गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे
मित्रानी
तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते
थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले
तुमचे प्रतिसाद नकी कळवा
च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा
https://www.youtube.com/shorts/XTTqu5viY5E
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.
जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे.
हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.