्तसुनीत 06/03/2009 - 21:18
आज हा लेख वाचला आणि मग "सावल्यांच्या झळा" ही कथा आणि त्या कथेबद्दलचा खुलासाही वाचला. मिसळपाव सारख्या व्यासपीठातली शक्ती ओळखून, तिचा योग्य वापर करून , त्याचा सांधा आपल्या समुपदेशनाच्या सत्कार्याशी जोडणारे विप्र आणि त्यांच्या कार्यातल्या एका व्यक्तीच्या कर्मकहाणीला शब्दरूप देऊन सार्थ न्याय देणारे अवलिया या दोघांचे अभिनंदन करावे तितके कमी आहे. विप्र , अवलिया यांच्यासारख्या इतरांनीही आपापल्या चांगल्या कामांबद्दल इथे लिहावे. त्या कार्याला जमेल तशी मदत , पाठिंबा देणारे कितीतरी लोक इथे आहेत. आणि जोवर काही करण्याची इच्छा आहे तोवर भौगोलिक अंतर , विचारांमधले फरक , पार्श्वभूमीतला फरक या कशाचाही अडसर येणार नाही. दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे मिपावर त्याबद्दल लिहिण्याच्या त्यांनी पाडून दिलेल्या पायंड्यावर इतरांनीही वाटचाल करावी असे सुचवितो.

=D> हे सारे वाचून फ़ार बरे वाटले... प्रभूजी आणि अवलिया दोघांना दंडवत ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवंगी 07/03/2009 - 06:22
आपली दु:ख वाटल्यांवर हलकी होतात. एक तरी असा जिवलग मित्र प्रत्येकाला लाभो. मिपाकरांना धन्यवाद देता हा आपला मोठेपणा आहे. पण आज आपला मित्र परत उमेदिने उभा राहातोय यात आपला वाटा फार मोठा आहे. प्रभूसर आणि अवलिया तुम्हा दोघांना दंडवत.

रामदास 07/03/2009 - 10:20
माकडं खांद्यावर बसवून का घेता ? ही माकडं गप्प बसत नाहीत. संध्याकाळी आपल्या ग्लासात उतरतात.दारु पितात. लोकांना वाटतं मास्तरच दारु पितो.

सुप्रिया 07/03/2009 - 13:34
एवढे दिवस मी झळा पूर्ण वाचत नसे. म्हणजे माझ्याने पूर्ण वाचवले जात नसे. खुलासा वाचल्यावर सगळे पूर्ण वाचले. पण फार त्रास झाला. ट्रिटमेंट वाचल्यावर मात्र खूप बरं वाटलं. त्रास दिलेल्या माणसांना माफ करणे ही फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या मित्राला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

क्लिंटन 08/03/2009 - 20:12
नमस्कार मंडळी, माझ्यासाठी मानसशास्त्र हा विषय अत्यंत जटिल आणि कळायला अवघड आहे. पण आमची हिलरी स्वतः मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक आहे. आणि ती नोकरीबरोबरच समुपदेशनाच्या काही 'केसेस' घेते. तिचा विषय लहान मुलांचे समुपदेशन हा आहे. काही वेळा दत्तक मुलांच्या समस्या तसेच घरच्या किंवा शाळेतील वातावरणामुळे जर मानसिक प्रश्न याविषयीचे समुपदेशन ती करते. तरीही अवलियांच्या 'सावल्याचा झळा' या लेखमालेविषयी मी तिच्याशी बोललो. माझ्या हाडाच्या दुखण्यामुळे गेले काही दिवस तिची बरीच धावपळ होत आहे तरीही तिने या केसविषयी काही गोष्टी सांगितल्या. तिला स्वतःला ते लिहिणे शक्य झाले नाही . तेव्हा तिने सांगितलेल्या गोष्टी मी मिपावर लिहित आहे. पहिले म्हणजे ही केस अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे. कारण या समस्येचे मूळ आपल्या मित्राच्या आजोबांपर्यंत जाते. तेव्हा 'किंगकाँग' खूपच मोठा आहे आणि ज्याप्रमाणे पायात साखळी बांधून कोणी जोरात धावू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत या दु:खद आठवणी मागे टाकल्या जात नाहीत तोपर्यंत आयुष्यात प्रगती करणे शक्य होत नाही. रूढार्थाने जरी प्रगती केली (पैसा, मानमरातब वगैरे) तरीही त्या मनुष्यास मनात कुठेतरी एकाप्रकारची अनामिक भिती असते. अशाप्रकारच्या मोठ्या किंगकाँगना उचलून फेकून देण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची गरज आहे. प्रशिक्षकाच्या मदतीने अशा किंगकाँगला फेकून देण्यासाठी पुढील उपाय हिलरीने सुचवले. १) संमोहनः यात समुपदेशक मानसिक रूग्णाच्या 'सबकॉन्शस माईंड' मध्ये काय दडले आहे हे काढून घेतो. असे केल्याने मनात दडलेल्या गोष्टींना वाट मोकळी केली जाते आणि भूतकाळातील दु:खद आठवणींचा रूग्णाच्या भविष्यकाळावर परिणाम होत नाही. अर्थात त्यासाठी तज्ञ समुपदेशकाची गरज असते. २) दुसरा मार्ग म्हणजे relaxation technique. यात दोन प्रकारांनी समुपदेशक पूर्वीच्या आठवणींना accept करून त्याबरोबर राहायला शिकायला मदत करतो. दुसरा टप्पा म्हणजे त्या आठवणींचा त्या रूग्णाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम होऊ न देणे. त्यासाठी पहिला मार्ग म्हणजे bio feedback technique. यात समुपदेशकाकडे ते यंत्र असायची गरज असते. तणावाखाली विविध parametersना (रक्तदाब, नाडीचे ठोके, शरीराचे तपमान वगैरे) मानवी शरीर कसे उत्तर देते हे आधी बघितले जाते. मग progressive muscle relaxation वापरून एकेक स्नायू ढिला सोडला जातो. मग त्याद्वारे ताणतणावापासून सुटका व्हायला मदत होते. दुसरा प्रकार म्हणजे समुपदेशकापुढे आपले पूर्वीचे अनुभव कथन करायचे. आणि त्यासंदर्भात वाटत असलेल्या सर्व गोष्टी समुपदेशकास सांगायच्या. याद्वारे emotional ventilation होते आणि समस्येचे उत्तर मिळायला मदत होते. एखाद्या बोळ्यामुळे पाईपमधला पाण्याचा प्रवाह अडला असेल तर तो बोळा काढताच प्रवाह ज्या पध्दतीने परत चालू होतो तसा हा प्रकार आहे. ३) तिसरा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. त्यातून जुन्या दु:खद आठवणी दूर सारण्यासाठी मदत होते. यापैकी कोणता मार्ग मानसिक रूग्णासाठी योग्य आहे हे त्या त्या केसवर अवलंबून असते. एकाला एक मार्ग लागू पडला म्हणजे तो सगळ्यांना लागू पडेलच असे नाही. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

दशानन 06/03/2009 - 13:28
आनंद वाटला ! तुमच्या बद्दल असलेला आदर द्विगणीत झाला. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by घाटावरचे भट

प्रथमत; या अर्थाचे विधान आम्ही मागे खरडीतुन केलेले होते त्याबद्दल आम्ही संपुर्ण मिपा परीवाराची माफी मागतो बाकी लेखावरची प्रतिक्रिया या लेखमालेतले सर्व लेख पुन्हा वाचल्यावर देण्यासाठी राखुन ठेवत आहे (सदर वाक्यावर(मी म्हणलेल्या) इथे चर्चा होवु नये ही इच्छा कारण मुळ विषय गंभीर असुन त्याला भरकतवणे योग्य नव्हे.मी फक्त माफी मागाय्ची ऐती संधी साधी साधली आहे इतकेच..) छानसे वाचलेले विनायक पाचलग

In reply to by प्रकाश घाटपांडे

दिपक 06/03/2009 - 13:37
हेच म्हणतो. खुप बरं वाटलं.

सहज 06/03/2009 - 13:44
तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा. प्रभुसरांकडे देखील पुण्याईची गाठोडीच्या गाठोडी आहे. :-) सुखांत कोणाला आवडत नाही. :-) >७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? माझ्यापुरते उत्तर - नाही.

In reply to by सहज

तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा. झळा कमी झाल्या, हे वाचून खरंच खूप आनंद झाला. >७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? वाक्य थोडं फिरवलं तर विदा खोटा नाही. लोकं ~ ७०% वेळ मिपावर टाईमपास करत असतील. अदिती

In reply to by भाग्यश्री

छोटा डॉन 06/03/2009 - 14:07
शेवटी समाधान वातले बॉ आम्हाला, उगाच कसेतरीच झाले होते वाचुन ... असो. आजचा दिवस सार्थकी लागला ... जाता जाता : आकडेवारीबद्दल शिरीष कणेकर असे म्हणतात की फारीनचा कुणीतरी समिक्षक असे म्हणतो की " आकडेवारी ही नेहमीच स्त्रियांच्या पोहण्याच्या पोषाखासारखी असते. जे दाखवते ते मनोरंजक असतेच पण जे लपवते ते जास्त महत्वाचे असते." असो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 06/03/2009 - 15:50
There are three kinds of lies: lies, damned lies, and statistics इती मार्क ट्वेन. तुमच्या बोलण्याला वजन आणायचे असेल अन मुळातच बोलण्यात फारसे तथ्य नसेल तर वापरा आकडेवारी ..

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल हटेला 06/03/2009 - 14:14
खुप आनंद झाला गुर्जी आज :-) :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हे वाचुन खुप बरे वाटले..... आनंद झाला.... ७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? मी मि पा वर वाचायला येतो .....

पक्या 06/03/2009 - 14:14
सहज ने म्हटल्याप्रमाणे कथेचा सुखांत आवडला. He also needs to be trained to forgive a lot of people - हे तुमचं उत्तर आवडलं . तुमच्या मित्राला पुढील आयुष्यास शुभेच्छा!

बरोबर. उत्तम स्मरणशक्तिपेक्षाही काही गोष्टी विसरण्याची क्षमता असणे ही आयुष्य सुखी ठेवण्याकरिता जास्त आवश्यक आहे.

रेवती 06/03/2009 - 16:07
हे एक बरं झालं! बाकीच्याही लोकांना आपले हे मित्र असेच माफ करत जातील असे वाटते. एकदा ओझं उतरवण्यातला आनंद समलाय म्हणजे ते होणारच.... रेवती

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:42
असं काही वाचलं की खूप बरं वाटतं! समाधान वाटतं..अभिनंदन प्रभूसाहेब! खरं सांगतो प्रभूसाहेब, ऑनलाईन आल्यापासून इतका वेळ आलेल्या व्य निं ना, खरडींना उत्तरं देत होतो, मिपाकंटकांचा बंदोबस्त करत होतो. एकट्या मिपावर कंपूबाजीचा आरोप करणारी नुकतीच एक कविताही वाचनात आली..! पण हा लेख वाचला आणि मिपा काढल्याबद्दल अलिकडे रोजच्या रोज अत्यंत मनस्ताप सहन करतो आहे त्याचं कुठेतरी सार्थकही झाल्यासारखं वाटलं! मिपाचा, मिपाच्या यशाचा त्रास अनेकांना होतो. मिपाबाहेर आणि खुद्द मिपावरही! परंतु कुणाच्या तरी आयुष्यात मिपाने सुखाचे दोन क्षण आणले याचे खूप खूप समाधान वाटले! असो, अधिक काही लिहीत नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 06/03/2009 - 20:04
मिपामुळे जर इतकी क्रांती होणार असेल तर, हजार कंटकांचे त्रास सुद्धा मिपा, मिपा मालक, मिपा संपादक आणि मिपा सदस्य.. अभिमानाने खांद्यावर मिरवतील.. सकाळ सार्थकी लागली प्रभूकाकांच्या मुळे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुनील 06/03/2009 - 17:29
एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 06/03/2009 - 17:30
प्रभूदेवा आज सक्काळी सक्काळी हा लेख वाचलाआणि धन्य झालो! कल्पिताहुनी सत्य अद्भुत म्हणतात ते असेच असावे!! एक माणूस झळांमधून बाहेर येतो आहे आणि ह्यात मिपाचा आणि मिपाकरांचा कळत नकळत सहभाग आहे हे समजून खूप बरे वाटले. अशा एखाद्या केसमुळे ह्या माध्यमाचे महत्त्व ध्यानात यायला मदत होते. (मध्यंतरी ईसकाळमधे एका माणसाचा निनावी लेख आला होता की अत्यंतिक गरिबी, सावकारांचा-देणेकर्‍यांचा तगादा, घरातली आजारपणे ह्याने कंटाळून तो लवकरच आत्महत्या करण्याच्या विचाराप्रत येणार आहे! त्यावरचे वाचकांचे भरभरून आलेले प्रतिसाद, सकाळकडे जाऊन आर्थिक मदतीची त्यांनी दाखवलेली तयारी याने तो एवढा भारावला की साधारण महिन्याभरानंतर त्याने पुन्हा लेख लिहून सर्वांचे आभार मानले 'मला माहीतही नसलेले इतके सुहृद आज समाजात आहेत त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातासाठी मी माझे विचार बदलले आहेत आणि पुन्हा जगणे सुरळित होत आहे!' त्याच घटनेची आठवण झाली.) चतुरंग

मदनबाण 06/03/2009 - 18:45
कोण कुठल्या ट्रान्स मधे कधी जाईल याची काही खात्री नाही,,, मनातल्या गूढ हालचाली कधी आणि कशा तीव्र हातील व त्या कशामुळे होतील हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या आणि घडणार्‍या घटनांवर अवलंबुन आहे !!!..पण मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी... जय हो महाप्रभू !!! :) (मिपाकर) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

स्वाती२ 06/03/2009 - 19:19
प्रभूसर, झळा वाचून अगदी सुन्न झाले होते. आज हा सुखान्त वाचला. खुप आनंद झाला.

खूप बरं वाटलं वाचून. सगळी लेखमाला वाचली, तरीही काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी... सहमत.

ही लेखमाला सुरू झाली आणि पहिल्याच भागात लेखकाच्या आणि कथानकाच्या ताकदीचा अंदाज आला. शेवटपर्यंत तो टिकला. कुठेही घसरली नाही कथा. खरं म्हणजे ही कथाच अशी आहे की कोणालाही त्रास होईलच... जो जगला त्याचे काय झाले असेल, कल्पनाच करवत नाही. ही कथा नानाची नाहीये हे कळल्यावर 'चला, आपल्या मित्राची तर नाहीये ना' असं वाटून बरं नक्कीच वाटलं. पण कोणाची तरी आहे ना... काय जगला असेल तो बिचारा असं वाटून तेवढंच वाईटही वाटलं. पण त्याच्या आयुष्यात सावल्यांच्या झळांनंतर प्रत्यक्ष सावली आली असल्याचे पाहून खरंच बरं वाटलं. तुमचा त्याचा संपर्क असेलच. माझ्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोचवा. जरूर. मिपाच्या माध्यमातून हीच नव्हे तर बर्‍याच वेळा चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत. तुम्ही जो ७०% चा विदा म्हणत आहात, त्या बद्दल, स्वतः तसं म्हणणार्‍यानेच दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहिले. मिपावर बराच टीपी चालतो हे खरे आहे आणि मी स्वतः सुद्धा त्यात भाग घेतो. पण मला त्यात गैर काहीही वाटत नाही. खरं तर हा मिपाचा एक खूप चांगला आणि महत्वाचा पैलू आहे. आजच्या तणावाच्या आणि धावपळीच्या जीवनात मिपा असं एक स्थान आहे जिथे, सगळी लफडी सोडून थोडावेळ धिंगाणा करता येतो आणि प्रत्यक्ष जीवनातला त्रास कमी होतो. आणि या धिंगाण्यामुळेच बरेच नविन मित्र मिळाले, ज्यांची मैत्री शाळेतल्या मित्रांच्या मैत्रीच्या बरोबरीने घट्ट आहे. आज भारतात / भारताबाहेर अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे गेलो तर भेटायला हक्काचे मित्र आहेत मला. तर इथे चालणारा टाईमपास हा अभिमानास्पदच आहे, त्यात वाईट अथवा खराब असे काहीच नाही. अजून एकः मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो.... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 06/03/2009 - 20:53
...मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो.... अशा प्रकारच्या दुखण्याला थेटपेक्षा असे हे दूरस्थ समुपदेशन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो हे या निमित्ताने सिद्ध झाले. विप्रंच्या कल्पनाशक्तीला सलाम! चतुरंग

टिउ 06/03/2009 - 21:05
खुप छान वाटलं वाचुन. अवलियांचे लेख वाचुन फार अस्वस्थ झालो होतो. प्रभु सरांचंही अभिनंदन. या निमित्ताने, आंतरजाल हे (नीट वापरलं गेलं तर) किती प्रभावी माध्यम आहे ते पुन्हा एकदा दिसलं...

मुक्तसुनीत 06/03/2009 - 21:18
आज हा लेख वाचला आणि मग "सावल्यांच्या झळा" ही कथा आणि त्या कथेबद्दलचा खुलासाही वाचला. मिसळपाव सारख्या व्यासपीठातली शक्ती ओळखून, तिचा योग्य वापर करून , त्याचा सांधा आपल्या समुपदेशनाच्या सत्कार्याशी जोडणारे विप्र आणि त्यांच्या कार्यातल्या एका व्यक्तीच्या कर्मकहाणीला शब्दरूप देऊन सार्थ न्याय देणारे अवलिया या दोघांचे अभिनंदन करावे तितके कमी आहे. विप्र , अवलिया यांच्यासारख्या इतरांनीही आपापल्या चांगल्या कामांबद्दल इथे लिहावे. त्या कार्याला जमेल तशी मदत , पाठिंबा देणारे कितीतरी लोक इथे आहेत. आणि जोवर काही करण्याची इच्छा आहे तोवर भौगोलिक अंतर , विचारांमधले फरक , पार्श्वभूमीतला फरक या कशाचाही अडसर येणार नाही. दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे मिपावर त्याबद्दल लिहिण्याच्या त्यांनी पाडून दिलेल्या पायंड्यावर इतरांनीही वाटचाल करावी असे सुचवितो.

=D> हे सारे वाचून फ़ार बरे वाटले... प्रभूजी आणि अवलिया दोघांना दंडवत ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवंगी 07/03/2009 - 06:22
आपली दु:ख वाटल्यांवर हलकी होतात. एक तरी असा जिवलग मित्र प्रत्येकाला लाभो. मिपाकरांना धन्यवाद देता हा आपला मोठेपणा आहे. पण आज आपला मित्र परत उमेदिने उभा राहातोय यात आपला वाटा फार मोठा आहे. प्रभूसर आणि अवलिया तुम्हा दोघांना दंडवत.

रामदास 07/03/2009 - 10:20
माकडं खांद्यावर बसवून का घेता ? ही माकडं गप्प बसत नाहीत. संध्याकाळी आपल्या ग्लासात उतरतात.दारु पितात. लोकांना वाटतं मास्तरच दारु पितो.

