मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

Bhakti ·

रामचंद्र 27/01/2026 - 17:28
नितांतसुंदर. लहानपणी कितीतरी पारायणं झाली या पुस्तकाची. आजोबांचं दुकान, त्यात येणारी गिऱ्हाईकं, वेगवेगळ्या पुस्तकांमुळे झालेले राजकीय परिणाम, नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती... हा अप्रतिम अनुवाद त्या मानाने उपेक्षितच राहिला असं वाटतं, भा. रा. भागवतांच्या 'एक होते सरोवर'सारखा.

In reply to by रामचंद्र

Bhakti 27/01/2026 - 20:49
नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती...
हो, जगबुडी होणार :) अगदी २००० साल सुरू होणार तेव्हाही अशाच अफवा उठल्या होत्या!

रामचंद्र 27/01/2026 - 17:28
नितांतसुंदर. लहानपणी कितीतरी पारायणं झाली या पुस्तकाची. आजोबांचं दुकान, त्यात येणारी गिऱ्हाईकं, वेगवेगळ्या पुस्तकांमुळे झालेले राजकीय परिणाम, नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती... हा अप्रतिम अनुवाद त्या मानाने उपेक्षितच राहिला असं वाटतं, भा. रा. भागवतांच्या 'एक होते सरोवर'सारखा.

In reply to by रामचंद्र

Bhakti 27/01/2026 - 20:49
नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती...
हो, जगबुडी होणार :) अगदी २००० साल सुरू होणार तेव्हाही अशाच अफवा उठल्या होत्या!
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff.

महामाया निळावंती (ऐसी अक्षरे ३८)

Bhakti ·

अर्धवटराव 25/01/2026 - 02:01
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि. त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?

In reply to by अर्धवटराव

Bhakti 25/01/2026 - 13:39
हो या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात . पोथी वाचून वेड लागत ... मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !! तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

In reply to by अनन्त्_यात्री

Bhakti 27/01/2026 - 16:00
त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफुले... वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले... गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले... गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे... -राजा बढे या गीताची आठवण मनी निळ चांदणे पेरुन गेल :) धन्यवाद!

अर्धवटराव 25/01/2026 - 02:01
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि. त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?

In reply to by अर्धवटराव

Bhakti 25/01/2026 - 13:39
हो या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात . पोथी वाचून वेड लागत ... मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !! तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

In reply to by अनन्त्_यात्री

Bhakti 27/01/2026 - 16:00
त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफुले... वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले... गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले... गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे... -राजा बढे या गीताची आठवण मनी निळ चांदणे पेरुन गेल :) धन्यवाद!
महामाया निळावंती लेखक-सुमेध 1 दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे. जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

विवेकपटाईत ·

युयुत्सु 21/01/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/01/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 22/01/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 22/01/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 23/01/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी 23/01/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद 22/01/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by सोत्रि

युयुत्सु 23/01/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत 25/01/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव 22/01/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण 22/01/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत 25/01/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.

युयुत्सु 21/01/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/01/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 22/01/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 22/01/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 23/01/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी 23/01/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद 22/01/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by सोत्रि

युयुत्सु 23/01/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत 25/01/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव 22/01/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत 23/01/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण 22/01/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत 25/01/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.

पत्र निमित्तमात्र

Bhakti ·

गामा पैलवान 17/01/2026 - 19:48
भक्ती, तुमचा हा परिचयपर लेख चांगला रंगला आहे. लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला आहे. एखादा विचार अचूक शब्दांत उतरवायची हातवटी भाषेची की माणसाची मानायची?असा तो प्रश्न आहे. बघूया, कधी उत्तर मिळतंय. काही सापडलं तर इथे या धाग्यावर उल्लेख करेन. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 17/01/2026 - 19:48
भक्ती, तुमचा हा परिचयपर लेख चांगला रंगला आहे. लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला आहे. एखादा विचार अचूक शब्दांत उतरवायची हातवटी भाषेची की माणसाची मानायची?असा तो प्रश्न आहे. बघूया, कधी उत्तर मिळतंय. काही सापडलं तर इथे या धाग्यावर उल्लेख करेन. आ.न., -गा.पै.
1 सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री...