सुप्रिया 07/03/2009 - 13:34
एवढे दिवस मी झळा पूर्ण वाचत नसे. म्हणजे माझ्याने पूर्ण वाचवले जात नसे. खुलासा वाचल्यावर सगळे पूर्ण वाचले. पण फार त्रास झाला. ट्रिटमेंट वाचल्यावर मात्र खूप बरं वाटलं. त्रास दिलेल्या माणसांना माफ करणे ही फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या मित्राला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

क्लिंटन 08/03/2009 - 20:12
नमस्कार मंडळी, माझ्यासाठी मानसशास्त्र हा विषय अत्यंत जटिल आणि कळायला अवघड आहे. पण आमची हिलरी स्वतः मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक आहे. आणि ती नोकरीबरोबरच समुपदेशनाच्या काही 'केसेस' घेते. तिचा विषय लहान मुलांचे समुपदेशन हा आहे. काही वेळा दत्तक मुलांच्या समस्या तसेच घरच्या किंवा शाळेतील वातावरणामुळे जर मानसिक प्रश्न याविषयीचे समुपदेशन ती करते. तरीही अवलियांच्या 'सावल्याचा झळा' या लेखमालेविषयी मी तिच्याशी बोललो. माझ्या हाडाच्या दुखण्यामुळे गेले काही दिवस तिची बरीच धावपळ होत आहे तरीही तिने या केसविषयी काही गोष्टी सांगितल्या. तिला स्वतःला ते लिहिणे शक्य झाले नाही . तेव्हा तिने सांगितलेल्या गोष्टी मी मिपावर लिहित आहे. पहिले म्हणजे ही केस अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे. कारण या समस्येचे मूळ आपल्या मित्राच्या आजोबांपर्यंत जाते. तेव्हा 'किंगकाँग' खूपच मोठा आहे आणि ज्याप्रमाणे पायात साखळी बांधून कोणी जोरात धावू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत या दु:खद आठवणी मागे टाकल्या जात नाहीत तोपर्यंत आयुष्यात प्रगती करणे शक्य होत नाही. रूढार्थाने जरी प्रगती केली (पैसा, मानमरातब वगैरे) तरीही त्या मनुष्यास मनात कुठेतरी एकाप्रकारची अनामिक भिती असते. अशाप्रकारच्या मोठ्या किंगकाँगना उचलून फेकून देण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची गरज आहे. प्रशिक्षकाच्या मदतीने अशा किंगकाँगला फेकून देण्यासाठी पुढील उपाय हिलरीने सुचवले. १) संमोहनः यात समुपदेशक मानसिक रूग्णाच्या 'सबकॉन्शस माईंड' मध्ये काय दडले आहे हे काढून घेतो. असे केल्याने मनात दडलेल्या गोष्टींना वाट मोकळी केली जाते आणि भूतकाळातील दु:खद आठवणींचा रूग्णाच्या भविष्यकाळावर परिणाम होत नाही. अर्थात त्यासाठी तज्ञ समुपदेशकाची गरज असते. २) दुसरा मार्ग म्हणजे relaxation technique. यात दोन प्रकारांनी समुपदेशक पूर्वीच्या आठवणींना accept करून त्याबरोबर राहायला शिकायला मदत करतो. दुसरा टप्पा म्हणजे त्या आठवणींचा त्या रूग्णाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम होऊ न देणे. त्यासाठी पहिला मार्ग म्हणजे bio feedback technique. यात समुपदेशकाकडे ते यंत्र असायची गरज असते. तणावाखाली विविध parametersना (रक्तदाब, नाडीचे ठोके, शरीराचे तपमान वगैरे) मानवी शरीर कसे उत्तर देते हे आधी बघितले जाते. मग progressive muscle relaxation वापरून एकेक स्नायू ढिला सोडला जातो. मग त्याद्वारे ताणतणावापासून सुटका व्हायला मदत होते. दुसरा प्रकार म्हणजे समुपदेशकापुढे आपले पूर्वीचे अनुभव कथन करायचे. आणि त्यासंदर्भात वाटत असलेल्या सर्व गोष्टी समुपदेशकास सांगायच्या. याद्वारे emotional ventilation होते आणि समस्येचे उत्तर मिळायला मदत होते. एखाद्या बोळ्यामुळे पाईपमधला पाण्याचा प्रवाह अडला असेल तर तो बोळा काढताच प्रवाह ज्या पध्दतीने परत चालू होतो तसा हा प्रकार आहे. ३) तिसरा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. त्यातून जुन्या दु:खद आठवणी दूर सारण्यासाठी मदत होते. यापैकी कोणता मार्ग मानसिक रूग्णासाठी योग्य आहे हे त्या त्या केसवर अवलंबून असते. एकाला एक मार्ग लागू पडला म्हणजे तो सगळ्यांना लागू पडेलच असे नाही. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
You need to go out and have blast mate. You are currently drowning in cesspool of self pity mate. 'सावल्यांच्या झळा या मालिकेतल्या कथा नायकाला त्याच्या कंपनीच्या सायकीऍट्रीस्ट ने दिलेला सल्ला. ऑगस्ट २००८ मधे ह्या माझ्या मित्राला भुतकाळाचा खुपच त्रास व्हायला लागला. त्याचा आउट्पुट वर परिणाम झाला. 'संवेदनशील' पोस्ट वर असलेल्या माणसाचे सुरु झालेले हाल कंपनीला परवडणारे नव्हते. But to do that you need to connect with somebody positive from your past. Without that even I can not help you mate. ऑस्ट्रेलीयन असलेल्या ह्या डॉक्टरने सोशल साईट चे रेकमेंडेशन सुद्धा केले. कुठेतरी कळाले मिसळ पाव बद्दल.

एक निवेदन..

आणिबाणीचा शासनकर्ता ·

दशानन 05/03/2009 - 12:43
=D> छानच. उत्तम उत्तम ! जय हो ! आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया 05/03/2009 - 12:45
योग्य निर्णय. सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे. अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !! --अवलिया

In reply to by अवलिया

छोटा डॉन 05/03/2009 - 13:35
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री 05/03/2009 - 12:45
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे) मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

In reply to by आनंदयात्री

टारझन 05/03/2009 - 13:06
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
=)) =)) =)) =)) बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :) - आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

शेखर 05/03/2009 - 12:45
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील अभिनंदन. =D> शेखर

बैं चे अभिनंदन आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो. पट्टीने मारतील बै. लय डेंजर बॉ.

>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. हाबिणंदण ! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 05/03/2009 - 13:04
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन! :) काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कवटी 05/03/2009 - 13:03
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. अभिनंदन!!! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता.

नरेश_ 05/03/2009 - 13:03
पंचांचा निर्णय अंतिम राहिल. >>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार. काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केशवराव 05/03/2009 - 16:31
अदितीचे हर्दिक अभिनंदन !! मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते. पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.

In reply to by वाहीदा

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! सहमत आणि शुभेच्छा काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

रेवती 05/03/2009 - 22:09
अभिनंदन अदिती! मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:) रेवती

प्रअका१२३ 10/07/2009 - 18:41
लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ. मला पट्टीची लई भ्या वाट्टे. :) पार्टी....

तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो! लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे. (सामान्य मिपासभासद) अदिती

दशानन 05/03/2009 - 12:43
=D> छानच. उत्तम उत्तम ! जय हो ! आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया 05/03/2009 - 12:45
योग्य निर्णय. सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे. अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !! --अवलिया

In reply to by अवलिया

छोटा डॉन 05/03/2009 - 13:35
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री 05/03/2009 - 12:45
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे) मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

In reply to by आनंदयात्री

टारझन 05/03/2009 - 13:06
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
=)) =)) =)) =)) बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :) - आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

शेखर 05/03/2009 - 12:45
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील अभिनंदन. =D> शेखर

बैं चे अभिनंदन आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो. पट्टीने मारतील बै. लय डेंजर बॉ.

>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. हाबिणंदण ! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 05/03/2009 - 13:04
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन! :) काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कवटी 05/03/2009 - 13:03
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. अभिनंदन!!! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता.

नरेश_ 05/03/2009 - 13:03
पंचांचा निर्णय अंतिम राहिल. >>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार. काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केशवराव 05/03/2009 - 16:31
अदितीचे हर्दिक अभिनंदन !! मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते. पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.

In reply to by वाहीदा

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! सहमत आणि शुभेच्छा काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

रेवती 05/03/2009 - 22:09
अभिनंदन अदिती! मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:) रेवती

प्रअका१२३ 10/07/2009 - 18:41
लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ. मला पट्टीची लई भ्या वाट्टे. :) पार्टी....

तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो! लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे. (सामान्य मिपासभासद) अदिती
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

बॅलन्स 'शीट'

विनायक प्रभू ·

महेश हतोळकर 04/03/2009 - 12:34
गाडी आणि इतर खर्चाच्या बाबतीत काही करता येईल का? म्हणजे गाडी विकायची नाही पण एखाद्या ट्रॅव्हल एजंटबरोबर बोलून गाडी व्यवसायाला लावली तर? तसाही वापर कमीच आहे. घ्या. आजून एक फाटका खीसा बोलला.

प्रमोद देव 04/03/2009 - 12:38
काटकसर करायला शिका. अनाठायी खर्च बंद करा(त्यासाठी कठोर आत्मपरीक्षणाची जरूर आहे.) हे जमणार नसेल तर आवक वाढवा. कशी? त्याचा विचार ज्याने त्याने करावा.

दशानन 04/03/2009 - 12:40
खरं आहे.. ! मुंबई सारख्या सार्वजनिक वाहतुक मुबलक असलेल्या शहरामध्ये स्वतःची गाडी ही चैनीची च वस्तु आहे.. जर तो एक खर्च घटवला तर थोडा हात भार लागेल. >>३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार) १८०००० हजारचे हफ्ते भरायचे आहेत अजून :( अवघड आहे.. ! >>महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे) ह्या मध्ये अजून काट कसर केली तर... ८००-१००० रुपयांची बचती मध्ये भर पडेल. >>+१०००० घरखर्च तीन जणांच्या कुटुंबामध्ये हे खुपच अती आहे. ह्याच कमी करणे.. वायफळ सामान न खरेदी करणे .. ह्यामुळे कमीत कमी २५०० ची बचत होऊ शकते. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 16:55
दहावीतल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला ३ ते ४ हजार रुपये मासिक खर्च !!! ??? बापरे बाप ! हा आकडा भारीच आहे... इतका खर्च का येतो? -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

दशानन 04/03/2009 - 16:57
हाच मी विचार केला, डोक्यातून इचार जात नव्हता म्हणुन दोन्-चार फोन लावले .. येतो राव येवढा खर्चा आरामात येतो. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by लिखाळ

दशानन 04/03/2009 - 17:10
हो... मला तर उलट शाळेनेच पैसे दिले.. गप्प घरी जा म्हणून =)) * पन खरंच राव, आपल्या काळी एवढा खर्च नव्हता. १५ रुपये शाळेची फी + गणवेश + चपला + एक दप्तर + वह्या+पुस्तके = वर्षाचे १०००-१५०० म्हणजे पण पंचगंगेची मच्छिंद्री... राव ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सहज 04/03/2009 - 12:48
१) बँकेतील शिल्लक ५५००० हजार शक्यतो हात न लावता आपत्कालीन तशीच ठेवणे. एफ. डी. २) गाडीचा फारसा उपयोग नसल्यास, ती काढून महीना ७००० वाचवता येतील. रोज गाडीने जात-येत नसतील तर नक्कीच काढावी व सार्वजनीक वाहतुकीत किती खर्च आहे बघावे. नाही तरी इन्शुरन्स, तेल, पाणी, दुरुस्ती, खर्च वाचतीलच. किमान ५०००/- वाचावेत हा अंदाज. ३) टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार. जमल्यास टर्म पॉलीसी रक्कम वाढवावी. ४) महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल. जर शिक्षण खर्च पहीली प्रायोरिटि असेल तर असेच करावे. महागडे इंजीनीयरिंग न करता पदवी, पदव्युत्तर असा मार्ग हाताळायचा विचार करायला हरकत नाही. आणि हो जमल्यास शैक्षणीक कर्ज घ्यावे व मुख्य म्हणजे स्वताच्या म्हातारपणासाठी जोरदार पैसे साठवण्यास सुरवात करावी. मुलाचे शिक्षण दुसरे साधे झाले तर चालेल पण म्हातारपणी मुलावर आर्थीक दृष्ट्या अवलंबुन रहाण्यात मोठी चूक करत आहे हे माझे मत.

अपघाताचा उल्लेख केला आहेत. पण सध्याचं औषध-पाणी, किंवा कसं यांचा उल्लेख नाही. तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल. कसं ते मी काय सांगणार तुम्हाला विप्र? (आता मी पळते, नाहीतर पुन्हा मला फटके मिळायचे, मी व्याज खात नाही आहे म्हणून!) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विनायक प्रभू

कुंदन 04/03/2009 - 14:23
>>तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल. अदिती शी सहमत. शिकवण्या घेणे वगैरे जमु शकणार नाही का? >>पुराणातली वांगी. जर असे असेल तर , रोज रोज भरीत खावे लागेल मग.

In reply to by विनायक प्रभू

पुराणातली वांगी. उपयोग काही नाही. मग समुपदेशकाचं काम काय? पोरांपेक्षा आधी पालकांचेच कान ओढा; पोरांचे कान ओढण्याऐवजी पाठीवर हात ठेवण्यापुरतेच रहाल. आणि हो, हा धागा योग्य ठिकाणी पोहोचेल याचीही काळजी घ्याच. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

सुनील 04/03/2009 - 12:47
तुम्ही दिलेल्या माहितीचे थोडक्यात विश्लेषण केले - घर खर्च - ३५% कर्ज फेड - ४५% इन्शुरन्स हप्ते - १५% बचत - ५% पैकी, घरखर्चात बचत करायला थोडा वाव असावा. नक्की कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आहेत ते कळले नाही. पण त्यापैकी वॅनिला इन्शुरन्स चालू ठेऊन बाकीच्या पॉलिसी बंद करता येतील आणि ते पैसे थोड्या अधिक परतावा देणार्‍या योजनांत गुंतवता येतील, असे वाटते. गाडी आणि फर्निचरच्या कर्जाची मुदतपूर्व फेड करता येईल का ते पहावे. केवळ ५% बचत, हे कोणत्याही अर्थाने सुरक्षित नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

१०००० घरखर्च + ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे) = १४००० ३ जणांच्या कुटुंबाला महिन्याला इतका खर्च येतो का? २००० = किराणा ( मला वाटतं ३ जणांसाठी याहुन कमी येत असेल...) १००० = घरकामच्या बायका ( धुणी ,भांडी,ई..) ३५० = सिलेंडर १००० = लाईट बील (यापेक्शा कमी येउ शकतं) १०००=फोन बील (यापेक्शा कमी येउ शकतं) ४००० = ईतर ( हॉटेलिंग,चित्रपट्,दवाखाना,रेल्वे पास,मोबाईल ई..) १०००=भाजी,दुध,पेपर....ई.... ==== १०३५० इथे ३०००-४००० ची बचत होउ शकते.....असं मला वाटतं

In reply to by स्मिता श्रीपाद

मनिष 04/03/2009 - 17:09
१०००=भाजी,दुध,पेपर....ई....
कुतुहल म्हणून नाव पाहिले तर 'स्मिता श्रीपाद', निदान गृहिणींना तरि खर्च माहित असतील असे वाटते. दूध आहे २६ रु/लि पुण्यात. मुंबईत २८ ते ३० रू आहे. घरपोच चा निदान ३० रु आकार धरला तरी ८०० च्या वर जाते. भाजीचे म्हणाल तर दिवसाला ३०-४० रू सहज होतात (८-१० रु पाव भाजी आहे, लिंबू, मिरची, कढीपत्ता, काकडी, टोमॅटॉ, नारळ, दही, पनीर...खूप खर्च असतो हो!). भाजीचा खर्चच १०००-१२०० महिना होतो आणी १ पेपर असेल तर १०० रु २ असतील तर २००. तर हे बघा -- दूध + भाजी + पेपर = ८०० + १२०० + २०० = २२००. शिवाय धोबी, केबलवाला वेगळेच. ३ जणांच्या कुटुंबाला १०,००० अगदी सहज लागतात, निदान मोठ्या शहरात तरी. - (आटे-डालचा भाव नीट माहित असलेला) मनिष

In reply to by मनिष

पेपर ऑनलाईन वाचा. इंटरनेटचा इतरही बराच फायदा आहे. केबलची गरजच काय, मुलगा तसाही दहावीत आहे आणि टी.व्ही.सुद्धा बकवासच असतो. धोबी, कामाला बायका कशाला? मशिन्स+आपला हात जगन्नाथ! व्यायाम होतो, घर सगळ्यांचं असल्याची जाणीव होते आणि पैसेही वाचतात. (आणि हा सल्ला उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार नाही.) मनीषचं गणित मान्य. दोघांसाठी, पुण्यात, दूध आणि भाज्या+फळांचाच खर्च प्रत्येकी १००० च्या आसपास होतो. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

योगी९०० 04/03/2009 - 13:26
मुलगा साधारण १६/१७ वर्षाचा आणि पुर्वी दोन्ही पालक कमावते असून फक्त ५५००० बँकेतील शिल्लक हे पटत नाही. जरी अपघात आणि घराच्या डाऊन पेयमेंट मध्ये शिल्लक संपली असे नमूद केले आहे तरी.. याचा अर्थ पुर्वी काही इतर जबाबदारी किंवा शेयर मार्केट मध्ये नुकसान असे काही झाले असावे किंवा आधी काही आर्थिक नियोजन केले नसावे. सध्या गाडी विकणे हाच एक उत्तम सल्ला दिसतोय. टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार. हे अजिबात करू नका. पुढे कधी कर्ज घ्यायची वेळ आली (शिक्षणासाठी वगैरे) तर विमा पॉलीसी असणे फायद्याचे ठरेल. तात्या या वर अधिक चांगला सल्ला देतील. आता नेहेमीप्रमाणे 'कॉम्प्युटर इंजिनियरींग' स्वप्ने सुरु झाली. (अरे देवा) आता पुढच्या नियोजनाचे काय.? फक्त हेच एक करियर आहे का? महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल. हे बरोबर.. बियर वगैरे चैन सध्या तरी बंद करावी. बाकी सगळे विचार सहज यांच्या प्रतिक्रियेप्रमाणे खादाडमाऊ

दत्ता काळे 04/03/2009 - 14:17
खर्च करण्याच्या सवयीमध्ये बदल करण्यानी फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या सवयी आहेत आणि त्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यामुळे केलेले नवीन उपाय फार काळ टिकत तर नाहीच, उलटपक्षी कधीतरी त्याचा उद्रेक होऊन एखाद्यावेळी जास्तच खर्च होऊ शकतो आणि केलेल्या बचतीचा फारसा उपयोग होत नाही . त्यापेक्षा, १. व्यवसाय वाढीचा जास्तीत जास्त विचार करून नवीन आराखडे तयार करणे, २. नवीन आराखड्याप्रमाणे दररोजचे नियोजन करणे, त्यानुसार कामे वाढविणे, ३. सध्या जे चार्जेस रिवाईझ करता येऊ शकतात कां ते बघा, आणि ४. सध्याच्या व्यवसायाला पूरक ( Forward OR Back Integration ) असा किंवा एखादा जोड व्यवसाय सुरु करावा. जरा अवांतर : मी पण एक स्वतंत्र व्यावसायिक आहे आणि माझ्याही मुलाला दहावी पास झाल्यावर Comp.Science ला ऍडमीशन मिळाली आहे. फक्त त्याची इच्छा एन्.डी.ए. मध्ये ऑफिसर व्हावे किंवा आर्टीलरी इन्जिनिअरींग करावे अशी आहे. पुढे काय होईल, देव जाणे.

विसोबा खेचर 04/03/2009 - 14:33
मास्तर, धागा टाकलात हे चांगलेच झाले. कुणी सुचवलेला पर्यात उपयोगी पडल्यास उत्तमच आहे... बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. आम्ही दुनियादारी खूप केली, २०० ते ३०० रुपये महिना, या दराने १९८९ पासून नौकरी केली. टक्केटोमणे खाल्ले. आज आमचं काय वाईट झालं आहे? स्वत:च्या हिंमतीवर दोन वेळचा आमटीभात सुखा-समाधानाने खात आहोत. शेवटी संगणक अभियांत्रिकी/उच्चशिक्षण म्हणजेच काही सर्वस्व नाही. आज तिच्यायला संगणक अभियंत्यांच्याच नौकर्‍या जाऊन त्यांच्यावर मंदीची आणि बेकारीची कुर्‍हाड कोसळल्याच्या बातम्या ऐकत आहोत..! मास्तर, त्या पोराला आईवडिलांना आर्थिक ताण देऊन शिकण्यात काही मतलब नाही हे समजावा. काय उपाशी मरत नाहीस, स्वत:च्या हिंमतीवर मोठा हो असं सांगा. तेच खरं समुपदेशन.. तुम्ही समुपदेशक मंडळीच नाही नाही ते समुपदेशन पोरांच्या डोक्यात भरवून प्रॉब्लेम वाढवून ठेवत असता असं माझं वैयक्तिक मत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज 04/03/2009 - 14:35
>हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. कदाचित ह्या धाग्यामागे मास्तरांचा हाच हेतु असेल की खर्च, शिक्षण खर्च दाखवून देणे. जागरुकता घडवणे.

In reply to by विसोबा खेचर

बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. अगदी सहमत. (अशी ना तशी डॉक्टर) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विसोबा खेचर

तात्या मी त्यातला नाही हे आधीच बर्‍याच वेळा सांगितलेले आहे. तुम्ही म्हणता ते अगदी स्पष्ट्पणे पालकांना आणि मुलाला सांगुन चुकलो आहे. पण काय करणार?

In reply to by विनायक प्रभू

आणि हो. कसला 'आयशीच्या घोवाचा समुपदेशक' हो तात्या. खुप बदल झाला आहे चित्रात. मुलांना कानफटात मारुन मला परवडत नाही, शिकायचे तर शिक नाहीतर गेलास बाझवत असे म्हणता येत नाही. लगेच उत्तर येते " मी काय ऍप्लीकेशन दीले होते का मला जन्माला घालायला". असो. निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो. नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख. दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 18:23
निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो. नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख. दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.
हे समजले नाही.. आय आय टी मध्ये जाण्याबद्दल आपले मत अनुकुल नाही का? असे का? आय आय टी साठी दहावीमध्ये अभ्यास.. त्यासाठी स्पेशल शिकणी असे काही आहे का.. आणी त्याचा खर्च फार आहे का.. पण आय आय टीचा पर्याय १२ वी नंतर अथवा ग्रॅज्युएशन नंतर खुला होतो ना... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

प्रत्येक ८५% + वाल्याला आय आय टी सबकुच्छ ची भुरळ घालण्यात येते. सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात. पण ते आय आय टी ला लागणार्‍या बुद्धिमत्तेचे द्योतक नव्हे. सोम्या जातो म्हणुन गोम्या जातो. सर्व क्लासेस दोन वर्षाचे मिळुन सुमारे ३.५ लाख खर्च होतात. ९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 18:35
हम्म.. असे आहे तर.. म्हणजे क्लासचाच खर्च जास्त.. असो.. कोचिंग क्लासेसचे प्रस्थ फारच झाले आहे असे दिसते... -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 04/03/2009 - 19:20
असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक). रेवती

In reply to by रेवती

लिखाळ 04/03/2009 - 19:42
>असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक). बापरे.. हे अतीच झालं.. अश्या पालकांचे पराठेच करायला हवेत :) -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात. सत्य आहे! ९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही. सहमत! १) प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची व त्याच्या पालकांना पाल्याची (अभ्यासातली) कुवत माहीत असणे आवश्यक. ह्या विषयावर घरात दीर्घ चर्चा करून त्यावर एकमत करणे आवश्यक. १२वी नंतर निवडायच्या मार्गासाठी दहा पट न काढता एक मार्ग निवडून त्या साठी अभ्यास करणे आवश्यक. २) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक. त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत. अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात. ३) प्रभूसाहेबांनी सांगितलेल्या कुटुंबाची केस हातघाईवर आलेली आहे. त्यामुळे सल्ला देणे मला अवघड वाटते. तरी ते कुटूंब ज्या समाजातले / ज्ञातीतले आहे, त्या समाजातील संस्था / ज्ञातीबंधू शिक्षणाचा काही खर्च उचलू शकतात. आमचे ब्राम्हण सहाय्यक संघ व चित्तपावन संस्था एके काळी अभियांत्रीकी, वैद्यकीय शिक्षणाचा काही भार विनामोबदला उचलत. (आजचे ठाऊक नाही, कारण ह्या संस्थांशी माझा संबंध आला नाही) मी V.J.T.I. ला असताना (आमचे एक ज्ञातीबंधू) सायनच्या एका आर्कीटेक्ट साहेबांनी (त्यांची नांव गुप्त ठेवायची अट आहे), माझ्या पूर्ण अभ्यासक्रमाची पुस्तके मला दिली होती. अन्यथा टॅक्सी ड्रायव्हर असलेले माझे वडील घायकुतीला आले असते. डीप्लोमा करताना मी शिकवण्या, तसेच दारोदार पेपर टाकून बस तिकिटाचा खर्च काढत असे. ४) ज्यांची मुले इ. १०वी पासुन अजून दूर आहेत, त्यांनी दीर्घ कालीन आर्थीक योजना अत्तापसून राबवणे आवश्यक. भविष्यात शिक्षण अजून महाग होत जाईल. ५)एकंदर आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणार्‍या / दिसणार्‍या घटनांनी बावॠन न जाता, एकमार्गी (धोपटमार्गी) वाटचाल करणे आवश्यक. उदा. लोकांच्या हातातले महागडे मोबाईल पाहून जेव्हा मी त्यांना त्यांच्या उत्पन्न बद्दल विचारतो, तेव्हा त्या मोबाईलची किं. पगारच्या कुवती पलिकडची आढळते. समाजात प्रतिष्ठा, तोरा मिरवण्यासाठी लोक ज्या उचापत्या करतात, ते पाहून दुखः होते. आमच्या कंपनीतल्या काही मंडळींनी भिशी काढून महागडे मोबाईल घेतले, कर्जे काढून सिंगापूर वार्‍या केल्या. ह्या मंडळींना दीर्घकालीन बचती विषयी यत्कींचितही जाणीव नाही. कृपया लेक्षात घ्या, हे विषयांतर नाही, ह्या सार्‍या गोष्टींपेक्षा मुलांचे शिक्षण कित्येक पट मोलाचे आहे. ह्याची पालकांनी जाणीव ठेवावी. ६) आमची आजची शिक्षणपद्धती, अभियांत्रीकी, वैद्यकीय या पलीकडे फार मोठी क्षेत्र उपलब्ध आहेत, ह्याकडे मुलांना जाऊ देत नाही. ज्याला ingenuity म्हणतात, ती अर्हता शाळेत मिळत नाही. हे अमेरिकन, जर्मन समाजाला कळते, आम्हाला नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 04/03/2009 - 22:56
अतिशय योग्य विचार मांडल्याबद्दल अभ्यंकरांचे आभार! भपका आणि मोठेपणा ह्याच्या मागे लागून लोक स्वतःलाच नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही बरबाद करण्याच्या मागे लागे लागतात हे खरे आहे! चतुरंग

In reply to by संजय अभ्यंकर

२) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक. त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत. अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात. सांगायचे काम माझे बाकी पालक आणि विद्यार्थ्याचा निर्णय.

मोहन 04/03/2009 - 15:22
प्रश्न कठीण आहे. विम्याच्या मनीब्याक ई. लुटारु पॉलिसी बंद कराव्या ( टर्म पॉलिसी सूरु ठेवावी व शक्य असल्यास वाढवावी.) त्यातून जे काही पैसे मिळतील ते फर्नीचर लोन फेडण्यात खर्च करावे. गाडीला प्रॉडटीव्ह असेट करता आले तर ठीक. नाही तर सरळ विकावी व कर्ज फेडून उरलेले पैसे परत फर्नीचर लोन फेडण्यासाठी वापरावे. यामुळे गाडीच्या देखरेखीचा व ईंश्यूरन्सचा खर्च वाचेल. ब्यांकेच्या खात्यात सुद्धा आवश्यक तेवढीच शिल्लक ठेवून फर्नीचर लोन मधून लवकरात लवकर मोकळे व्हावे. ३ जणाच्या कुटुंबाला किती खर्च लागायला हवा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बियर नाही प्यायची, सिनेमा-नाटक नको तर जगाचे कशाला? ;) मोहन

आपलाभाउ 04/03/2009 - 17:20
मनात आले तर होउ शक्ते............ईच्च्चा शक्ति पहिजे................ईश्वर मार्ग दाखावतो..........

चतुरंग 04/03/2009 - 18:50
१ - तातडीने गाडी काढून टाकणे (कमीच वापरली जाते असे सांगितले आहेत म्हणून) = ७०००रू. वाचले = त्यातले १००० घराचा आणि १००० फर्निचर हप्त्यात वाढवावेत उरलेले ५०००रु. बँकेत गेले पाहिजेत २ - रेल्वे पास फर्स्टक्लासचा असेल तर दोन वर्षे सेकंड क्लासने प्रवास करावा - मला पासेसचे दर माहीत नाहीत पण नक्कीच भरपूर बचत होईल असे वाटते. तसे नसले तर कारपूलिंग किंवा इतर कुठले पर्यायी मार्ग आहेत का ह्याची चाचपणी करावी, तेजीच्या काळात हे मार्ग आपण बघितलेले नसतात. ३ - घरखर्च कमी कसा करता येईल? ग्राहकपेठेसारख्या होलसेल दुकानातून खरेदी करावी, काही दिवस थोडे साधे कपडे घ्यावेत (म्हणजे एरवी रेमंड्सशिवाय पानच हलत नाही असे असेल तर..), बाहेरून खाण्याचे पदार्थ रेडीमेड आणण्याकडे कल असेल तर त्यावरचा जोर कमी करावा, इस्त्रीला कपडे बाहेर टाकत असाल तर घरीच करावी, एकूण घरखर्चाकडे अगदी बारकाईने बघितल्यास अनेक फटी दिसतात ज्या जास्त आवक असताना निर्माण करुन ठेवलेल्या असतात त्या बुजवता येतील. महिना १००० जरी कमी करु शकले तरी फायदाच! आईचा आजार असाध्य वगैरे नसला आणि जर तिला पार्टटाईम नोकरी करणे शक्य असेल तर जरूर करावी त्याने थोडा घरखर्च भागायला मदत होईल. तसे शक्य नसले तर शिकवण्या सुरु करणे शक्य आहे का ते बघावे. (आता चार परखड शब्द -माझ्या बघण्यात दहावी बारावीला बोर्डात आलेली मंडळी ही स्वतःला फार शहाणी समजतात असे बहुतांश चित्र आहे, अपवाद असतातच - कृपया मिपाकरांपैकी कोणी बोर्डात आलेले असल्यास मनावर घेऊ नका - पण सगळीकडेच ती झूल अंगावर ठेऊन वावरतात बर्‍याचवेळा. वेळेप्रमाणे पडेल ते काम अंगावर घेण्यात कमीपणा वाटतो. व्यवहारी जगात ती झूल उपयोगाची नसते हे कळते पण वळत नाही - ह्या केसमधे असे असेल की नाही माहीत नाही पण असलेच तर समुपदेशकांनी कौशल्याने मार्ग काढता आला तर पहावा!) तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मनस्थिती उत्तम असलेला एखादा छानसा दिवस बघून आई-वडील-मुलगा ह्यांनी एकत्र बसून घराचा जमाखर्च मुलाला समजावून द्यावा. महिन्याला किती मिळतात. बचत किती खर्च किती. बचतीत वाढ करण्यासाठी आई-वडील काय काय करत आहेत हे सगळे मुलाला समजले पाहिजे. त्याचे टेंशन वाढेल अशी भीती वाटू देऊ नका. मुले समंजस असतात त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव दिली तर त्याचा उपयोगच होतो. मुलांपासून दडवून ठेवायचे आणि येताजाता आदळाआपट, धुसफूस, संतापून आरडाओरडा, मुलावर चिडचिड असे होत असेल तर दुष्परिणाम जास्त होतात! समुपदेशक आणि त्यांचे क्लायंट्स सर्वांना शुभेच्छा! :) चतुरंग

अवलिया 04/03/2009 - 19:44
समस्या अवघड आहे खरी. रंगाशेटशी सहमत. बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

विसोबा खेचर 05/03/2009 - 00:35
बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे. माझाही आहे..! आणि पोराच्या वेळीच दोन कानफटात मारणे हेच सर्वात उत्तम समुपदेशन..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 05/03/2009 - 00:54
आपल्या पिढीत मूल अगदी १५-१६ वर्षाचे होईपर्यंत वडिलांना हात साफ करुन घेता येत असे ;) आताशा फार तर मूल सहा-सात वर्षाचे असेपर्यंत तुम्ही माराचा थोडा धाक दाखवू शकता. त्यानंतर त्याचा उलटा परिणाम होतो - कोडगेपणा वाढतो. पण थोडा धाक हवा अगदीच मोकाट वळू सुटल्यासारखे नसावे हे मात्र नक्की! चतुरंग

विकास 04/03/2009 - 20:23
भारतातील खर्चाचा या निमित्ताने अंदाज आला. बर्‍याच सुचना आल्या त्या परत लिहीत नाही. एक प्रश्नः मुलाने काँप्युटर्सला जावे हे मुलाला वाटते का आईवडलांना? ह्या "एल के एम" कितपत येते? (एल के एम: लोक काय म्हणतील, अर्थात पीअर प्रेशर) बाकी चतुरंगच्या शेवटच्या मुद्याशी विशेष सहमत. सारेगमप, सास-बहू, अजून काही कार्यक्रम, ऑफिसातील कटकटींचा नकोतितका विचार, अजून काही अवांतर विचार करत एका टेबलावर साधे जेवण करणे विसरले जात आहे. वास्तवीक सर्वात महत्वाचे असते ते संवाद पण तो होण्यासाठी, "सहनाववतु सहनौभुनक्तु..." करावे लागते (नुसतेच पाठ असून उपयोग नसतो). सध्या भारतात नवीन कुटूंब पद्धती निर्माण झाली आहे: एकत्र विभक्त कुटूंब. राहतात एकत्र पण मुलगा/गी एसएमएस करत बसतात, आई फोनवर, वडील टिव्ही, वगैरे आणि त्याची काही काँबिनेशन्स! असो. मला वाटते आज पैशापेक्षा जास्त समस्या ही नाते आणि (तरूणपणात येत असलेल्या) मुलांच्या संदर्भात व्यक्तीमत्व विकास ही आहे. जाता जाता एक उदाहरण देतो: इंजिनियरींगची मी अमुक एक ब्रँच का निवडली अथवा नावडीच्या ब्रँच मधून आवडीच्या ब्रँच मधे मी कसा आलो यावरील एक चौथ्या वर्षातील मुलांची भाषणे मी पहील्या वर्षात असताना ठेवली होती. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात नोकर्‍या कशा चांगल्या आहेत म्हणून गेलो वगैरे सांगत भलावण अथवा "डिफेन्स" करत होता. नंतर आमचा एक जुना जाणता प्राध्यापक जो मुलांशी मित्रासारखा संवाद करण्यामुळे सर्वच कॉलेजात प्रसिद्ध होता, तो उठला आणि म्हणाला: " उपदेशोही मुर्खाणां प्रकोपाय न शांतये..." अर्थात तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. पण तुम्ही इंजिनियर्स होणार आहात. engineers should create jobs, not demand one... पण तुम्हाला ते कळतच नाही आणि कुठली ब्रँच चांगली म्हणून वायफळ बोलत बसला आहात..." अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!

In reply to by विकास

अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!
मार्मिक प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुक्ता २० 05/03/2009 - 09:23
१) मुलाला सांगा, घरचा खर्च किती आणि कसा आहे! मुलगा १०वीत आहे, म्हणजे तेवढा समजुतदारपणा असणार!! २) आजकाल engg चं फॅड आहे! जो -तो तेच करतोय. असो, त्याला engineering करायचय ना, त्याला म्हणाव, १०वी ची परिक्षा झाली कि part-time जॉब कर आणि थोडेफार तरी पैसे जमव. atleast कळेल दाल्-आटे का भाव! (experience बोलतोय :P) ३) गाडीची गरज नसल्यास सरळ विकावी. ४) जमत असल्यास आइने घरी शिकवण्या घ्याव्या. ५) १०वी आहे नं,केबल काढुन टाका , तेवढिच बचत. जाता-जाता: सगळेच engg किंवा medical करतात म्हणुन ते करु नये. आपली क्षमता काय, आपल्याला काय जमतं काय नाही हे नीट पाहा. १०वीत ८४% मिळाले म्हणुन हवेत उडु नका. अशी बरीच मुलं-मुली पाहिली आहेत जी १०वीत छान marks मिळले म्हणुन engg किंवा medical घेतात आणि मग रडतात, " हे जमत नाहिये." म्हणुन. असं होऊ देऊ नका. :) बघा कितपत पट्तय ते. :) मुक्ता. :)

स्वाती२ 05/03/2009 - 22:23
चतुरंग , विकास , आणि मुक्ता यांचे म्हणणे बरोबर आहे. तसेच हल्ली शिक्षणासाठी कर्ज मिळ्ते. ते मुलगा नंतर फेडू शकतो. मात्र पालकांना रीटायरमेंट साठी कोणी कर्ज देणार नाहीये हे लक्षात घ्यावे. तसेच १-२ महीने सर्व खर्च लिहावा. अगदी एक वडा पाव घेतला तरी लगेच नोंद करावी.आपलेच आपल्याला लक्षात येते वायफळ खर्च कुठे होतोय ते. माझा स्वताचा अनुभव - मी नोकरी करत नाही. नवरा foundry mgr. दोन प्लांटस बघतो. माझा मुलगा आठवीत आहे. घरी केबल नाही. इथल्या मंदीमूळे मुलाचा college fund 37% loss मध्धे. त्याला statement दाखवले. मुलाने आत्तापासून scholarship साठी शोधाशोध सुरू केलेय. तीन महीने एक नोकरी केली. आता tutor म्हणून काम मिळेल का ते शोधतोय. तसेच private university ची स्वप्नं सोडून state university ला जायची मानसीक तयारी सुरू झालेय. मुलांना खरी परीस्थीती कळ्ली तर ती खुपदा मोठ्यांपेक्षाही समजुतदार वागतात. टीप- प्रायव्हेट/स्टेट असा वाद सुरू करायचा नाहीये. या वयात मुलांना IU पेक्षा Butler सांगायला छान वाटतं.

महेश हतोळकर 04/03/2009 - 12:34
गाडी आणि इतर खर्चाच्या बाबतीत काही करता येईल का? म्हणजे गाडी विकायची नाही पण एखाद्या ट्रॅव्हल एजंटबरोबर बोलून गाडी व्यवसायाला लावली तर? तसाही वापर कमीच आहे. घ्या. आजून एक फाटका खीसा बोलला.

प्रमोद देव 04/03/2009 - 12:38
काटकसर करायला शिका. अनाठायी खर्च बंद करा(त्यासाठी कठोर आत्मपरीक्षणाची जरूर आहे.) हे जमणार नसेल तर आवक वाढवा. कशी? त्याचा विचार ज्याने त्याने करावा.

दशानन 04/03/2009 - 12:40
खरं आहे.. ! मुंबई सारख्या सार्वजनिक वाहतुक मुबलक असलेल्या शहरामध्ये स्वतःची गाडी ही चैनीची च वस्तु आहे.. जर तो एक खर्च घटवला तर थोडा हात भार लागेल. >>३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार) १८०००० हजारचे हफ्ते भरायचे आहेत अजून :( अवघड आहे.. ! >>महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे) ह्या मध्ये अजून काट कसर केली तर... ८००-१००० रुपयांची बचती मध्ये भर पडेल. >>+१०००० घरखर्च तीन जणांच्या कुटुंबामध्ये हे खुपच अती आहे. ह्याच कमी करणे.. वायफळ सामान न खरेदी करणे .. ह्यामुळे कमीत कमी २५०० ची बचत होऊ शकते. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 16:55
दहावीतल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला ३ ते ४ हजार रुपये मासिक खर्च !!! ??? बापरे बाप ! हा आकडा भारीच आहे... इतका खर्च का येतो? -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

दशानन 04/03/2009 - 16:57
हाच मी विचार केला, डोक्यातून इचार जात नव्हता म्हणुन दोन्-चार फोन लावले .. येतो राव येवढा खर्चा आरामात येतो. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by लिखाळ

दशानन 04/03/2009 - 17:10
हो... मला तर उलट शाळेनेच पैसे दिले.. गप्प घरी जा म्हणून =)) * पन खरंच राव, आपल्या काळी एवढा खर्च नव्हता. १५ रुपये शाळेची फी + गणवेश + चपला + एक दप्तर + वह्या+पुस्तके = वर्षाचे १०००-१५०० म्हणजे पण पंचगंगेची मच्छिंद्री... राव ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सहज 04/03/2009 - 12:48
१) बँकेतील शिल्लक ५५००० हजार शक्यतो हात न लावता आपत्कालीन तशीच ठेवणे. एफ. डी. २) गाडीचा फारसा उपयोग नसल्यास, ती काढून महीना ७००० वाचवता येतील. रोज गाडीने जात-येत नसतील तर नक्कीच काढावी व सार्वजनीक वाहतुकीत किती खर्च आहे बघावे. नाही तरी इन्शुरन्स, तेल, पाणी, दुरुस्ती, खर्च वाचतीलच. किमान ५०००/- वाचावेत हा अंदाज. ३) टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार. जमल्यास टर्म पॉलीसी रक्कम वाढवावी. ४) महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल. जर शिक्षण खर्च पहीली प्रायोरिटि असेल तर असेच करावे. महागडे इंजीनीयरिंग न करता पदवी, पदव्युत्तर असा मार्ग हाताळायचा विचार करायला हरकत नाही. आणि हो जमल्यास शैक्षणीक कर्ज घ्यावे व मुख्य म्हणजे स्वताच्या म्हातारपणासाठी जोरदार पैसे साठवण्यास सुरवात करावी. मुलाचे शिक्षण दुसरे साधे झाले तर चालेल पण म्हातारपणी मुलावर आर्थीक दृष्ट्या अवलंबुन रहाण्यात मोठी चूक करत आहे हे माझे मत.