खुल जा सिम सिम

Bhakti ·

निनाद 16/01/2026 - 08:05
अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच! पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे. असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय 17/01/2026 - 01:12
समयोचित लेख. भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या. * तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर 17/01/2026 - 16:37
हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...
पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.
कमाल आहे!

निनाद 16/01/2026 - 08:05
अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच! पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे. असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय 17/01/2026 - 01:12
समयोचित लेख. भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या. * तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर 17/01/2026 - 16:37
हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...
पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.
कमाल आहे!
1 "तीळगूळ घ्या, गोड बोला" उद्या या घोषणेत आपण सर्वजण वाहून जाणार.

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

Bhakti ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 08/01/2026 - 21:23
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.

किल्लेदार 09/01/2026 - 09:21
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

Bhakti 09/01/2026 - 14:04
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

मार्गी 09/01/2026 - 18:43
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 08/01/2026 - 21:23
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.

किल्लेदार 09/01/2026 - 09:21
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

Bhakti 09/01/2026 - 14:04
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

मार्गी 09/01/2026 - 18:43
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·

गवि 05/01/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..

गवि 05/01/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

विवेकपटाईत ·
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·

प्रचेतस 30/12/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 30/12/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/12/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.

प्रचेतस 30/12/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 30/12/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/12/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

संस्कृती लेखिका- इरावती कर्वे (ऐसि अक्षरे-३६)

Bhakti ·

Bhakti 28/12/2025 - 08:46
सर्वांना धन्यवाद :)
तिकडे प्रतिक्रिया देता येत नाहीत. [ Video settings : made for kids केले असल्याने].
हे नव्हते माहिती.पुढच्यावेळी हा पर्याय निवडणार नाही.खुप खुप धन्यवाद कंकाका

Bhakti 29/12/2025 - 15:46
या पुस्तकाचे प्रकाशक देशमुख ॲन्ड देशमुख यांनी चेपूवरील त्यांच्या पेजवर माझा ह्या पुस्तकाचा परिचय शेअर केलाय(लाईक खुप कमी आहेत पण दखल घेतल्याचे तेवढंच सुख :))

Bhakti 28/12/2025 - 08:46
सर्वांना धन्यवाद :)
तिकडे प्रतिक्रिया देता येत नाहीत. [ Video settings : made for kids केले असल्याने].
हे नव्हते माहिती.पुढच्यावेळी हा पर्याय निवडणार नाही.खुप खुप धन्यवाद कंकाका

Bhakti 29/12/2025 - 15:46
या पुस्तकाचे प्रकाशक देशमुख ॲन्ड देशमुख यांनी चेपूवरील त्यांच्या पेजवर माझा ह्या पुस्तकाचा परिचय शेअर केलाय(लाईक खुप कमी आहेत पण दखल घेतल्याचे तेवढंच सुख :))
संस्कृती लेखिका- इरावती कर्वे
संस्कृती म्हणजे संचय... वर्तमानकाळात श्रीमंत भूतकाळची कर्तबगारी मागच्या पिढीकडून जे जे मिळाले ते . ५०-७० वर्षापूर्वीचे हे संस्कृती पुस्तकातील समाजमनाचे विश्लेषण करणारे लेख आजही काळातीत आहे.इरावतीबाईंची 'आमची संस्कृती' ,'मराठी लोकांची संस्कृती' ही पुस्तकेदेखील मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय या दृष्टिकोणातून लिहिला आहे. 'मराठी लोकांची संस्कृती' या पुस्तकाची पीडीएफ आंतरजालावर सहज मिळेल,नक्की वाचा.