अपघाताचा उल्लेख केला आहेत. पण सध्याचं औषध-पाणी, किंवा कसं यांचा उल्लेख नाही. तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल. कसं ते मी काय सांगणार तुम्हाला विप्र? (आता मी पळते, नाहीतर पुन्हा मला फटके मिळायचे, मी व्याज खात नाही आहे म्हणून!) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विनायक प्रभू

कुंदन 04/03/2009 - 14:23
>>तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल. अदिती शी सहमत. शिकवण्या घेणे वगैरे जमु शकणार नाही का? >>पुराणातली वांगी. जर असे असेल तर , रोज रोज भरीत खावे लागेल मग.

In reply to by विनायक प्रभू

पुराणातली वांगी. उपयोग काही नाही. मग समुपदेशकाचं काम काय? पोरांपेक्षा आधी पालकांचेच कान ओढा; पोरांचे कान ओढण्याऐवजी पाठीवर हात ठेवण्यापुरतेच रहाल. आणि हो, हा धागा योग्य ठिकाणी पोहोचेल याचीही काळजी घ्याच. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

सुनील 04/03/2009 - 12:47
तुम्ही दिलेल्या माहितीचे थोडक्यात विश्लेषण केले - घर खर्च - ३५% कर्ज फेड - ४५% इन्शुरन्स हप्ते - १५% बचत - ५% पैकी, घरखर्चात बचत करायला थोडा वाव असावा. नक्की कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आहेत ते कळले नाही. पण त्यापैकी वॅनिला इन्शुरन्स चालू ठेऊन बाकीच्या पॉलिसी बंद करता येतील आणि ते पैसे थोड्या अधिक परतावा देणार्‍या योजनांत गुंतवता येतील, असे वाटते. गाडी आणि फर्निचरच्या कर्जाची मुदतपूर्व फेड करता येईल का ते पहावे. केवळ ५% बचत, हे कोणत्याही अर्थाने सुरक्षित नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

१०००० घरखर्च + ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे) = १४००० ३ जणांच्या कुटुंबाला महिन्याला इतका खर्च येतो का? २००० = किराणा ( मला वाटतं ३ जणांसाठी याहुन कमी येत असेल...) १००० = घरकामच्या बायका ( धुणी ,भांडी,ई..) ३५० = सिलेंडर १००० = लाईट बील (यापेक्शा कमी येउ शकतं) १०००=फोन बील (यापेक्शा कमी येउ शकतं) ४००० = ईतर ( हॉटेलिंग,चित्रपट्,दवाखाना,रेल्वे पास,मोबाईल ई..) १०००=भाजी,दुध,पेपर....ई.... ==== १०३५० इथे ३०००-४००० ची बचत होउ शकते.....असं मला वाटतं

In reply to by स्मिता श्रीपाद

मनिष 04/03/2009 - 17:09
१०००=भाजी,दुध,पेपर....ई....
कुतुहल म्हणून नाव पाहिले तर 'स्मिता श्रीपाद', निदान गृहिणींना तरि खर्च माहित असतील असे वाटते. दूध आहे २६ रु/लि पुण्यात. मुंबईत २८ ते ३० रू आहे. घरपोच चा निदान ३० रु आकार धरला तरी ८०० च्या वर जाते. भाजीचे म्हणाल तर दिवसाला ३०-४० रू सहज होतात (८-१० रु पाव भाजी आहे, लिंबू, मिरची, कढीपत्ता, काकडी, टोमॅटॉ, नारळ, दही, पनीर...खूप खर्च असतो हो!). भाजीचा खर्चच १०००-१२०० महिना होतो आणी १ पेपर असेल तर १०० रु २ असतील तर २००. तर हे बघा -- दूध + भाजी + पेपर = ८०० + १२०० + २०० = २२००. शिवाय धोबी, केबलवाला वेगळेच. ३ जणांच्या कुटुंबाला १०,००० अगदी सहज लागतात, निदान मोठ्या शहरात तरी. - (आटे-डालचा भाव नीट माहित असलेला) मनिष

In reply to by मनिष

पेपर ऑनलाईन वाचा. इंटरनेटचा इतरही बराच फायदा आहे. केबलची गरजच काय, मुलगा तसाही दहावीत आहे आणि टी.व्ही.सुद्धा बकवासच असतो. धोबी, कामाला बायका कशाला? मशिन्स+आपला हात जगन्नाथ! व्यायाम होतो, घर सगळ्यांचं असल्याची जाणीव होते आणि पैसेही वाचतात. (आणि हा सल्ला उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार नाही.) मनीषचं गणित मान्य. दोघांसाठी, पुण्यात, दूध आणि भाज्या+फळांचाच खर्च प्रत्येकी १००० च्या आसपास होतो. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

योगी९०० 04/03/2009 - 13:26
मुलगा साधारण १६/१७ वर्षाचा आणि पुर्वी दोन्ही पालक कमावते असून फक्त ५५००० बँकेतील शिल्लक हे पटत नाही. जरी अपघात आणि घराच्या डाऊन पेयमेंट मध्ये शिल्लक संपली असे नमूद केले आहे तरी.. याचा अर्थ पुर्वी काही इतर जबाबदारी किंवा शेयर मार्केट मध्ये नुकसान असे काही झाले असावे किंवा आधी काही आर्थिक नियोजन केले नसावे. सध्या गाडी विकणे हाच एक उत्तम सल्ला दिसतोय. टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार. हे अजिबात करू नका. पुढे कधी कर्ज घ्यायची वेळ आली (शिक्षणासाठी वगैरे) तर विमा पॉलीसी असणे फायद्याचे ठरेल. तात्या या वर अधिक चांगला सल्ला देतील. आता नेहेमीप्रमाणे 'कॉम्प्युटर इंजिनियरींग' स्वप्ने सुरु झाली. (अरे देवा) आता पुढच्या नियोजनाचे काय.? फक्त हेच एक करियर आहे का? महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल. हे बरोबर.. बियर वगैरे चैन सध्या तरी बंद करावी. बाकी सगळे विचार सहज यांच्या प्रतिक्रियेप्रमाणे खादाडमाऊ

दत्ता काळे 04/03/2009 - 14:17
खर्च करण्याच्या सवयीमध्ये बदल करण्यानी फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या सवयी आहेत आणि त्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यामुळे केलेले नवीन उपाय फार काळ टिकत तर नाहीच, उलटपक्षी कधीतरी त्याचा उद्रेक होऊन एखाद्यावेळी जास्तच खर्च होऊ शकतो आणि केलेल्या बचतीचा फारसा उपयोग होत नाही . त्यापेक्षा, १. व्यवसाय वाढीचा जास्तीत जास्त विचार करून नवीन आराखडे तयार करणे, २. नवीन आराखड्याप्रमाणे दररोजचे नियोजन करणे, त्यानुसार कामे वाढविणे, ३. सध्या जे चार्जेस रिवाईझ करता येऊ शकतात कां ते बघा, आणि ४. सध्याच्या व्यवसायाला पूरक ( Forward OR Back Integration ) असा किंवा एखादा जोड व्यवसाय सुरु करावा. जरा अवांतर : मी पण एक स्वतंत्र व्यावसायिक आहे आणि माझ्याही मुलाला दहावी पास झाल्यावर Comp.Science ला ऍडमीशन मिळाली आहे. फक्त त्याची इच्छा एन्.डी.ए. मध्ये ऑफिसर व्हावे किंवा आर्टीलरी इन्जिनिअरींग करावे अशी आहे. पुढे काय होईल, देव जाणे.

विसोबा खेचर 04/03/2009 - 14:33
मास्तर, धागा टाकलात हे चांगलेच झाले. कुणी सुचवलेला पर्यात उपयोगी पडल्यास उत्तमच आहे... बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. आम्ही दुनियादारी खूप केली, २०० ते ३०० रुपये महिना, या दराने १९८९ पासून नौकरी केली. टक्केटोमणे खाल्ले. आज आमचं काय वाईट झालं आहे? स्वत:च्या हिंमतीवर दोन वेळचा आमटीभात सुखा-समाधानाने खात आहोत. शेवटी संगणक अभियांत्रिकी/उच्चशिक्षण म्हणजेच काही सर्वस्व नाही. आज तिच्यायला संगणक अभियंत्यांच्याच नौकर्‍या जाऊन त्यांच्यावर मंदीची आणि बेकारीची कुर्‍हाड कोसळल्याच्या बातम्या ऐकत आहोत..! मास्तर, त्या पोराला आईवडिलांना आर्थिक ताण देऊन शिकण्यात काही मतलब नाही हे समजावा. काय उपाशी मरत नाहीस, स्वत:च्या हिंमतीवर मोठा हो असं सांगा. तेच खरं समुपदेशन.. तुम्ही समुपदेशक मंडळीच नाही नाही ते समुपदेशन पोरांच्या डोक्यात भरवून प्रॉब्लेम वाढवून ठेवत असता असं माझं वैयक्तिक मत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज 04/03/2009 - 14:35
>हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. कदाचित ह्या धाग्यामागे मास्तरांचा हाच हेतु असेल की खर्च, शिक्षण खर्च दाखवून देणे. जागरुकता घडवणे.

In reply to by विसोबा खेचर

बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता.. अगदी सहमत. (अशी ना तशी डॉक्टर) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विसोबा खेचर

तात्या मी त्यातला नाही हे आधीच बर्‍याच वेळा सांगितलेले आहे. तुम्ही म्हणता ते अगदी स्पष्ट्पणे पालकांना आणि मुलाला सांगुन चुकलो आहे. पण काय करणार?

In reply to by विनायक प्रभू

आणि हो. कसला 'आयशीच्या घोवाचा समुपदेशक' हो तात्या. खुप बदल झाला आहे चित्रात. मुलांना कानफटात मारुन मला परवडत नाही, शिकायचे तर शिक नाहीतर गेलास बाझवत असे म्हणता येत नाही. लगेच उत्तर येते " मी काय ऍप्लीकेशन दीले होते का मला जन्माला घालायला". असो. निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो. नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख. दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 18:23
निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो. नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख. दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.
हे समजले नाही.. आय आय टी मध्ये जाण्याबद्दल आपले मत अनुकुल नाही का? असे का? आय आय टी साठी दहावीमध्ये अभ्यास.. त्यासाठी स्पेशल शिकणी असे काही आहे का.. आणी त्याचा खर्च फार आहे का.. पण आय आय टीचा पर्याय १२ वी नंतर अथवा ग्रॅज्युएशन नंतर खुला होतो ना... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

प्रत्येक ८५% + वाल्याला आय आय टी सबकुच्छ ची भुरळ घालण्यात येते. सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात. पण ते आय आय टी ला लागणार्‍या बुद्धिमत्तेचे द्योतक नव्हे. सोम्या जातो म्हणुन गोम्या जातो. सर्व क्लासेस दोन वर्षाचे मिळुन सुमारे ३.५ लाख खर्च होतात. ९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 04/03/2009 - 18:35
हम्म.. असे आहे तर.. म्हणजे क्लासचाच खर्च जास्त.. असो.. कोचिंग क्लासेसचे प्रस्थ फारच झाले आहे असे दिसते... -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 04/03/2009 - 19:20
असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक). रेवती

In reply to by रेवती

लिखाळ 04/03/2009 - 19:42
>असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक). बापरे.. हे अतीच झालं.. अश्या पालकांचे पराठेच करायला हवेत :) -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात. सत्य आहे! ९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही. सहमत! १) प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची व त्याच्या पालकांना पाल्याची (अभ्यासातली) कुवत माहीत असणे आवश्यक. ह्या विषयावर घरात दीर्घ चर्चा करून त्यावर एकमत करणे आवश्यक. १२वी नंतर निवडायच्या मार्गासाठी दहा पट न काढता एक मार्ग निवडून त्या साठी अभ्यास करणे आवश्यक. २) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक. त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत. अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात. ३) प्रभूसाहेबांनी सांगितलेल्या कुटुंबाची केस हातघाईवर आलेली आहे. त्यामुळे सल्ला देणे मला अवघड वाटते. तरी ते कुटूंब ज्या समाजातले / ज्ञातीतले आहे, त्या समाजातील संस्था / ज्ञातीबंधू शिक्षणाचा काही खर्च उचलू शकतात. आमचे ब्राम्हण सहाय्यक संघ व चित्तपावन संस्था एके काळी अभियांत्रीकी, वैद्यकीय शिक्षणाचा काही भार विनामोबदला उचलत. (आजचे ठाऊक नाही, कारण ह्या संस्थांशी माझा संबंध आला नाही) मी V.J.T.I. ला असताना (आमचे एक ज्ञातीबंधू) सायनच्या एका आर्कीटेक्ट साहेबांनी (त्यांची नांव गुप्त ठेवायची अट आहे), माझ्या पूर्ण अभ्यासक्रमाची पुस्तके मला दिली होती. अन्यथा टॅक्सी ड्रायव्हर असलेले माझे वडील घायकुतीला आले असते. डीप्लोमा करताना मी शिकवण्या, तसेच दारोदार पेपर टाकून बस तिकिटाचा खर्च काढत असे. ४) ज्यांची मुले इ. १०वी पासुन अजून दूर आहेत, त्यांनी दीर्घ कालीन आर्थीक योजना अत्तापसून राबवणे आवश्यक. भविष्यात शिक्षण अजून महाग होत जाईल. ५)एकंदर आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणार्‍या / दिसणार्‍या घटनांनी बावॠन न जाता, एकमार्गी (धोपटमार्गी) वाटचाल करणे आवश्यक. उदा. लोकांच्या हातातले महागडे मोबाईल पाहून जेव्हा मी त्यांना त्यांच्या उत्पन्न बद्दल विचारतो, तेव्हा त्या मोबाईलची किं. पगारच्या कुवती पलिकडची आढळते. समाजात प्रतिष्ठा, तोरा मिरवण्यासाठी लोक ज्या उचापत्या करतात, ते पाहून दुखः होते. आमच्या कंपनीतल्या काही मंडळींनी भिशी काढून महागडे मोबाईल घेतले, कर्जे काढून सिंगापूर वार्‍या केल्या. ह्या मंडळींना दीर्घकालीन बचती विषयी यत्कींचितही जाणीव नाही. कृपया लेक्षात घ्या, हे विषयांतर नाही, ह्या सार्‍या गोष्टींपेक्षा मुलांचे शिक्षण कित्येक पट मोलाचे आहे. ह्याची पालकांनी जाणीव ठेवावी. ६) आमची आजची शिक्षणपद्धती, अभियांत्रीकी, वैद्यकीय या पलीकडे फार मोठी क्षेत्र उपलब्ध आहेत, ह्याकडे मुलांना जाऊ देत नाही. ज्याला ingenuity म्हणतात, ती अर्हता शाळेत मिळत नाही. हे अमेरिकन, जर्मन समाजाला कळते, आम्हाला नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 04/03/2009 - 22:56
अतिशय योग्य विचार मांडल्याबद्दल अभ्यंकरांचे आभार! भपका आणि मोठेपणा ह्याच्या मागे लागून लोक स्वतःलाच नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही बरबाद करण्याच्या मागे लागे लागतात हे खरे आहे! चतुरंग

In reply to by संजय अभ्यंकर

२) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक. त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत. अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात. सांगायचे काम माझे बाकी पालक आणि विद्यार्थ्याचा निर्णय.

मोहन 04/03/2009 - 15:22
प्रश्न कठीण आहे. विम्याच्या मनीब्याक ई. लुटारु पॉलिसी बंद कराव्या ( टर्म पॉलिसी सूरु ठेवावी व शक्य असल्यास वाढवावी.) त्यातून जे काही पैसे मिळतील ते फर्नीचर लोन फेडण्यात खर्च करावे. गाडीला प्रॉडटीव्ह असेट करता आले तर ठीक. नाही तर सरळ विकावी व कर्ज फेडून उरलेले पैसे परत फर्नीचर लोन फेडण्यासाठी वापरावे. यामुळे गाडीच्या देखरेखीचा व ईंश्यूरन्सचा खर्च वाचेल. ब्यांकेच्या खात्यात सुद्धा आवश्यक तेवढीच शिल्लक ठेवून फर्नीचर लोन मधून लवकरात लवकर मोकळे व्हावे. ३ जणाच्या कुटुंबाला किती खर्च लागायला हवा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बियर नाही प्यायची, सिनेमा-नाटक नको तर जगाचे कशाला? ;) मोहन

आपलाभाउ 04/03/2009 - 17:20
मनात आले तर होउ शक्ते............ईच्च्चा शक्ति पहिजे................ईश्वर मार्ग दाखावतो..........

चतुरंग 04/03/2009 - 18:50
१ - तातडीने गाडी काढून टाकणे (कमीच वापरली जाते असे सांगितले आहेत म्हणून) = ७०००रू. वाचले = त्यातले १००० घराचा आणि १००० फर्निचर हप्त्यात वाढवावेत उरलेले ५०००रु. बँकेत गेले पाहिजेत २ - रेल्वे पास फर्स्टक्लासचा असेल तर दोन वर्षे सेकंड क्लासने प्रवास करावा - मला पासेसचे दर माहीत नाहीत पण नक्कीच भरपूर बचत होईल असे वाटते. तसे नसले तर कारपूलिंग किंवा इतर कुठले पर्यायी मार्ग आहेत का ह्याची चाचपणी करावी, तेजीच्या काळात हे मार्ग आपण बघितलेले नसतात. ३ - घरखर्च कमी कसा करता येईल? ग्राहकपेठेसारख्या होलसेल दुकानातून खरेदी करावी, काही दिवस थोडे साधे कपडे घ्यावेत (म्हणजे एरवी रेमंड्सशिवाय पानच हलत नाही असे असेल तर..), बाहेरून खाण्याचे पदार्थ रेडीमेड आणण्याकडे कल असेल तर त्यावरचा जोर कमी करावा, इस्त्रीला कपडे बाहेर टाकत असाल तर घरीच करावी, एकूण घरखर्चाकडे अगदी बारकाईने बघितल्यास अनेक फटी दिसतात ज्या जास्त आवक असताना निर्माण करुन ठेवलेल्या असतात त्या बुजवता येतील. महिना १००० जरी कमी करु शकले तरी फायदाच! आईचा आजार असाध्य वगैरे नसला आणि जर तिला पार्टटाईम नोकरी करणे शक्य असेल तर जरूर करावी त्याने थोडा घरखर्च भागायला मदत होईल. तसे शक्य नसले तर शिकवण्या सुरु करणे शक्य आहे का ते बघावे. (आता चार परखड शब्द -माझ्या बघण्यात दहावी बारावीला बोर्डात आलेली मंडळी ही स्वतःला फार शहाणी समजतात असे बहुतांश चित्र आहे, अपवाद असतातच - कृपया मिपाकरांपैकी कोणी बोर्डात आलेले असल्यास मनावर घेऊ नका - पण सगळीकडेच ती झूल अंगावर ठेऊन वावरतात बर्‍याचवेळा. वेळेप्रमाणे पडेल ते काम अंगावर घेण्यात कमीपणा वाटतो. व्यवहारी जगात ती झूल उपयोगाची नसते हे कळते पण वळत नाही - ह्या केसमधे असे असेल की नाही माहीत नाही पण असलेच तर समुपदेशकांनी कौशल्याने मार्ग काढता आला तर पहावा!) तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मनस्थिती उत्तम असलेला एखादा छानसा दिवस बघून आई-वडील-मुलगा ह्यांनी एकत्र बसून घराचा जमाखर्च मुलाला समजावून द्यावा. महिन्याला किती मिळतात. बचत किती खर्च किती. बचतीत वाढ करण्यासाठी आई-वडील काय काय करत आहेत हे सगळे मुलाला समजले पाहिजे. त्याचे टेंशन वाढेल अशी भीती वाटू देऊ नका. मुले समंजस असतात त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव दिली तर त्याचा उपयोगच होतो. मुलांपासून दडवून ठेवायचे आणि येताजाता आदळाआपट, धुसफूस, संतापून आरडाओरडा, मुलावर चिडचिड असे होत असेल तर दुष्परिणाम जास्त होतात! समुपदेशक आणि त्यांचे क्लायंट्स सर्वांना शुभेच्छा! :) चतुरंग

अवलिया 04/03/2009 - 19:44
समस्या अवघड आहे खरी. रंगाशेटशी सहमत. बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

विसोबा खेचर 05/03/2009 - 00:35
बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे. माझाही आहे..! आणि पोराच्या वेळीच दोन कानफटात मारणे हेच सर्वात उत्तम समुपदेशन..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 05/03/2009 - 00:54
आपल्या पिढीत मूल अगदी १५-१६ वर्षाचे होईपर्यंत वडिलांना हात साफ करुन घेता येत असे ;) आताशा फार तर मूल सहा-सात वर्षाचे असेपर्यंत तुम्ही माराचा थोडा धाक दाखवू शकता. त्यानंतर त्याचा उलटा परिणाम होतो - कोडगेपणा वाढतो. पण थोडा धाक हवा अगदीच मोकाट वळू सुटल्यासारखे नसावे हे मात्र नक्की! चतुरंग

विकास 04/03/2009 - 20:23
भारतातील खर्चाचा या निमित्ताने अंदाज आला. बर्‍याच सुचना आल्या त्या परत लिहीत नाही. एक प्रश्नः मुलाने काँप्युटर्सला जावे हे मुलाला वाटते का आईवडलांना? ह्या "एल के एम" कितपत येते? (एल के एम: लोक काय म्हणतील, अर्थात पीअर प्रेशर) बाकी चतुरंगच्या शेवटच्या मुद्याशी विशेष सहमत. सारेगमप, सास-बहू, अजून काही कार्यक्रम, ऑफिसातील कटकटींचा नकोतितका विचार, अजून काही अवांतर विचार करत एका टेबलावर साधे जेवण करणे विसरले जात आहे. वास्तवीक सर्वात महत्वाचे असते ते संवाद पण तो होण्यासाठी, "सहनाववतु सहनौभुनक्तु..." करावे लागते (नुसतेच पाठ असून उपयोग नसतो). सध्या भारतात नवीन कुटूंब पद्धती निर्माण झाली आहे: एकत्र विभक्त कुटूंब. राहतात एकत्र पण मुलगा/गी एसएमएस करत बसतात, आई फोनवर, वडील टिव्ही, वगैरे आणि त्याची काही काँबिनेशन्स! असो. मला वाटते आज पैशापेक्षा जास्त समस्या ही नाते आणि (तरूणपणात येत असलेल्या) मुलांच्या संदर्भात व्यक्तीमत्व विकास ही आहे. जाता जाता एक उदाहरण देतो: इंजिनियरींगची मी अमुक एक ब्रँच का निवडली अथवा नावडीच्या ब्रँच मधून आवडीच्या ब्रँच मधे मी कसा आलो यावरील एक चौथ्या वर्षातील मुलांची भाषणे मी पहील्या वर्षात असताना ठेवली होती. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात नोकर्‍या कशा चांगल्या आहेत म्हणून गेलो वगैरे सांगत भलावण अथवा "डिफेन्स" करत होता. नंतर आमचा एक जुना जाणता प्राध्यापक जो मुलांशी मित्रासारखा संवाद करण्यामुळे सर्वच कॉलेजात प्रसिद्ध होता, तो उठला आणि म्हणाला: " उपदेशोही मुर्खाणां प्रकोपाय न शांतये..." अर्थात तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. पण तुम्ही इंजिनियर्स होणार आहात. engineers should create jobs, not demand one... पण तुम्हाला ते कळतच नाही आणि कुठली ब्रँच चांगली म्हणून वायफळ बोलत बसला आहात..." अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!

In reply to by विकास

अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!
मार्मिक प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुक्ता २० 05/03/2009 - 09:23
१) मुलाला सांगा, घरचा खर्च किती आणि कसा आहे! मुलगा १०वीत आहे, म्हणजे तेवढा समजुतदारपणा असणार!! २) आजकाल engg चं फॅड आहे! जो -तो तेच करतोय. असो, त्याला engineering करायचय ना, त्याला म्हणाव, १०वी ची परिक्षा झाली कि part-time जॉब कर आणि थोडेफार तरी पैसे जमव. atleast कळेल दाल्-आटे का भाव! (experience बोलतोय :P) ३) गाडीची गरज नसल्यास सरळ विकावी. ४) जमत असल्यास आइने घरी शिकवण्या घ्याव्या. ५) १०वी आहे नं,केबल काढुन टाका , तेवढिच बचत. जाता-जाता: सगळेच engg किंवा medical करतात म्हणुन ते करु नये. आपली क्षमता काय, आपल्याला काय जमतं काय नाही हे नीट पाहा. १०वीत ८४% मिळाले म्हणुन हवेत उडु नका. अशी बरीच मुलं-मुली पाहिली आहेत जी १०वीत छान marks मिळले म्हणुन engg किंवा medical घेतात आणि मग रडतात, " हे जमत नाहिये." म्हणुन. असं होऊ देऊ नका. :) बघा कितपत पट्तय ते. :) मुक्ता. :)

स्वाती२ 05/03/2009 - 22:23
चतुरंग , विकास , आणि मुक्ता यांचे म्हणणे बरोबर आहे. तसेच हल्ली शिक्षणासाठी कर्ज मिळ्ते. ते मुलगा नंतर फेडू शकतो. मात्र पालकांना रीटायरमेंट साठी कोणी कर्ज देणार नाहीये हे लक्षात घ्यावे. तसेच १-२ महीने सर्व खर्च लिहावा. अगदी एक वडा पाव घेतला तरी लगेच नोंद करावी.आपलेच आपल्याला लक्षात येते वायफळ खर्च कुठे होतोय ते. माझा स्वताचा अनुभव - मी नोकरी करत नाही. नवरा foundry mgr. दोन प्लांटस बघतो. माझा मुलगा आठवीत आहे. घरी केबल नाही. इथल्या मंदीमूळे मुलाचा college fund 37% loss मध्धे. त्याला statement दाखवले. मुलाने आत्तापासून scholarship साठी शोधाशोध सुरू केलेय. तीन महीने एक नोकरी केली. आता tutor म्हणून काम मिळेल का ते शोधतोय. तसेच private university ची स्वप्नं सोडून state university ला जायची मानसीक तयारी सुरू झालेय. मुलांना खरी परीस्थीती कळ्ली तर ती खुपदा मोठ्यांपेक्षाही समजुतदार वागतात. टीप- प्रायव्हेट/स्टेट असा वाद सुरू करायचा नाहीये. या वयात मुलांना IU पेक्षा Butler सांगायला छान वाटतं.
" सर, जरा मदत हवी होती". एका मिपा वाचकाचा मला फोन आला. ह्या सदस्याने त्याच्या १० वीत असलेल्या मुलाकरता मला ऑक्टोबर मधे संपर्क केला होता. त्याच्या बरोबर आणखी २० मुले आणि पालक होते. नेहेमीप्रमाणे कार्यक्रम झाला. मुले आणि पालक खुष झाले. मी अशा कार्यक्रमाची फी घेत नाही हे आधीच सांगितले होते तरीसुद्धा सर्वांनी मिळुन एक सुंदर सरस्वती ची मुर्ती दीली आणि मी ती घेतली. घरी नेउन मुर्तीची देवघरात स्थापना केली. पण हा फोन वेगळ्या कारणाकरता होता. त्यांना आर्थिक नियोजनात मदत हवी होती. आता मला आर्थिक नियोजन विचारणे म्हणजे "उघड्याकडे गेल वागडे, आणि रात्रभर कुड्कुडले" अशातली गत होती.

<तो>

विनायक प्रभू ·

दशानन 03/03/2009 - 18:40
>प्रो. फागे, प्रो. फोंडे =)) एका मोगोमाग एक ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by दशानन

नरेश_ 03/03/2009 - 19:25
परवापासून बघतोय , 'हास्य -सप्ताह' वगैरे घोषित तर नाही ना केला तात्यांनी ? हा , बरोब्बर शिमग्याचा महिना सुरू झालाय ना ;-) आयनाच्या बायना नि घेतल्याशिवाय (प्रतिसाद हो !) जायना !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 03/03/2009 - 19:42
आमी फुगे वापरताव मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 03/03/2009 - 19:49
फिक्स रेट : १ रुपायाला १२ (चार आन्याला तीन) मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो बै, फ्रोफेसर असु दे नाही तर पोरे कंटाळा घालवण्याकरता आपापले विषय निवडतात. त्याला इलाज नाय.

मरतोय आज हसुन हसुन ! =)) =)) अवांतर :- ७०% लोक इथे टाईमपास साठी येतात, त्यांच्या 'शाब्दीक बोचकार्‍यांची' काळजी घ्या ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by मिंटी

दशानन 03/03/2009 - 18:49
हे आताच चालू झाले आहेत ;) पुढे बघत रहा अजून लै प्रतिसाद येणार हाईत =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

तो> वरुन वेड्या वाकड्या प्रतिक्रिया दिल्या तर याद राखा. परत लिहीणार नाय. हा आमच्या 'प्रतिभेचा' अपमान समजुन आमचे पेन म्यान करु. फिनायक फ्रभु

In reply to by विनायक प्रभू

तुम्ही पेनाने क्यांपूट्रवर लिहिता?? आणि काकूचं नाव फ्रतिभा?? =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विंजिनेर

छोटा डॉन 03/03/2009 - 19:03
फस्त फस्त फो फिंजेनर फौ ... फगदी फ्लास फाणलाय ... फसो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by अवलिया

फोस्ताना चालु द्या असेच म्हणतो ! फक्त तो आम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करु नका ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

शिवापा 04/03/2009 - 20:25
मी वर उल्ले़खलेली रिंगटोन नोकिया दुरध्वनीत कंपोज करण्याचा प्रयत्न केला. मला टेम्पो किती ठेवायाचा कोणी सांगेल का?

दशानन 03/03/2009 - 18:40
>प्रो. फागे, प्रो. फोंडे =)) एका मोगोमाग एक ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by दशानन

नरेश_ 03/03/2009 - 19:25
परवापासून बघतोय , 'हास्य -सप्ताह' वगैरे घोषित तर नाही ना केला तात्यांनी ? हा , बरोब्बर शिमग्याचा महिना सुरू झालाय ना ;-) आयनाच्या बायना नि घेतल्याशिवाय (प्रतिसाद हो !) जायना !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 03/03/2009 - 19:42
आमी फुगे वापरताव मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 03/03/2009 - 19:49
फिक्स रेट : १ रुपायाला १२ (चार आन्याला तीन) मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो बै, फ्रोफेसर असु दे नाही तर पोरे कंटाळा घालवण्याकरता आपापले विषय निवडतात. त्याला इलाज नाय.

मरतोय आज हसुन हसुन ! =)) =)) अवांतर :- ७०% लोक इथे टाईमपास साठी येतात, त्यांच्या 'शाब्दीक बोचकार्‍यांची' काळजी घ्या ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by मिंटी

दशानन 03/03/2009 - 18:49
हे आताच चालू झाले आहेत ;) पुढे बघत रहा अजून लै प्रतिसाद येणार हाईत =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

तो> वरुन वेड्या वाकड्या प्रतिक्रिया दिल्या तर याद राखा. परत लिहीणार नाय. हा आमच्या 'प्रतिभेचा' अपमान समजुन आमचे पेन म्यान करु. फिनायक फ्रभु

In reply to by विनायक प्रभू

तुम्ही पेनाने क्यांपूट्रवर लिहिता?? आणि काकूचं नाव फ्रतिभा?? =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by विंजिनेर

छोटा डॉन 03/03/2009 - 19:03
फस्त फस्त फो फिंजेनर फौ ... फगदी फ्लास फाणलाय ... फसो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by अवलिया

फोस्ताना चालु द्या असेच म्हणतो ! फक्त तो आम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करु नका ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

शिवापा 04/03/2009 - 20:25
मी वर उल्ले़खलेली रिंगटोन नोकिया दुरध्वनीत कंपोज करण्याचा प्रयत्न केला. मला टेम्पो किती ठेवायाचा कोणी सांगेल का?
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............ (आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो. आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते. मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो' सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.

मंदी

विनायक प्रभू ·

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विजुभाऊ 02/03/2009 - 19:15
मंदीच्या लग्नात सुद्धा तीचे येवढे नाव निघत नव्हते आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

दशानन 02/03/2009 - 16:54
मी काय करत आहे. १. फालतु खर्च कमी केला आहे, जेवढा जमेल तेवढा. २. मार्केटमधील "ए" ग्रुप वाले शेयर सोडून बाकीचे छोटे मोठे मागेच काढून टाकले लिस्ट मधून ३. पैसा कसा येईल व कसा वापरु ह्यांचे नियोजन करत आहे. ४. बँक बॅलन्स व फिक्स डिपॉजिट कडे बघत सुध्दा नाही आहे. ५. नवीन कामधंदा शोधणे व त्यावर काम करणे चालू केले आहे. ६. एकाचं धंदावर अवलंबुन नाही. ७. जमीनीकडे लक्ष द्याला चालू केले. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 16:57
मला येणा-या काळात जमीन ही सर्वात उपयोगी व पैसे कमवून देणारी मालमत्ता वाटते.. जर स्वतः शेती करु शकत असाल तर छानच. पण जमत नसेल तर शिका. पुढील काही वर्ष त्यावरच तग धरता येईल.

In reply to by दशानन

मराठी_माणूस 02/03/2009 - 17:03
उपयुक्त धागा मी असे ऐकले आहे की शेतकरी नसलेल्या माणसाला शेतीची जमीन विकत घेता येत नाही. मग जमीनीकडे लक्ष देउन काय उपयोग

In reply to by मराठी_माणूस

दशानन 02/03/2009 - 17:07
ह्या बाबतीत मला माहीत नाही ... कोणी जाणकार सांगेल काय असा कायदा आहे काय ? *पळवाट = शेयर्ड इनव्हेस्टमेंट करु शकताच की. मामा / काका कोणी तरी असेलच ना ज्याच्या कडे शेती आहे तो

In reply to by मराठी_माणूस

सागर 02/03/2009 - 17:07
मला शेतकरी व्हायचा अधिकार कायदा नाकारु शकत नाही... कित्येक लोक व्यवसाय वा नोकरी यांची कार्यक्षेत्रे बदलतात. माझ्या माहितीप्रमाणे शेतीची जमीन कोणीही विकत घेऊ शकते. फक्त शेतीची जमीन इतर व्यावसायिक वा तत्सम बांधकामासाठी वापरता येत नाही... उद्या मला शेतकरी व्हायचेच असेन तर कोण अडवेल? :)

In reply to by सागर

नाही, हा कायदाच आहे, पण त्यात पळवाटा पण आहेत... तुम्ही शेतजमीन घेण्यापुर्वी शेतकरी असणे गरजेचे आहे, तुमचे नाव शेतजमीनीच्या ७/१२ वर असेल तर उत्तम, पण तुमच्या आई/वडीलांच्या नावावर शेतजमीन असेल तरीही चालते. गावाकडली वाडीही शेतजमिनीत मोडते (बागायती)

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 17:01
रियल इस्टेट मध्ये मला जरा काळजी वाटत आहे... कारण अजून रियल इस्टेट चा फुगा व्यवस्थीत फुटला नाही आहे, जर का फुटलाच व अमेरिके प्रमाणे हाल झाला तर ? रियल इस्टेट हि डेड इनव्हेस्टमेंट मानतो मी . त्यापेक्षा शेत जमीनी मध्ये गुंतवणूक कधीही चांगली, कमी कमी पोटापाण्याला तरी काही ना काही तरी देऊ शकते ही इनव्हेस्टमेंट बाकी भरोसा नाही !

In reply to by विनायक प्रभू

झेल्या 02/03/2009 - 17:04
पुण्यात (काही भागांमध्ये तरी) गेल्या ३ वर्षांत ३००% वाढलेले भाव सध्या फक्त १०-१५% खाली आले आहेत. बिल्डर लोक भाव वाढण्याची वाट पाहत आहेत आणि ग्राहक भाव कमी होण्याची. व्याजदर्ही कमी झाले आहेत आणि सिमेंटही स्वस्त झाले आहे. येत्या काही दिवसात सध्या सुरू असलेले दर +/- ५% स्थिरावतील असे वाटते. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

सागर 02/03/2009 - 17:16
इकडे बंगळूरात १३-१८ लाखात चांगला २ बीएचके मिळतो आहे एका स्कीम बहाद्दराने तर २.५ लाखात २ बीएचके ची जाहीरात केली आहे ..५ लाखाला पडला तरी काय वाईट आहे? पुण्यातले सगळे बिल्डर्स एकजात युनिटी करुन भाव कमी नाही करत. पण जेव्हा बँका व वित्तीय संस्था या सगळ्यांच्या कचेर्‍यांना टाळे लावतील ना तेव्हा जागे होतील... मागच्या महिन्यात मी १-२ प्रोजेक्ट्स मधे चौकशी केली तर ३५-४० लाखाचेच भाव सांगत आहेत... कोण देणार आहे त्यांना एवढी किंमत माझ्यामते पुण्यात २ बीएचके १५-२४ लाखाच्या रेंजमधे मिळायला हवा... ती किंमत खूप होते (पुण्यातील माजोर बिल्डरांमुळे घराचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ न शकलेल्या अनेक लाखांपैकी एक) सागर

सागर 02/03/2009 - 17:03
मंदीवर प्रकाश टाकू शकणार्‍या लेखकांची यादी... १. नाना २. प्रमोदकाका ३. तात्या ४. अनेक तज्ञ आहेत इथे... :) माझ्यामते मंदीतून बाहेर येण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, तुम्ही जसे आहात तसेच रहा .... म्हणजे दरमहा तुम्ही २ चित्रपट थिएटर मधे बघता, ४ वेळा हॉटेलात जेवण करता.... तेच करित रहा मंदीमुळे तुम्ही पैसे खर्च केले नाहीत व सेव्हिंग केले तर बाजारात मागणी कमी होईल. परिणामी बाजारात नकारात्मक संकेत जाईन क्रेडिट कार्ड वापरले नाही तर वित्तिय संस्थांचा धंदा बसेल.इ....इ..... हे सगळे लोक करणार नाहीत हे मलाही माहित आहे. पण यातून बाहेर येण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.... मंदीच्या काळात शहाणपणाची गोष्ट हीच की क्रेडीट कार्ड वापरा पण वेळेत पेमेंट करा... खर्च करा पण उधळपट्टी करु नका. बँकेत ठेवी ठेवा पण बँकेची पत पहा... बाकी बरेच तज्ञ आहेत , म्या पामर काय बोलणार? :) (मंदीतून जग बाहेर येण्याची प्रतिक्षा करणारा ) सागर

झेल्या 02/03/2009 - 17:08
या मंदीतही जोमाने वाढणारे काही व्यवसाय आहेत का? कोणते? (लोकं फ्रस्टू झाल्याने सिगारेट-दारूवाल्यांचा धंदा वाढला असेलच :) ) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

सागर 02/03/2009 - 17:23
:) :) :) १. (डोक्याला लावायचे) तेल विकणार्‍या कंपन्या (डोक्याचे टेंशन वाढल्यावर घरोघरी तेल न लावणारेही तेल लावून मालिश करुन घेतील) २. घरगुती भांडी दुरुस्त करणारे कारागीर (मंदीच्या टेंशनमुळे घरात पैसा कमी आला की होणार्‍या भांडणात भांड्यांचा वापर होणारच) ३. बँका (सध्या सगळे लोक आपला शेअरबाजारातला उरलेला पैसा काढून फिक्स्ड डिपॉझीट मधे ठेवत आहेत ) ४. मंदीमुळे टेंशन आणि त्यामुळे दारु ... :) सागर

अवलिया 02/03/2009 - 17:12
काय झाले? वाढला ना गोंधळ... !! सांगत होतो नका टाकु धागा... पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!! चालु द्या --अवलिया

In reply to by अवलिया

पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!! =)) प्रभूदेवा, कठीण आहे. काँँपिटीशन आली म्हणून लगेच असे सल्ले?? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

१०० चे विषेश काय नाय हो. पण तु म्हणता तां खरां गोंधळ वाढलो. एक गाठ सोडवुक गेलो. आण्खी दोन बसल्या असां झालाय खरां

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 17:17
हा गुंता आहे असा सहजासहजी सुटत असता तर अमेरिकेच्या नाकातून पाणी आलं असतं का :?

In reply to by दशानन

अवलिया 02/03/2009 - 17:22
नाकातुन? अरे मिपावर काही शब्दांचे वावडे नाही... अधिक योग्य शब्द वापरला असतास तरी चालले असते. असो. --अवलिया

सायली पानसे 02/03/2009 - 17:19
मला आलेल्या एका (forwarded) ईमेल मधली माहिती आहे.. मला लिन्क देता येत नाहिये.. म्हणुन जसच्या तसा देत आहे... इंग्रजी मधे आहे पण खुप उपयुक्त आहे म्हणुन देत आहे. एकदा जरुर वाचा... i am an employee - What do I do during recession? Simple tips for employees during recession times Markets We all know that markets have slumped We read about job-loses in news papers People talk about atleast 24 months of recession Early entrants are not getting jobs Companies are closing Sales are not picking up Suddenly cash has evaporated from the market Profitability is severely hit Simple tips for employees during recession times I am employee i need to keep my job I need to pay EMIs I have a family to run I need to keep working to sustain myself I need to feel secure i need to save a little money for a rainy day …. Simple tips for employees during recession times Basic Don’ts do not take too much vacation Do not complain Do not waste time gossiping Don’t resist a transfer Don’t resist travel Don’t resist a salary cut Don’t resist extra-work load Don’t resist extra time at office if needed Don’t change jobs in this market. It is too risky. Simple tips for employees during recession times Basic Do’s Be punctual to office Ensure you pick up new skills Ensure you deliver as per deadlines Ensure that you contribute to knowledge forums etc Do something innovative Take training programs Organize team meeting to improve productivity Always be engaged & productive Work doubly hard and save money for your company Be cheerful, keep smiling, life goes on  Simple tips for employees during recession times Daily Expenses Take a stock of your expenses – actually write it down Tick “Need to have” vs. “Nice to have” Knock off all “Nice to have expenses” – Right Now! Assuming you didn’t have a job – Plan for cash to survive for 24 months. Apparently, this recession will take atleast 24 months to come out of. Sit on cash! Other tips to cut expenses – Going to malls is expensive Good restaurants are expensive Impulsive shopping is expensive Taking flights is expensive Eating out daily is expensive Check services which you are not using but have subscribed to Going on vacations is expensive Simple tips for employees during recession times The big loans Home Loan & EMI If you own one home and you are living in it and paying EMI, then see if you can partially fore-close it. If you have two homes and paying EMI on both – See if you can rent the second home – don’t bother about amount of rent. Rent to get cash flows going. Don’t feel bad that rental is not good enough. Trust me – it will soon be a great feeling to rent. If you have enough money, then fore-close a significant part of it. If your interest rate is less than bank FD (which I doubt), then you don’t have to fore-close. If you think the property will fetch a decent value, then sell it (though it is a buyer’s market) Simple tips for employees during recession times Do I buy anything now? Do I invest? Investing in stock and mutual funds? Generate spare money every month – take a Systematic Investment plan (about 15% of your salary) – keep buying at low values for the next 24 months Buy an asset – buy a house/apartment/land? If you have cash and feel secure, this is a great time to buy. You can negotiate hard with builders/developers. Actually, you can write your own terms on the agreement. First preference – Buy Land (always buy small sites, it is easier to dispose. Else farm land is a great option – big land, low cost) Second preference – Buy House + Land (again buy from known developers) Third preference – Buy apartment (you always wanted to buy that 3-bed/4-bed apartment from a reputed builder, but could never afford) – now is the time to ask for free. Some are being sold at ridiculous prices. I am looking for a job – what do I do? Enroll in a course / training / education as you are searching for a job. It enhances your skills Enroll as a trainee anywhere you get an opportunity. Most trainees end-up getting confirmed employment as a build relationships in the company Do not have any preferences regarding – City, Salary, Designation, Location, Shift etc. Just take it and gain experience. It is the first step to a long career Go through references of people who are already working. During job-interviews – the keyword which employers are looking for is “flexibility” Agree for “any place/date/time” to take job interviews. If you don’t somebody else will take that interview slot. Please improve your communication skills – this one skill fetches jobs! Simple tips for employees during recession times These suggestions are tough – do I live life or not? The new principle – “Happiness is inversely proportional to expectations/desires”. More the expectations / desires – lesser the happiness and vice versa Some other ways to live great life – Spend time with family – go for a picnic in a nearby garden Exercise and walk a lot, drink lots of water Listen to Radio, watch some TV Visit Libraries, read books which you purchased, but never had a chance to open them Go to friends place a for a dinner Enroll into a hobby – music, painting etc Do social service – start teaching, mentoring etc Spend more time with your children Join laughter forum, attend conferences and meet interesting people Go for concerts Simple tips for employees during recession times Don’t worry – what goes down will always go up Markets will rebound – these tips will prepare you to be a winner

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 02/03/2009 - 17:25
बिपीनराव, तुमची मंदीला तोंड द्यायची चांगलीच तयारी दिसते आहे जरा तुमच्या खात्यातील असलेले बक्कळ पैसे आमच्या खात्यावर ट्रान्स्फर करा भाऊ ;)

In reply to by सागर

मंदीला ऑब्जेक्शन नसेल तर तीला तोंड द्यायची पण तयारी आहे माझी. अवांतरः आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार बरेच जण मंदीच्या बाजूने आहेत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 02/03/2009 - 17:31
मी बी ! मोठाले मासे मला ह्याच मंदिमुळे लै स्वस्त मध्ये मिळाले आहेत.. पुढे पण मिळणार... ;) * मासे = शेयर + जमीन + सोने विक्री. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 02/03/2009 - 18:17
बिपीनराव तसे मंदीचे फायदे पण आहेत... पण सध्याची मंदी जरा जास्त मोठा ताण निर्माण करत आहे हीच चिंतेची बाब आहे तात्पुरती मंदी मी पण मानतो... पण सध्याची परिस्थिती भयावह आहे एवढेच...

चतुरंग 02/03/2009 - 17:54
कंपनीचे खर्च कमी करण्यासाठी १ - प्रिंटिंग करणे खरंच गरजेचे आहे का हे पाहून प्रिंटिंग करा. २ - कागदाच्या दोन्ही बाजूला, प्रत्येक बाजूला दोन दोन पाने ह्याने ४ पट कागदाची बचत होते (संपूर्ण कंपनीतल्या एकूण प्रिंटिंगचा विचार केलात तर हा खर्च अवाढव्य असतो हे लक्षात येते!) ३ - प्रत्यक्ष मीटिंगला जाण्याऐवजी वेबेक्स सारख्या प्रणाली वापरुन वीडियो कॉन्फरंसिंग करा - वेळ, पैसा, श्रम, वरकड खाणे-पिणे सगळ्याची बचत होते. ४ - ऑफिसवरुन घरी जाताना तुमच्या डेस्कवरचे, लॅबमधले लाईट्स बंद ठेवत जा, सद्य स्थितीत वापरली न जाणारी उपकरणे वीज बंद करुन ठेवा. ५ - चहा कॉफीसाठी पेपर कप्स वापरण्याऐवजी धुवून वापरता येतील असे कप वापरा. ६ - बाहेर विकत घेतलेल्या तयार चहा/कॉफी ला जास्त किंमत मोजावी लागते - डिप्-डिप (टी बॅग्ज) चहा किंवा घरुन कॉफी पावडर घेऊन गेलात तर खूप बचत होते ६ - मधल्या सुट्टीत (लंचटाईम) जेवायला घरी जात असलात तर आता डबा घेऊन जायला सुरुवात करा - ह्याचे दोन फायदे एक इंधन बचत, दुसरा योग्य प्रमाणातच खाल्ले जाते! ;) आता तुमचा जॉब टिकवण्यासाठी १ - फक्त नेमून दिलेले काम करुन गप्प बसू नका जास्तीचे काम शोधून करा २ - सहकार्‍यांना स्वतः पुढे होऊन मदत करा ३ - एरवी जात असाल त्यापेक्षा फक्त १५ मिनिटे लवकर ऑफिसला गेलात/जास्त थांबलात तरी किती फरक पडतो ते पहा आश्चर्य वाटेल! ४ - नवीन गोष्टी शिकत रहा ५ - नेहेमीच्या सरधोपट मार्गानेच ठराविक गोष्टी का करायच्या असा प्रश्न मनात आला तर तो विचारा - बिचकू नका, कदाचित नवीन मार्ग सापडतात. ६ - संशोधन आणि विकासाशी संबंधित असलात तर नवीन गोष्टी शोधायची हीच वेळ असते - जेव्हा मार्केट वर येईल तेव्हा त्या नवीन गोष्टी जगापुढे नेणारे तुम्ही पहिले असू शकता! चतुरंग

नितिन थत्ते 02/03/2009 - 18:00
मी काही यातला तज्ञ नाही पण थोडीफार (गमभन इतकीच) कल्पना मला आहे. म्हणून माझे दोन पैसे. भांडवलशाहीचे (किंवा आता ज्याला बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणतात) कार्य पूर्णपणे बाजाराच्या प्रेरणांवर चालू असते. या प्रेरणा म्हणजे गुंतवणूक, नफा, मागणी, पुरवठा, ग्राहक, विक्रेता आणि याहून महत्त्वाचे म्हणजे बर्‍याच प्रमाणात अपेक्षा आणि भावना या होत. आदर्श बाजार प्रणाली म्हणजे ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेता यांना बाजारातील सर्व परिस्थिती पूर्णपणे ज्ञात आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची नेमकी मागणी (किंमतीनुरूप) किती आहे हे पुरवठादारांना माहिती आहे आणि त्यामुळे पुरवठादार नेमक्या वस्तूंचे उत्पादन करतो आणि जेवढ्या प्रमाणात पुरवठा कमी आहे तितक्याच प्रमाणात नवी गुंतवणूक करतो. त्या पुरवठादाराला इतर लोकांनी यात केलेली नवी गुंतवणूकही माहित असते. त्यामुळे गुंतवणूक गरजेइतकीच होते. त्याच प्रमाणे ग्राहकालाही यासर्व गोष्टी माहित असतात. अशा संतुलित अवस्थेत किंमती स्थिर असतात, नफा स्थिर असतो. वगैरे वगैरे. अशी आदर्श व्यवस्था अर्थातच प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही. शिवाय काही ब्रेक थ्रू तंत्रांमुळे किंवा घटनांमुळे बाजारव्यवस्था मुळातून हलते. परंतू असे ब्रेक थ्रू आले नाही तरी बाजारातील इम्परफेक्शन मुळे बाजारात तेजी आणि मंदीचे आवर्त येत असतात. आपण काही उदाहरणे पाहू काही वर्षांपूर्वी (१९९५) गृहकर्जाचे दर १४-१५% असत. त्यावेळी मुंबईसारख्या शहरातील नोकरदार मंडळी १ बी एच के घर घेण्याचे स्वप्न पहात असत. त्यांच्या तेव्हाच्या वेतनात जो मासिक हप्ता परवडू शकत असे त्यानुरूप १ बी एच के घरे घेतली जात आणि बिल्डर तशी घरे बांधत. त्या व्यवस्थेत एक संतुलन होते. किंमती वाढत असल्या तरी माफक वाढ होती. त्यानंतर हे व्याजदर कमी होऊन ७-९% केले गेले. याचा परिणाम कर्जाचे मासिक हप्ते कमी होण्यात झाला. किंवा दुसर्या शब्दात तितक्याच मासिक हप्त्यात जास्त कर्ज घेणे शक्य झाले. त्यामुळे घरांना मागणी वाढू लागली. ज्यांना १ बी एच के घर परवडत नसे त्यांना ते परवडू लागले आणि ज्याना १ बी एच के परवडत असे त्यांना २ बी एच के घर आवाक्यात आले. याचा परिणाम घरांच्या एकूण मागणीत वाढ होण्यात झाला. परंतु पुरवठ्यात काही लगेच वाढ होत नाही त्यामुळे किंमती वाढू लागल्या. किंमती वेगाने वाढू लागल्याचे पाहून बिल्डरांनी नवीन संकुले बांधण्याचा सपाटा लावला. (ही झाली तेजी) दरम्यानच्या काळात या तसेच अनुषंगिक किंमती वाढल्याने महागाईवाढू लागली. त्यावर चाप लावण्याचे उपाय रिझर्व बँकेने सुरू केले. व्याजाचे दर हळूहळू वाढवण्यात आले. ते ११ टक्क्यांपर्यंत गेले. आणि पुन्हा घरे खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली. त्यामुळे वरच्या ब्रॅकेट मधील ग्राहक खालच्या ब्रॅकेट्मध्ये आले व मागणी घटू लागली. परंतु बिल्डरांनी मात्र संकुलांचे काम सुरू केले होते. म्हणजे आता मागणीपेक्षा पुरवठा भलताच जास्त झाला होता. (ही आली मंदी). यातून बाहेर कसे पडायचे? बाजारवादी म्हणतात बाजारच यावरचे सोल्युशन आहे. म्हणजे काय तर आता या बिल्डरांनी बांधलेली घरे कमी किंमतीत विकायचा प्रयत्न करावा. बाजाराचे विक्राळ स्वरूप इथे दिसते. कमी किंमतीत घरे विकून काहीच पदरात पडणार नसेल तर काय? तर ज्याला कमी किंमतीत घरे विकणे परवडत नाही त्या बिल्डरने आपला गाशा गुंडाळायला पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या संकुलातील न विकली गेलेली घरे दुसर्या बिल्डरला (दोघांना मान्य असलेल्या किंमतीला) विकावी. दुसरा बिल्डर शक्यतो ती घरे होल्ड करून ठेवील (कारण त्या दुसर्या बिल्डरची ही घरे होल्ड करण्याची आर्थिक 'ताकद' आहे). याच स्वरूपाचा व्यवहार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात असतो. शेतकर्‍याची आर्थिक ताकद व्यापार्‍यापेक्षा नेहमीच कमी असते म्हणून त्याला आपला माल भाव पाडून विकावा लागतो. अशा रीतीने पुरवठादारांची संख्या कमी होणे हाच मंदीवरचा बाजाराधिष्ठित उपाय आहे. हेच सर्व क्षेत्रात खरे आहे. सध्याची मंदी जागतिक वगैरे असल्याने तिची झळ अधिक बसणार आहे. मंदीवर सर्व सरकारे काही मोनेटरी उपाय करीत आहेत. त्यात व्याजदर, सी आर आर कमी करणे, पैशाचा पुरवठा वाढवणे वगैरे उपाय करीत असतात. परंतु त्यांचाही परिणाम लगेच दिसत नाही. याचे कारण पुढील काळातील वस्तूंच्या मागणीच्या, किंमतींच्या अनिश्चिततेमुळे कारखानदार गुंतवणुक करण्यास तयार नसतात (म्हणून नोकर्‍या निर्माण होत नाहीत). तर नोकर्‍यांच्या अनिश्चिततेमुळे ग्राहक कर्जे काढून खर्च करण्यास तयार नसतात (म्हणून मागणी वाढत नाही). मंदीच्या सुरुवातीच्या काळात कारखाने (मागणीच्या कमतरतेमुळे) बंद होत जातात. त्यामुळे नोकर्‍या कमी होतात. त्यामुळे काही प्रमाणात मागणी आणखी कमी होते. शेवटी पुन्हा एक संतुलन साधले जाते. हे संतुलन लवकरात लवकर साधले जावे हाच सर्व सरकारी उपायांचा हेतू असतो. हे संतुलन आले की कारखाने बंद होत नाहीत (कारण त्यांचे बंद पडणे अगोदरच झालेले असते). त्यामुळे नोकर्‍या जाणे थांबते. म्हणजे नोकरीत असणार्‍यांना आता आपली नोकरी जाणार नाही अशी खात्री वाटू लागते. मग ते कर्जाऊ पैसे घेऊन खर्च करण्यास उद्युक्त होतात. आणि पुन्हा तेजीचे चक्र सुरू होते. :) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

चतुरंग 02/03/2009 - 18:31
अशा गोष्टीत गुंतवणे शक्य नाहीये/जोखमीचे वाटते त्यांनी काही पैसे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स, पीपीएफ अशात गुंतवावेत. काही वर्ष अडकून रहातात पण त्याचा फायदाही दिसू लागतो सहा वर्षात. विशेषतः नुकतेच नोकरीला लागलेत त्यांनी पीपीएफ अकाऊंट उघडा असा सल्ला देईन! माणशी दरवर्षी ७०,००० टाकू शकता तेही टॅक्सफ्री!जमेल तसे सोने घेत रहा. गेलाबाजार बँकेचे एफ्डी सुद्धा वाईट नाहीतच! शेवटी बाजारातल्या दरवर्षीच्या चलनवाढीला तोंड देणे गरजेचे. ८% ने व्याज मिळाले तरी व्याजात खर्च भागवून तुम्ही मुद्दल टिकवताच! चक्रवाढ व्याजावर भरवसा ठेवा. थेंबेथेंबे तळे साचे हे खरेच. चतुरंग

अमृतांजन 02/03/2009 - 18:36
सायन्स ऑफ ह्युमानिटीज मधे तेजी-मंदीला मार्केट फेल्युर असे म्हंटले जाते. मार्केट फेल्युर म्हणजे काय- एखादी वस्तू ज्या 'किंमती'ला आहे त्या किंमतीत आणि त्याच्या खर्या 'मुल्या'त जो फरक असतो तो +वाढला की त्याचा अर्थ मागणी पेक्षा पुरवठा कमी. ह्या उलट म्हणजे फरक कमी (किंवा मुल्याच्याही पेक्षा किंमत कमी झाली की) झाला की पुरवठा मागणी पेक्षा जास्त. वरील स्थिती कोणीही आजपर्यंत जगाच्या पाठीवर समर्थपणे नियंत्रीत करु शकले नाही. किंमत(जास्त) आणि मुल्य (कमी): म्हणजे आय टी तल्या लोकांचे पगार. इतर ठिकाणी ज्यांना रोजगारावरही घेणार नाही असे कित्येक फडतुस लोक खोटी सर्टीफिकेट लावुन कंपन्यात घुसले. त्यांचे पगार आणि त्यांचे खरे मुल्य. [आय टीत कित्येक अत्यंत हुषार लोक आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही] किंमत (कमी) आणि मुल्य (जास्त): एका चांगल्या शिक्षकाला जो पगार मिळ्तो तो म्हणजे त्यांचे खरे मुल्य आणि किंमत ह्यातील तफावत. सारांश हा सगळा मागणी-पुरवठ्याचा खेळ आहे. अशा वेळी आपापली आमदनी पाहून खर्च करणे हेच योग्य.

In reply to by अमृतांजन

चतुरंग 02/03/2009 - 18:45
हे अगदी बरोबर! आयटी च्या जोराने इतर क्षेत्रातले लोकही तिकडे घुसले काही खर्‍या क्षमतेवर, काही 'टेकू' लावून. टेकू लावलेले पडतील ती कामे करुन भरपूर पगार आहे म्हणून गाढवकाम करत रहातात! शेवटी पैशाचा फायदा कोण सोडेल. पण त्यांचे दिवस मंदीत फिरण्याची शक्यता जास्त! तुम्हाला स्किल अपडेट्स करणे खरे गरजेचे असते. गाढवकामाने तुमची मार्केट वॅल्यू वाढत नाही. त्यातही आत्ता तुमची आमदनी चांगली असेल तर त्याचा फायदा पावसाळ्यासाठी करुन घ्या, गरजा/खर्च मर्यादित असणे कधीही फायद्याचे असते/ठरते. तुलनेने शिक्षकांन कमी पगार मिळतो हे सत्य आहे. पण मुळात आपले काम नीट करणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे दुसर्‍याच्या जास्त मिळणार्‍या पैशांवर डोळा ठेवून कोणी सुखी होत नाही. त्यातली दु:खेही बर्‍याचदा दिसत नसतात. तेव्हा पैसा हा फक्त सूखच घेऊन येत नाही नाण्याची दुसरी बाजू महत्त्वाची असतेच! चतुरंग

रामदास 02/03/2009 - 19:31
कळत नाही पण थोडंस लिहीतो. मंदीची भीषणता ताबडतोब जाणवणार नाही.आपण इतर मार्केटच्या चार महीने मागे असतो.पण आताची परीस्थीती म्हणजे टायगर बाय टेल आहे.आपल्याला वाघाची फक्त शेपूट दिसते आहे. पुढे सात आठ फुटाचा वाघ शिल्लक आहे.मनाची तयारी करायला वेळ आहे.आपल्या शिलकीला शिस्त लावा.पैसे साठवायचे म्हणून कुठेही ठेवू नका.उदा: अचानक शेती करायचे मनात घेऊन बैल विकत घ्यायला पळू नये.शेती करण्यासाठी मन भक्कम लागते.भारतीय शेतकर्‍याच्या घरी कायम मंदी असते.आक्काबाईचा फेरा फक्त आपल्याकडे आला आहे असं समजून अतिरेकी विचार टाळा.दिवस रात्र हाच विषय घरी दारी कुटून मनःस्थिती विकल करू नका.खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका .नविन घर घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवा.कर्ज घेणे टाळा.घेतल्यास ते बुडवायची तयारी ठेवा.खरेदीचे प्लॅन लांबणीवर टाका.सहल .दौरे यांचा खर्च करू नका.याचा अर्थ असा नाही की नागाव किंवा चौल ला जाऊ नका.फक्त सगळ्यांना सांगा की गेल्या वर्षी आम्ही हिमाचला गेलो नव्हतो यावर्षी नेपाळला जाणार नाही आहे. मध्यमवर्गीयांनी लगडी शेअर स्वस्तात मिळत आहेत असं समजून शेअर बाजारात खरेदी करू नये.लगडी विकताना पण त्रास होतो. थोडक्यात काय तर अगतीक होण्याइतका खर्च वाढवू नका.आपण १९७१-७२ चा दुष्काळ पाहीला आहे. आपला शिलकीचा दर सगळ्या जगात बहुतेक जास्त असेल .यापेक्षा वाईट मंदी आपण भोगली आहे.आता आशेचे किरण :इराक युध्द लवकर संपावे.भारतात मान्सून वेळेवर यावा. निवडणूकांनंतर स्थिर सरकार यावे. फावल्या वेळात सेकंड स्किल डेव्हलप करावे. हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.

In reply to by रामदास

चतुरंग 02/03/2009 - 19:47
फक्त एकच पटले नाही - खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका . माझ्यामते असे करायला नको. अगदी सतत पडेल चेहेर्‍याने त्यांना ऐकवत राहू नका हे जरी खरे असले तरी मुले जाणत्या वयात असली तर त्यांना मंदी काय असते हेही कळायला हवे. जपून खर्च कसे असतात ह्याचा वस्तुपाठ तुम्ही देऊ शकता. पैशाचे महत्त्व आणि मर्यादा जेवढ्या लवकर मुलांना योग्य प्रकारे समजतील तेवढे गरजेचे/महत्त्वाचे आहे असे मला वाटते. हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच. हा खास रामदास ट्च आवडला! =)) चतुरंग

In reply to by चतुरंग

रेवती 02/03/2009 - 20:01
अगदी हेच! त्यासाठी रामदासजींना व्य. नि. करणार होते. लिहूनही झाला होता निरोप पण नाही पाठवला. मुलांपासून फार काळ नाही लपवून ठेवता येत. त्यांच्या आजूबाजूला रोज हेच बघतात ते. रेवती

In reply to by चतुरंग

रामदास 02/03/2009 - 20:07
आईबाबांचा चेहेरा वाचतात.प्रश्न फक्त अजाण मुलांचा असतो.समस्येला ते योग्य पध्दतीनी इंटरप्रीट करू शकत नाहीत म्हणून असं लिहीलं होतं.

In reply to by रामदास

रेवती 02/03/2009 - 20:30
हो ते आहेच. लहान मुलांना समजावून सांगणं म्हणजे अवघड काम असतं. मित्र आजकाल खेळायला का थांबत नाही? त्याचे बाबा घरी का असतात? ते आजारी आहेत का? अश्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं ("माझी आई असं सांगत होती" असं त्याला जाऊन सांगायलाही कमी करत नाहीत.) माझ्या मैत्रिणीच्या मुलानं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की आजकाल आई बाबा बरीच भांडणं करतात. हे सगळं बघून मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधून काढताना नाकी नऊ येतात. रेवती

In reply to by रामदास

हा धागा टाकताना एका पालकांने विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होता. एक मुलगा १० वीत. दुसरी मुलगी ४ थीत. मुलगी सारखे प्रश्न विचारते. बाबा आता मॅक्डोनाल्ड ला का नेत नाहीत. आईस्क्रिम का आणत नाहीत. गाडीने फिरायला का नेत नाहीत. ह्या वर्षी दिवाळीला कपडे का आणले नाहीत. तु पहिल्यासारखी हसत का नाहीस. आता ह्याला मी काय उत्तर देणार.

In reply to by विनायक प्रभू

चतुरंग 02/03/2009 - 21:12
नोकरी जाऊ शकते. अशीच परिस्थिती कायम राहील असे नाही पण कधीतरी कठिण काळ येऊ शकतो. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले समंजस आणि शहाणी असतात! त्यांना बरेच कळते. आईबाप आपल्याला विश्वासात घेऊन सांगताहेत म्हटल्यावर मुलेही समजून घेऊ शकतात. जेव्हा परिस्थिती सुधारेल त्यावेळी परत आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो एवढे समजले म्हणजे झाले. ही आठवण/सवय मुलांना त्यांच्या मोठ्या वयात उपयोगी पडते. परिस्थिती वाईट आली तर आपण ह्यातून पूर्वी कधीतरी गेलोय त्यावेळी जीवनशैलीत केलेले बदल त्यांना मार्गदर्शक ठरु शकतात. असा अनुभव धक्क्याची तीव्रता कमी करतो हे निश्चित! चतुरंग

In reply to by रामदास

लिखाळ 03/03/2009 - 22:35
>>हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच. हा हा .. हे मस्तंच ! चर्चा छानच आहे.. उद्बोधक आहे. -- लिखाळ.

In reply to by वेताळ

मराठी_माणूस 02/03/2009 - 22:52
अजुन पिक्चर खुप बाकी आहे. हा सुर मंदी वरच्या चर्चेत बर्‍याच ठीकाणी दीसतो. म्हणजे परीस्थीतीती अजुन वाईट कशा प्रकारे होउ शकते हे कोणी सांगु शकेल का ? का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे .

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विजुभाऊ 02/03/2009 - 19:15
मंदीच्या लग्नात सुद्धा तीचे येवढे नाव निघत नव्हते आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

दशानन 02/03/2009 - 16:54
मी काय करत आहे. १. फालतु खर्च कमी केला आहे, जेवढा जमेल तेवढा. २. मार्केटमधील "ए" ग्रुप वाले शेयर सोडून बाकीचे छोटे मोठे मागेच काढून टाकले लिस्ट मधून ३. पैसा कसा येईल व कसा वापरु ह्यांचे नियोजन करत आहे. ४. बँक बॅलन्स व फिक्स डिपॉजिट कडे बघत सुध्दा नाही आहे. ५. नवीन कामधंदा शोधणे व त्यावर काम करणे चालू केले आहे. ६. एकाचं धंदावर अवलंबुन नाही. ७. जमीनीकडे लक्ष द्याला चालू केले. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 16:57
मला येणा-या काळात जमीन ही सर्वात उपयोगी व पैसे कमवून देणारी मालमत्ता वाटते.. जर स्वतः शेती करु शकत असाल तर छानच. पण जमत नसेल तर शिका. पुढील काही वर्ष त्यावरच तग धरता येईल.

In reply to by दशानन

मराठी_माणूस 02/03/2009 - 17:03
उपयुक्त धागा मी असे ऐकले आहे की शेतकरी नसलेल्या माणसाला शेतीची जमीन विकत घेता येत नाही. मग जमीनीकडे लक्ष देउन काय उपयोग

In reply to by मराठी_माणूस

दशानन 02/03/2009 - 17:07
ह्या बाबतीत मला माहीत नाही ... कोणी जाणकार सांगेल काय असा कायदा आहे काय ? *पळवाट = शेयर्ड इनव्हेस्टमेंट करु शकताच की. मामा / काका कोणी तरी असेलच ना ज्याच्या कडे शेती आहे तो

In reply to by मराठी_माणूस

सागर 02/03/2009 - 17:07
मला शेतकरी व्हायचा अधिकार कायदा नाकारु शकत नाही... कित्येक लोक व्यवसाय वा नोकरी यांची कार्यक्षेत्रे बदलतात. माझ्या माहितीप्रमाणे शेतीची जमीन कोणीही विकत घेऊ शकते. फक्त शेतीची जमीन इतर व्यावसायिक वा तत्सम बांधकामासाठी वापरता येत नाही... उद्या मला शेतकरी व्हायचेच असेन तर कोण अडवेल? :)

In reply to by सागर

नाही, हा कायदाच आहे, पण त्यात पळवाटा पण आहेत... तुम्ही शेतजमीन घेण्यापुर्वी शेतकरी असणे गरजेचे आहे, तुमचे नाव शेतजमीनीच्या ७/१२ वर असेल तर उत्तम, पण तुमच्या आई/वडीलांच्या नावावर शेतजमीन असेल तरीही चालते. गावाकडली वाडीही शेतजमिनीत मोडते (बागायती)

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 17:01
रियल इस्टेट मध्ये मला जरा काळजी वाटत आहे... कारण अजून रियल इस्टेट चा फुगा व्यवस्थीत फुटला नाही आहे, जर का फुटलाच व अमेरिके प्रमाणे हाल झाला तर ? रियल इस्टेट हि डेड इनव्हेस्टमेंट मानतो मी . त्यापेक्षा शेत जमीनी मध्ये गुंतवणूक कधीही चांगली, कमी कमी पोटापाण्याला तरी काही ना काही तरी देऊ शकते ही इनव्हेस्टमेंट बाकी भरोसा नाही !

In reply to by विनायक प्रभू

झेल्या 02/03/2009 - 17:04
पुण्यात (काही भागांमध्ये तरी) गेल्या ३ वर्षांत ३००% वाढलेले भाव सध्या फक्त १०-१५% खाली आले आहेत. बिल्डर लोक भाव वाढण्याची वाट पाहत आहेत आणि ग्राहक भाव कमी होण्याची. व्याजदर्ही कमी झाले आहेत आणि सिमेंटही स्वस्त झाले आहे. येत्या काही दिवसात सध्या सुरू असलेले दर +/- ५% स्थिरावतील असे वाटते. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

सागर 02/03/2009 - 17:16
इकडे बंगळूरात १३-१८ लाखात चांगला २ बीएचके मिळतो आहे एका स्कीम बहाद्दराने तर २.५ लाखात २ बीएचके ची जाहीरात केली आहे ..५ लाखाला पडला तरी काय वाईट आहे? पुण्यातले सगळे बिल्डर्स एकजात युनिटी करुन भाव कमी नाही करत. पण जेव्हा बँका व वित्तीय संस्था या सगळ्यांच्या कचेर्‍यांना टाळे लावतील ना तेव्हा जागे होतील... मागच्या महिन्यात मी १-२ प्रोजेक्ट्स मधे चौकशी केली तर ३५-४० लाखाचेच भाव सांगत आहेत... कोण देणार आहे त्यांना एवढी किंमत माझ्यामते पुण्यात २ बीएचके १५-२४ लाखाच्या रेंजमधे मिळायला हवा... ती किंमत खूप होते (पुण्यातील माजोर बिल्डरांमुळे घराचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ न शकलेल्या अनेक लाखांपैकी एक) सागर

सागर 02/03/2009 - 17:03
मंदीवर प्रकाश टाकू शकणार्‍या लेखकांची यादी... १. नाना २. प्रमोदकाका ३. तात्या ४. अनेक तज्ञ आहेत इथे... :) माझ्यामते मंदीतून बाहेर येण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, तुम्ही जसे आहात तसेच रहा .... म्हणजे दरमहा तुम्ही २ चित्रपट थिएटर मधे बघता, ४ वेळा हॉटेलात जेवण करता.... तेच करित रहा मंदीमुळे तुम्ही पैसे खर्च केले नाहीत व सेव्हिंग केले तर बाजारात मागणी कमी होईल. परिणामी बाजारात नकारात्मक संकेत जाईन क्रेडिट कार्ड वापरले नाही तर वित्तिय संस्थांचा धंदा बसेल.इ....इ..... हे सगळे लोक करणार नाहीत हे मलाही माहित आहे. पण यातून बाहेर येण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.... मंदीच्या काळात शहाणपणाची गोष्ट हीच की क्रेडीट कार्ड वापरा पण वेळेत पेमेंट करा... खर्च करा पण उधळपट्टी करु नका. बँकेत ठेवी ठेवा पण बँकेची पत पहा... बाकी बरेच तज्ञ आहेत , म्या पामर काय बोलणार? :) (मंदीतून जग बाहेर येण्याची प्रतिक्षा करणारा ) सागर

झेल्या 02/03/2009 - 17:08
या मंदीतही जोमाने वाढणारे काही व्यवसाय आहेत का? कोणते? (लोकं फ्रस्टू झाल्याने सिगारेट-दारूवाल्यांचा धंदा वाढला असेलच :) ) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

सागर 02/03/2009 - 17:23
:) :) :) १. (डोक्याला लावायचे) तेल विकणार्‍या कंपन्या (डोक्याचे टेंशन वाढल्यावर घरोघरी तेल न लावणारेही तेल लावून मालिश करुन घेतील) २. घरगुती भांडी दुरुस्त करणारे कारागीर (मंदीच्या टेंशनमुळे घरात पैसा कमी आला की होणार्‍या भांडणात भांड्यांचा वापर होणारच) ३. बँका (सध्या सगळे लोक आपला शेअरबाजारातला उरलेला पैसा काढून फिक्स्ड डिपॉझीट मधे ठेवत आहेत ) ४. मंदीमुळे टेंशन आणि त्यामुळे दारु ... :) सागर

अवलिया 02/03/2009 - 17:12
काय झाले? वाढला ना गोंधळ... !! सांगत होतो नका टाकु धागा... पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!! चालु द्या --अवलिया

In reply to by अवलिया

पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!! =)) प्रभूदेवा, कठीण आहे. काँँपिटीशन आली म्हणून लगेच असे सल्ले?? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

१०० चे विषेश काय नाय हो. पण तु म्हणता तां खरां गोंधळ वाढलो. एक गाठ सोडवुक गेलो. आण्खी दोन बसल्या असां झालाय खरां

In reply to by विनायक प्रभू

दशानन 02/03/2009 - 17:17
हा गुंता आहे असा सहजासहजी सुटत असता तर अमेरिकेच्या नाकातून पाणी आलं असतं का :?

In reply to by दशानन

अवलिया 02/03/2009 - 17:22
नाकातुन? अरे मिपावर काही शब्दांचे वावडे नाही... अधिक योग्य शब्द वापरला असतास तरी चालले असते. असो. --अवलिया

सायली पानसे 02/03/2009 - 17:19
मला आलेल्या एका (forwarded) ईमेल मधली माहिती आहे.. मला लिन्क देता येत नाहिये.. म्हणुन जसच्या तसा देत आहे... इंग्रजी मधे आहे पण खुप उपयुक्त आहे म्हणुन देत आहे. एकदा जरुर वाचा... i am an employee - What do I do during recession? Simple tips for employees during recession times Markets We all know that markets have slumped We read about job-loses in news papers People talk about atleast 24 months of recession Early entrants are not getting jobs Companies are closing Sales are not picking up Suddenly cash has evaporated from the market Profitability is severely hit Simple tips for employees during recession times I am employee i need to keep my job I need to pay EMIs I have a family to run I need to keep working to sustain myself I need to feel secure i need to save a little money for a rainy day …. Simple tips for employees during recession times Basic Don’ts do not take too much vacation Do not complain Do not waste time gossiping Don’t resist a transfer Don’t resist travel Don’t resist a salary cut Don’t resist extra-work load Don’t resist extra time at office if needed Don’t change jobs in this market. It is too risky. Simple tips for employees during recession times Basic Do’s Be punctual to office Ensure you pick up new skills Ensure you deliver as per deadlines Ensure that you contribute to knowledge forums etc Do something innovative Take training programs Organize team meeting to improve productivity Always be engaged & productive Work doubly hard and save money for your company Be cheerful, keep smiling, life goes on  Simple tips for employees during recession times Daily Expenses Take a stock of your expenses – actually write it down Tick “Need to have” vs. “Nice to have” Knock off all “Nice to have expenses” – Right Now! Assuming you didn’t have a job – Plan for cash to survive for 24 months. Apparently, this recession will take atleast 24 months to come out of. Sit on cash! Other tips to cut expenses – Going to malls is expensive Good restaurants are expensive Impulsive shopping is expensive Taking flights is expensive Eating out daily is expensive Check services which you are not using but have subscribed to Going on vacations is expensive Simple tips for employees during recession times The big loans Home Loan & EMI If you own one home and you are living in it and paying EMI, then see if you can partially fore-close it. If you have two homes and paying EMI on both – See if you can rent the second home – don’t bother about amount of rent. Rent to get cash flows going. Don’t feel bad that rental is not good enough. Trust me – it will soon be a great feeling to rent. If you have enough money, then fore-close a significant part of it. If your interest rate is less than bank FD (which I doubt), then you don’t have to fore-close. If you think the property will fetch a decent value, then sell it (though it is a buyer’s market) Simple tips for employees during recession times Do I buy anything now? Do I invest? Investing in stock and mutual funds? Generate spare money every month – take a Systematic Investment plan (about 15% of your salary) – keep buying at low values for the next 24 months Buy an asset – buy a house/apartment/land? If you have cash and feel secure, this is a great time to buy. You can negotiate hard with builders/developers. Actually, you can write your own terms on the agreement. First preference – Buy Land (always buy small sites, it is easier to dispose. Else farm land is a great option – big land, low cost) Second preference – Buy House + Land (again buy from known developers) Third preference – Buy apartment (you always wanted to buy that 3-bed/4-bed apartment from a reputed builder, but could never afford) – now is the time to ask for free. Some are being sold at ridiculous prices. I am looking for a job – what do I do? Enroll in a course / training / education as you are searching for a job. It enhances your skills Enroll as a trainee anywhere you get an opportunity. Most trainees end-up getting confirmed employment as a build relationships in the company Do not have any preferences regarding – City, Salary, Designation, Location, Shift etc. Just take it and gain experience. It is the first step to a long career Go through references of people who are already working. During job-interviews – the keyword which employers are looking for is “flexibility” Agree for “any place/date/time” to take job interviews. If you don’t somebody else will take that interview slot. Please improve your communication skills – this one skill fetches jobs! Simple tips for employees during recession times These suggestions are tough – do I live life or not? The new principle – “Happiness is inversely proportional to expectations/desires”. More the expectations / desires – lesser the happiness and vice versa Some other ways to live great life – Spend time with family – go for a picnic in a nearby garden Exercise and walk a lot, drink lots of water Listen to Radio, watch some TV Visit Libraries, read books which you purchased, but never had a chance to open them Go to friends place a for a dinner Enroll into a hobby – music, painting etc Do social service – start teaching, mentoring etc Spend more time with your children Join laughter forum, attend conferences and meet interesting people Go for concerts Simple tips for employees during recession times Don’t worry – what goes down will always go up Markets will rebound – these tips will prepare you to be a winner

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 02/03/2009 - 17:25
बिपीनराव, तुमची मंदीला तोंड द्यायची चांगलीच तयारी दिसते आहे जरा तुमच्या खात्यातील असलेले बक्कळ पैसे आमच्या खात्यावर ट्रान्स्फर करा भाऊ ;)

In reply to by सागर

मंदीला ऑब्जेक्शन नसेल तर तीला तोंड द्यायची पण तयारी आहे माझी. अवांतरः आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार बरेच जण मंदीच्या बाजूने आहेत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 02/03/2009 - 17:31
मी बी ! मोठाले मासे मला ह्याच मंदिमुळे लै स्वस्त मध्ये मिळाले आहेत.. पुढे पण मिळणार... ;) * मासे = शेयर + जमीन + सोने विक्री. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 02/03/2009 - 18:17
बिपीनराव तसे मंदीचे फायदे पण आहेत... पण सध्याची मंदी जरा जास्त मोठा ताण निर्माण करत आहे हीच चिंतेची बाब आहे तात्पुरती मंदी मी पण मानतो... पण सध्याची परिस्थिती भयावह आहे एवढेच...

चतुरंग 02/03/2009 - 17:54
कंपनीचे खर्च कमी करण्यासाठी १ - प्रिंटिंग करणे खरंच गरजेचे आहे का हे पाहून प्रिंटिंग करा. २ - कागदाच्या दोन्ही बाजूला, प्रत्येक बाजूला दोन दोन पाने ह्याने ४ पट कागदाची बचत होते (संपूर्ण कंपनीतल्या एकूण प्रिंटिंगचा विचार केलात तर हा खर्च अवाढव्य असतो हे लक्षात येते!) ३ - प्रत्यक्ष मीटिंगला जाण्याऐवजी वेबेक्स सारख्या प्रणाली वापरुन वीडियो कॉन्फरंसिंग करा - वेळ, पैसा, श्रम, वरकड खाणे-पिणे सगळ्याची बचत होते. ४ - ऑफिसवरुन घरी जाताना तुमच्या डेस्कवरचे, लॅबमधले लाईट्स बंद ठेवत जा, सद्य स्थितीत वापरली न जाणारी उपकरणे वीज बंद करुन ठेवा. ५ - चहा कॉफीसाठी पेपर कप्स वापरण्याऐवजी धुवून वापरता येतील असे कप वापरा. ६ - बाहेर विकत घेतलेल्या तयार चहा/कॉफी ला जास्त किंमत मोजावी लागते - डिप्-डिप (टी बॅग्ज) चहा किंवा घरुन कॉफी पावडर घेऊन गेलात तर खूप बचत होते ६ - मधल्या सुट्टीत (लंचटाईम) जेवायला घरी जात असलात तर आता डबा घेऊन जायला सुरुवात करा - ह्याचे दोन फायदे एक इंधन बचत, दुसरा योग्य प्रमाणातच खाल्ले जाते! ;) आता तुमचा जॉब टिकवण्यासाठी १ - फक्त नेमून दिलेले काम करुन गप्प बसू नका जास्तीचे काम शोधून करा २ - सहकार्‍यांना स्वतः पुढे होऊन मदत करा ३ - एरवी जात असाल त्यापेक्षा फक्त १५ मिनिटे लवकर ऑफिसला गेलात/जास्त थांबलात तरी किती फरक पडतो ते पहा आश्चर्य वाटेल! ४ - नवीन गोष्टी शिकत रहा ५ - नेहेमीच्या सरधोपट मार्गानेच ठराविक गोष्टी का करायच्या असा प्रश्न मनात आला तर तो विचारा - बिचकू नका, कदाचित नवीन मार्ग सापडतात. ६ - संशोधन आणि विकासाशी संबंधित असलात तर नवीन गोष्टी शोधायची हीच वेळ असते - जेव्हा मार्केट वर येईल तेव्हा त्या नवीन गोष्टी जगापुढे नेणारे तुम्ही पहिले असू शकता! चतुरंग

नितिन थत्ते 02/03/2009 - 18:00
मी काही यातला तज्ञ नाही पण थोडीफार (गमभन इतकीच) कल्पना मला आहे. म्हणून माझे दोन पैसे. भांडवलशाहीचे (किंवा आता ज्याला बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणतात) कार्य पूर्णपणे बाजाराच्या प्रेरणांवर चालू असते. या प्रेरणा म्हणजे गुंतवणूक, नफा, मागणी, पुरवठा, ग्राहक, विक्रेता आणि याहून महत्त्वाचे म्हणजे बर्‍याच प्रमाणात अपेक्षा आणि भावना या होत. आदर्श बाजार प्रणाली म्हणजे ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेता यांना बाजारातील सर्व परिस्थिती पूर्णपणे ज्ञात आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची नेमकी मागणी (किंमतीनुरूप) किती आहे हे पुरवठादारांना माहिती आहे आणि त्यामुळे पुरवठादार नेमक्या वस्तूंचे उत्पादन करतो आणि जेवढ्या प्रमाणात पुरवठा कमी आहे तितक्याच प्रमाणात नवी गुंतवणूक करतो. त्या पुरवठादाराला इतर लोकांनी यात केलेली नवी गुंतवणूकही माहित असते. त्यामुळे गुंतवणूक गरजेइतकीच होते. त्याच प्रमाणे ग्राहकालाही यासर्व गोष्टी माहित असतात. अशा संतुलित अवस्थेत किंमती स्थिर असतात, नफा स्थिर असतो. वगैरे वगैरे. अशी आदर्श व्यवस्था अर्थातच प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही. शिवाय काही ब्रेक थ्रू तंत्रांमुळे किंवा घटनांमुळे बाजारव्यवस्था मुळातून हलते. परंतू असे ब्रेक थ्रू आले नाही तरी बाजारातील इम्परफेक्शन मुळे बाजारात तेजी आणि मंदीचे आवर्त येत असतात. आपण काही उदाहरणे पाहू काही वर्षांपूर्वी (१९९५) गृहकर्जाचे दर १४-१५% असत. त्यावेळी मुंबईसारख्या शहरातील नोकरदार मंडळी १ बी एच के घर घेण्याचे स्वप्न पहात असत. त्यांच्या तेव्हाच्या वेतनात जो मासिक हप्ता परवडू शकत असे त्यानुरूप १ बी एच के घरे घेतली जात आणि बिल्डर तशी घरे बांधत. त्या व्यवस्थेत एक संतुलन होते. किंमती वाढत असल्या तरी माफक वाढ होती. त्यानंतर हे व्याजदर कमी होऊन ७-९% केले गेले. याचा परिणाम कर्जाचे मासिक हप्ते कमी होण्यात झाला. किंवा दुसर्या शब्दात तितक्याच मासिक हप्त्यात जास्त कर्ज घेणे शक्य झाले. त्यामुळे घरांना मागणी वाढू लागली. ज्यांना १ बी एच के घर परवडत नसे त्यांना ते परवडू लागले आणि ज्याना १ बी एच के परवडत असे त्यांना २ बी एच के घर आवाक्यात आले. याचा परिणाम घरांच्या एकूण मागणीत वाढ होण्यात झाला. परंतु पुरवठ्यात काही लगेच वाढ होत नाही त्यामुळे किंमती वाढू लागल्या. किंमती वेगाने वाढू लागल्याचे पाहून बिल्डरांनी नवीन संकुले बांधण्याचा सपाटा लावला. (ही झाली तेजी) दरम्यानच्या काळात या तसेच अनुषंगिक किंमती वाढल्याने महागाईवाढू लागली. त्यावर चाप लावण्याचे उपाय रिझर्व बँकेने सुरू केले. व्याजाचे दर हळूहळू वाढवण्यात आले. ते ११ टक्क्यांपर्यंत गेले. आणि पुन्हा घरे खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली. त्यामुळे वरच्या ब्रॅकेट मधील ग्राहक खालच्या ब्रॅकेट्मध्ये आले व मागणी घटू लागली. परंतु बिल्डरांनी मात्र संकुलांचे काम सुरू केले होते. म्हणजे आता मागणीपेक्षा पुरवठा भलताच जास्त झाला होता. (ही आली मंदी). यातून बाहेर कसे पडायचे? बाजारवादी म्हणतात बाजारच यावरचे सोल्युशन आहे. म्हणजे काय तर आता या बिल्डरांनी बांधलेली घरे कमी किंमतीत विकायचा प्रयत्न करावा. बाजाराचे विक्राळ स्वरूप इथे दिसते. कमी किंमतीत घरे विकून काहीच पदरात पडणार नसेल तर काय? तर ज्याला कमी किंमतीत घरे विकणे परवडत नाही त्या बिल्डरने आपला गाशा गुंडाळायला पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या संकुलातील न विकली गेलेली घरे दुसर्या बिल्डरला (दोघांना मान्य असलेल्या किंमतीला) विकावी. दुसरा बिल्डर शक्यतो ती घरे होल्ड करून ठेवील (कारण त्या दुसर्या बिल्डरची ही घरे होल्ड करण्याची आर्थिक 'ताकद' आहे). याच स्वरूपाचा व्यवहार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात असतो. शेतकर्‍याची आर्थिक ताकद व्यापार्‍यापेक्षा नेहमीच कमी असते म्हणून त्याला आपला माल भाव पाडून विकावा लागतो. अशा रीतीने पुरवठादारांची संख्या कमी होणे हाच मंदीवरचा बाजाराधिष्ठित उपाय आहे. हेच सर्व क्षेत्रात खरे आहे. सध्याची मंदी जागतिक वगैरे असल्याने तिची झळ अधिक बसणार आहे. मंदीवर सर्व सरकारे काही मोनेटरी उपाय करीत आहेत. त्यात व्याजदर, सी आर आर कमी करणे, पैशाचा पुरवठा वाढवणे वगैरे उपाय करीत असतात. परंतु त्यांचाही परिणाम लगेच दिसत नाही. याचे कारण पुढील काळातील वस्तूंच्या मागणीच्या, किंमतींच्या अनिश्चिततेमुळे कारखानदार गुंतवणुक करण्यास तयार नसतात (म्हणून नोकर्‍या निर्माण होत नाहीत). तर नोकर्‍यांच्या अनिश्चिततेमुळे ग्राहक कर्जे काढून खर्च करण्यास तयार नसतात (म्हणून मागणी वाढत नाही). मंदीच्या सुरुवातीच्या काळात कारखाने (मागणीच्या कमतरतेमुळे) बंद होत जातात. त्यामुळे नोकर्‍या कमी होतात. त्यामुळे काही प्रमाणात मागणी आणखी कमी होते. शेवटी पुन्हा एक संतुलन साधले जाते. हे संतुलन लवकरात लवकर साधले जावे हाच सर्व सरकारी उपायांचा हेतू असतो. हे संतुलन आले की कारखाने बंद होत नाहीत (कारण त्यांचे बंद पडणे अगोदरच झालेले असते). त्यामुळे नोकर्‍या जाणे थांबते. म्हणजे नोकरीत असणार्‍यांना आता आपली नोकरी जाणार नाही अशी खात्री वाटू लागते. मग ते कर्जाऊ पैसे घेऊन खर्च करण्यास उद्युक्त होतात. आणि पुन्हा तेजीचे चक्र सुरू होते. :) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

चतुरंग 02/03/2009 - 18:31
अशा गोष्टीत गुंतवणे शक्य नाहीये/जोखमीचे वाटते त्यांनी काही पैसे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स, पीपीएफ अशात गुंतवावेत. काही वर्ष अडकून रहातात पण त्याचा फायदाही दिसू लागतो सहा वर्षात. विशेषतः नुकतेच नोकरीला लागलेत त्यांनी पीपीएफ अकाऊंट उघडा असा सल्ला देईन! माणशी दरवर्षी ७०,००० टाकू शकता तेही टॅक्सफ्री!जमेल तसे सोने घेत रहा. गेलाबाजार बँकेचे एफ्डी सुद्धा वाईट नाहीतच! शेवटी बाजारातल्या दरवर्षीच्या चलनवाढीला तोंड देणे गरजेचे. ८% ने व्याज मिळाले तरी व्याजात खर्च भागवून तुम्ही मुद्दल टिकवताच! चक्रवाढ व्याजावर भरवसा ठेवा. थेंबेथेंबे तळे साचे हे खरेच. चतुरंग

अमृतांजन 02/03/2009 - 18:36
सायन्स ऑफ ह्युमानिटीज मधे तेजी-मंदीला मार्केट फेल्युर असे म्हंटले जाते. मार्केट फेल्युर म्हणजे काय- एखादी वस्तू ज्या 'किंमती'ला आहे त्या किंमतीत आणि त्याच्या खर्या 'मुल्या'त जो फरक असतो तो +वाढला की त्याचा अर्थ मागणी पेक्षा पुरवठा कमी. ह्या उलट म्हणजे फरक कमी (किंवा मुल्याच्याही पेक्षा किंमत कमी झाली की) झाला की पुरवठा मागणी पेक्षा जास्त. वरील स्थिती कोणीही आजपर्यंत जगाच्या पाठीवर समर्थपणे नियंत्रीत करु शकले नाही. किंमत(जास्त) आणि मुल्य (कमी): म्हणजे आय टी तल्या लोकांचे पगार. इतर ठिकाणी ज्यांना रोजगारावरही घेणार नाही असे कित्येक फडतुस लोक खोटी सर्टीफिकेट लावुन कंपन्यात घुसले. त्यांचे पगार आणि त्यांचे खरे मुल्य. [आय टीत कित्येक अत्यंत हुषार लोक आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही] किंमत (कमी) आणि मुल्य (जास्त): एका चांगल्या शिक्षकाला जो पगार मिळ्तो तो म्हणजे त्यांचे खरे मुल्य आणि किंमत ह्यातील तफावत. सारांश हा सगळा मागणी-पुरवठ्याचा खेळ आहे. अशा वेळी आपापली आमदनी पाहून खर्च करणे हेच योग्य.

In reply to by अमृतांजन

चतुरंग 02/03/2009 - 18:45
हे अगदी बरोबर! आयटी च्या जोराने इतर क्षेत्रातले लोकही तिकडे घुसले काही खर्‍या क्षमतेवर, काही 'टेकू' लावून. टेकू लावलेले पडतील ती कामे करुन भरपूर पगार आहे म्हणून गाढवकाम करत रहातात! शेवटी पैशाचा फायदा कोण सोडेल. पण त्यांचे दिवस मंदीत फिरण्याची शक्यता जास्त! तुम्हाला स्किल अपडेट्स करणे खरे गरजेचे असते. गाढवकामाने तुमची मार्केट वॅल्यू वाढत नाही. त्यातही आत्ता तुमची आमदनी चांगली असेल तर त्याचा फायदा पावसाळ्यासाठी करुन घ्या, गरजा/खर्च मर्यादित असणे कधीही फायद्याचे असते/ठरते. तुलनेने शिक्षकांन कमी पगार मिळतो हे सत्य आहे. पण मुळात आपले काम नीट करणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे दुसर्‍याच्या जास्त मिळणार्‍या पैशांवर डोळा ठेवून कोणी सुखी होत नाही. त्यातली दु:खेही बर्‍याचदा दिसत नसतात. तेव्हा पैसा हा फक्त सूखच घेऊन येत नाही नाण्याची दुसरी बाजू महत्त्वाची असतेच! चतुरंग

रामदास 02/03/2009 - 19:31
कळत नाही पण थोडंस लिहीतो. मंदीची भीषणता ताबडतोब जाणवणार नाही.आपण इतर मार्केटच्या चार महीने मागे असतो.पण आताची परीस्थीती म्हणजे टायगर बाय टेल आहे.आपल्याला वाघाची फक्त शेपूट दिसते आहे. पुढे सात आठ फुटाचा वाघ शिल्लक आहे.मनाची तयारी करायला वेळ आहे.आपल्या शिलकीला शिस्त लावा.पैसे साठवायचे म्हणून कुठेही ठेवू नका.उदा: अचानक शेती करायचे मनात घेऊन बैल विकत घ्यायला पळू नये.शेती करण्यासाठी मन भक्कम लागते.भारतीय शेतकर्‍याच्या घरी कायम मंदी असते.आक्काबाईचा फेरा फक्त आपल्याकडे आला आहे असं समजून अतिरेकी विचार टाळा.दिवस रात्र हाच विषय घरी दारी कुटून मनःस्थिती विकल करू नका.खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका .नविन घर घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवा.कर्ज घेणे टाळा.घेतल्यास ते बुडवायची तयारी ठेवा.खरेदीचे प्लॅन लांबणीवर टाका.सहल .दौरे यांचा खर्च करू नका.याचा अर्थ असा नाही की नागाव किंवा चौल ला जाऊ नका.फक्त सगळ्यांना सांगा की गेल्या वर्षी आम्ही हिमाचला गेलो नव्हतो यावर्षी नेपाळला जाणार नाही आहे. मध्यमवर्गीयांनी लगडी शेअर स्वस्तात मिळत आहेत असं समजून शेअर बाजारात खरेदी करू नये.लगडी विकताना पण त्रास होतो. थोडक्यात काय तर अगतीक होण्याइतका खर्च वाढवू नका.आपण १९७१-७२ चा दुष्काळ पाहीला आहे. आपला शिलकीचा दर सगळ्या जगात बहुतेक जास्त असेल .यापेक्षा वाईट मंदी आपण भोगली आहे.आता आशेचे किरण :इराक युध्द लवकर संपावे.भारतात मान्सून वेळेवर यावा. निवडणूकांनंतर स्थिर सरकार यावे. फावल्या वेळात सेकंड स्किल डेव्हलप करावे. हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.

In reply to by रामदास

चतुरंग 02/03/2009 - 19:47
फक्त एकच पटले नाही - खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका . माझ्यामते असे करायला नको. अगदी सतत पडेल चेहेर्‍याने त्यांना ऐकवत राहू नका हे जरी खरे असले तरी मुले जाणत्या वयात असली तर त्यांना मंदी काय असते हेही कळायला हवे. जपून खर्च कसे असतात ह्याचा वस्तुपाठ तुम्ही देऊ शकता. पैशाचे महत्त्व आणि मर्यादा जेवढ्या लवकर मुलांना योग्य प्रकारे समजतील तेवढे गरजेचे/महत्त्वाचे आहे असे मला वाटते. हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच. हा खास रामदास ट्च आवडला! =)) चतुरंग

In reply to by चतुरंग

रेवती 02/03/2009 - 20:01
अगदी हेच! त्यासाठी रामदासजींना व्य. नि. करणार होते. लिहूनही झाला होता निरोप पण नाही पाठवला. मुलांपासून फार काळ नाही लपवून ठेवता येत. त्यांच्या आजूबाजूला रोज हेच बघतात ते. रेवती

In reply to by चतुरंग

रामदास 02/03/2009 - 20:07
आईबाबांचा चेहेरा वाचतात.प्रश्न फक्त अजाण मुलांचा असतो.समस्येला ते योग्य पध्दतीनी इंटरप्रीट करू शकत नाहीत म्हणून असं लिहीलं होतं.

In reply to by रामदास

रेवती 02/03/2009 - 20:30
हो ते आहेच. लहान मुलांना समजावून सांगणं म्हणजे अवघड काम असतं. मित्र आजकाल खेळायला का थांबत नाही? त्याचे बाबा घरी का असतात? ते आजारी आहेत का? अश्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं ("माझी आई असं सांगत होती" असं त्याला जाऊन सांगायलाही कमी करत नाहीत.) माझ्या मैत्रिणीच्या मुलानं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की आजकाल आई बाबा बरीच भांडणं करतात. हे सगळं बघून मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधून काढताना नाकी नऊ येतात. रेवती

In reply to by रामदास

हा धागा टाकताना एका पालकांने विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होता. एक मुलगा १० वीत. दुसरी मुलगी ४ थीत. मुलगी सारखे प्रश्न विचारते. बाबा आता मॅक्डोनाल्ड ला का नेत नाहीत. आईस्क्रिम का आणत नाहीत. गाडीने फिरायला का नेत नाहीत. ह्या वर्षी दिवाळीला कपडे का आणले नाहीत. तु पहिल्यासारखी हसत का नाहीस. आता ह्याला मी काय उत्तर देणार.

In reply to by विनायक प्रभू

चतुरंग 02/03/2009 - 21:12
नोकरी जाऊ शकते. अशीच परिस्थिती कायम राहील असे नाही पण कधीतरी कठिण काळ येऊ शकतो. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले समंजस आणि शहाणी असतात! त्यांना बरेच कळते. आईबाप आपल्याला विश्वासात घेऊन सांगताहेत म्हटल्यावर मुलेही समजून घेऊ शकतात. जेव्हा परिस्थिती सुधारेल त्यावेळी परत आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो एवढे समजले म्हणजे झाले. ही आठवण/सवय मुलांना त्यांच्या मोठ्या वयात उपयोगी पडते. परिस्थिती वाईट आली तर आपण ह्यातून पूर्वी कधीतरी गेलोय त्यावेळी जीवनशैलीत केलेले बदल त्यांना मार्गदर्शक ठरु शकतात. असा अनुभव धक्क्याची तीव्रता कमी करतो हे निश्चित! चतुरंग

In reply to by रामदास

लिखाळ 03/03/2009 - 22:35
>>हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच. हा हा .. हे मस्तंच ! चर्चा छानच आहे.. उद्बोधक आहे. -- लिखाळ.

In reply to by वेताळ

मराठी_माणूस 02/03/2009 - 22:52
अजुन पिक्चर खुप बाकी आहे. हा सुर मंदी वरच्या चर्चेत बर्‍याच ठीकाणी दीसतो. म्हणजे परीस्थीतीती अजुन वाईट कशा प्रकारे होउ शकते हे कोणी सांगु शकेल का ? का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे .
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा.