मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

एक जिलबी पाडायचीच

वेल्लाभट ·

In reply to by स्पा

@ ओके, कधीपासून होतयं असं?>> =)) तुझ्यासारखि हलकट माणसं चावायला लागली, तेंव्हापासून! =)) ... बाकी वेल ल्ला भटा,चांगली पडली जिलबी .. पटा पटा! :-D

तिमा 27/03/2015 - 18:15
त्या फोटोत जिलब्यांच्या मागे मठ्ठा ठेवला आहे की रबडी ? आम्हाला काहीही असलं तरी चालेल, पण त्यांतल्या त्यांत रबडी असेल तर फारच मजा येईल!

In reply to by वेल्लाभट

दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. मग मते मिळ्तील मिपाकरांची...एक गठ्ठा ;) -------- तांब्या पास केलाय.. पाडा रे पुढे.. =))

In reply to by अन्या दातार

तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी ;) =)) ह घ्या

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 31/03/2015 - 17:38
अगायायायायायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) =)) टोर्टूगातला खास प्रथमधारीय सोमरस प्राशुनी कविता पाडली काय हो? लयच भारी. _/\_

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

तांब्याधारी जो जो त्यासी, विहीत नित्य कर्म जिलब्या पाडणे हाची होई, आगळा न धर्म रोज ताजे पीठ शोधणे, हाची एक नेम अचरटांचा गोतावळा, सुखे करो काम पैजारबुवा,

In reply to by सूड

आपणा सर्वांचे लाडके संगीतप्रेमी, जिलबीप्रेमी श्री. वेल्लाभट ह्यांचा काका हलवाईकडच्या सुद्द साजुक तुपातल्या पावशेर जिलब्या, अर्धा ग्लास मठ्ठा व पुस्प्गुच् देउन करण्यात येत आहे.

जेपी 01/04/2015 - 15:18
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.वेल्लाभट आणी श्री.चिमणराव यांचा सत्कार एक एक तांब्या देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते

नाखु 01/04/2015 - 15:19
सत्काराला येणे येताना किमान तांब्याची प्रतिकृती म्हणून मड़क आणू नये ! जिलबी कशीही अस्ली तरी माश्यांस़कट पुड्यात बांधू नये. चिट्(कव)णीस अखिलमिपाजिल्बीप्रतिसादक्आस्वादक्वाट्प केंद्र संचालीत शेंच्युरी/हाफशेंच्युरी सत्कार मंडळ

In reply to by स्पा

@ ओके, कधीपासून होतयं असं?>> =)) तुझ्यासारखि हलकट माणसं चावायला लागली, तेंव्हापासून! =)) ... बाकी वेल ल्ला भटा,चांगली पडली जिलबी .. पटा पटा! :-D

तिमा 27/03/2015 - 18:15
त्या फोटोत जिलब्यांच्या मागे मठ्ठा ठेवला आहे की रबडी ? आम्हाला काहीही असलं तरी चालेल, पण त्यांतल्या त्यांत रबडी असेल तर फारच मजा येईल!

In reply to by वेल्लाभट

दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. मग मते मिळ्तील मिपाकरांची...एक गठ्ठा ;) -------- तांब्या पास केलाय.. पाडा रे पुढे.. =))

In reply to by अन्या दातार

तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी ;) =)) ह घ्या

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 31/03/2015 - 17:38
अगायायायायायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) =)) टोर्टूगातला खास प्रथमधारीय सोमरस प्राशुनी कविता पाडली काय हो? लयच भारी. _/\_

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

तांब्याधारी जो जो त्यासी, विहीत नित्य कर्म जिलब्या पाडणे हाची होई, आगळा न धर्म रोज ताजे पीठ शोधणे, हाची एक नेम अचरटांचा गोतावळा, सुखे करो काम पैजारबुवा,

In reply to by सूड

आपणा सर्वांचे लाडके संगीतप्रेमी, जिलबीप्रेमी श्री. वेल्लाभट ह्यांचा काका हलवाईकडच्या सुद्द साजुक तुपातल्या पावशेर जिलब्या, अर्धा ग्लास मठ्ठा व पुस्प्गुच् देउन करण्यात येत आहे.

जेपी 01/04/2015 - 15:18
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.वेल्लाभट आणी श्री.चिमणराव यांचा सत्कार एक एक तांब्या देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते

नाखु 01/04/2015 - 15:19
सत्काराला येणे येताना किमान तांब्याची प्रतिकृती म्हणून मड़क आणू नये ! जिलबी कशीही अस्ली तरी माश्यांस़कट पुड्यात बांधू नये. चिट्(कव)णीस अखिलमिपाजिल्बीप्रतिसादक्आस्वादक्वाट्प केंद्र संचालीत शेंच्युरी/हाफशेंच्युरी सत्कार मंडळ
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

आत्म"मुक्ति!

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 16/02/2015 - 22:41
अत्यंत सहज सुंदर असे काव्य. आत्म"मुक्ति ची संकल्पना अतिशय सुरेखरित्या समजावून सांगितली आहे. कविता वाचून ह्या श्लोकाची आठवण आली. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समाहित:। शीतोष्णसुखदु:खेषु तथा मानापमानयो:।। खरोखरच आत्ममुक्ती म्हणजे आत्म्यावर एक प्रकारचा विजयच होय.

गणेशा 16/02/2015 - 23:43
छान कविता.. वर्याचदा आपण असेच प्रोफाईल नेम घेत असतो आणि नंतर त्या अनुषंगाने विचार ही करु लागतो. ही कविता अशीच झालेली आहे. आणि प्रोफाईल नावामुळे त्या निमत्ताने आत्म्याशी संवाद ही करुन आला तुम्ही

पदकि 17/02/2015 - 04:00
मस्तच मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! : या ओळी वृत्तात नीट बसवायला हव्या!

In reply to by कंजूस

हाडक्या 17/02/2015 - 16:27
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
अग्गाग्गा .. :))))

सस्नेह 17/02/2015 - 12:32
आमचा सल्ला .. अतृप्ततेच्या संगतीने जगण्यास आहे माधुरी आत्म्याविना मरणाचीही आहे थरारी अधुरी

हाडक्या 17/02/2015 - 16:25
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून सुटत असतं आणि मुक्त केलं म्हणून मुक्ति मिळत असती तर काय. असो, प्रयत्न चालू द्या.. :) (अवांतर : त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ? अत्रुप्त की आत्मा ??)

नाखु 17/02/2015 - 17:33
इतक्यात तुम्ही कुणाला म्हटलात काय? ता शीही माझी टकली ठळक शब्दांवर नजर ठेवा "आत्मज्ञान" होईल. बुवा पंखा संघ पिं.चि.शहर शाखा

प्रचेतस 16/02/2015 - 22:41
अत्यंत सहज सुंदर असे काव्य. आत्म"मुक्ति ची संकल्पना अतिशय सुरेखरित्या समजावून सांगितली आहे. कविता वाचून ह्या श्लोकाची आठवण आली. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समाहित:। शीतोष्णसुखदु:खेषु तथा मानापमानयो:।। खरोखरच आत्ममुक्ती म्हणजे आत्म्यावर एक प्रकारचा विजयच होय.

गणेशा 16/02/2015 - 23:43
छान कविता.. वर्याचदा आपण असेच प्रोफाईल नेम घेत असतो आणि नंतर त्या अनुषंगाने विचार ही करु लागतो. ही कविता अशीच झालेली आहे. आणि प्रोफाईल नावामुळे त्या निमत्ताने आत्म्याशी संवाद ही करुन आला तुम्ही

पदकि 17/02/2015 - 04:00
मस्तच मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! : या ओळी वृत्तात नीट बसवायला हव्या!

In reply to by कंजूस

हाडक्या 17/02/2015 - 16:27
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
अग्गाग्गा .. :))))

सस्नेह 17/02/2015 - 12:32
आमचा सल्ला .. अतृप्ततेच्या संगतीने जगण्यास आहे माधुरी आत्म्याविना मरणाचीही आहे थरारी अधुरी

हाडक्या 17/02/2015 - 16:25
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून सुटत असतं आणि मुक्त केलं म्हणून मुक्ति मिळत असती तर काय. असो, प्रयत्न चालू द्या.. :) (अवांतर : त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ? अत्रुप्त की आत्मा ??)

नाखु 17/02/2015 - 17:33
इतक्यात तुम्ही कुणाला म्हटलात काय? ता शीही माझी टकली ठळक शब्दांवर नजर ठेवा "आत्मज्ञान" होईल. बुवा पंखा संघ पिं.चि.शहर शाखा
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी??? प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा? मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा. मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे? पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे??? तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू. शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू! सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का? जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का? मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको.. निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको. अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता? तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता. मी म्

<<<< चालचलाऊ मिपा>>>

जेपी ·

नाखु 12/02/2015 - 10:49
मस्तच रे! *good* *ROFL* हा टक्या कुठेय दिसेना तो, जरा बघ हा एकलव्य (अंगठा न दाखवणारा आणि न मागणारा सुद्धा!) *wink* पुभाप्र

दिसामाजी काही लिहावे, खफ, बोर्डावरी टाकावे आणि मग तटस्थ पणे वाचावे, येकयेक प्रतिसाद प्रतिसाद मिळाले नाही जरी, मनी जराही अढी न धरी, उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे, जेव्हा कृष्ण गीता सांगता झाला , ठाउक होते का त्याचे त्याला, इतुके वेड लावेल जगाला, एक एक श्लोक गीतेचा, गाथा तुकोबाने गाईली, लोके ईंद्रायणीत बुडवीली, त्याने का मग खुन्नस धरली, जगा वरती सगळ्या? कोणास आवडे हिवाळा, कोणी म्हणे पावसाळा, तर कोणा प्रिय उन्हाच्या झळा, तसेच असते विचारांचे कोणी असतो आध्यात्मिक, तर कोणी संसारी सात्विक, कोणी टवाळकीचे पुजक, समविचारी नसे प्रत्येक, म्हणौनी आपण लिहीतच रहावे, सत्य जगापुढे मांडावे, मग समविचारी शोधावे, प्रतिक्रीयांच्या मधौनी, अशांना मग व्यनि करावा, फेसबुकावर अ‍ॅड करावा, मग त्यांच्या कडुन जाणावा, दर्जा अपुल्या लेखनाचा, फार झाले उपदेशांचे डोसु, मनी पडला असेल प्रकाशु, घेउ नये लेखन संन्यासु, एवढेची सांगतो आता, पैजारबुवा,

पैसा 12/02/2015 - 12:26
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:

पगला गजोधर 12/02/2015 - 13:21
मिपाकर जेणें व्हावें । खलांचे बोलणे सहावें । तरीच अंगी थोरपण यावे । जया नाही कंपूबाज । रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वधाग्याशी । ऐशी समदृष्टी कराजी । ताटी उघडा जेपीजी ॥ काकु काश्मीरी झाले कोणी । तेव्हा आपणा व्हावें पाणी । जाणोन सर्वांची ऐक जननी । धन्य ती मिपा माउली । शब्द शस्त्रें झालें क्लेश । अंतरी मानावा तो उपदेश । इतकें जाणोन शांती धराजी | ताटी उघडा जेपीजी । मिपागृह जो प्रवेश केला | उंच नीच काय त्याला । खटासखट व ज्याचेत्याला | संमं इच्छे धरून बोला । नटनाटयचा हा मोठा मेळा | स्थिर नाही तो एकवेळा । निवृत्तीच्या कल्पना टाकाजी । ताटी उघडा जेपीजी ।

मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला, परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी,
खपलो.....!!! कच्चमजी हा नवा शब्द म्हराठी भाषेस बहाल केल्याबद्दल अखिल मिपा मापंकाढे मंडळ ह्यांजकडुन जे.पी. ह्यांचा एक प्रतिसाद, दोन नारळ आणि शालजोडी(तले) देउन सत्कार करण्यात येत आहे.... =))

नीलमोहर 30/03/2016 - 15:46
हे तर पाहिलंच नव्हतं.. भारी लिहीता की जेपी, येऊ द्या पुढचे भाग लौकर..

नाखु 12/02/2015 - 10:49
मस्तच रे! *good* *ROFL* हा टक्या कुठेय दिसेना तो, जरा बघ हा एकलव्य (अंगठा न दाखवणारा आणि न मागणारा सुद्धा!) *wink* पुभाप्र

दिसामाजी काही लिहावे, खफ, बोर्डावरी टाकावे आणि मग तटस्थ पणे वाचावे, येकयेक प्रतिसाद प्रतिसाद मिळाले नाही जरी, मनी जराही अढी न धरी, उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे, जेव्हा कृष्ण गीता सांगता झाला , ठाउक होते का त्याचे त्याला, इतुके वेड लावेल जगाला, एक एक श्लोक गीतेचा, गाथा तुकोबाने गाईली, लोके ईंद्रायणीत बुडवीली, त्याने का मग खुन्नस धरली, जगा वरती सगळ्या? कोणास आवडे हिवाळा, कोणी म्हणे पावसाळा, तर कोणा प्रिय उन्हाच्या झळा, तसेच असते विचारांचे कोणी असतो आध्यात्मिक, तर कोणी संसारी सात्विक, कोणी टवाळकीचे पुजक, समविचारी नसे प्रत्येक, म्हणौनी आपण लिहीतच रहावे, सत्य जगापुढे मांडावे, मग समविचारी शोधावे, प्रतिक्रीयांच्या मधौनी, अशांना मग व्यनि करावा, फेसबुकावर अ‍ॅड करावा, मग त्यांच्या कडुन जाणावा, दर्जा अपुल्या लेखनाचा, फार झाले उपदेशांचे डोसु, मनी पडला असेल प्रकाशु, घेउ नये लेखन संन्यासु, एवढेची सांगतो आता, पैजारबुवा,

पैसा 12/02/2015 - 12:26
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:

पगला गजोधर 12/02/2015 - 13:21
मिपाकर जेणें व्हावें । खलांचे बोलणे सहावें । तरीच अंगी थोरपण यावे । जया नाही कंपूबाज । रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वधाग्याशी । ऐशी समदृष्टी कराजी । ताटी उघडा जेपीजी ॥ काकु काश्मीरी झाले कोणी । तेव्हा आपणा व्हावें पाणी । जाणोन सर्वांची ऐक जननी । धन्य ती मिपा माउली । शब्द शस्त्रें झालें क्लेश । अंतरी मानावा तो उपदेश । इतकें जाणोन शांती धराजी | ताटी उघडा जेपीजी । मिपागृह जो प्रवेश केला | उंच नीच काय त्याला । खटासखट व ज्याचेत्याला | संमं इच्छे धरून बोला । नटनाटयचा हा मोठा मेळा | स्थिर नाही तो एकवेळा । निवृत्तीच्या कल्पना टाकाजी । ताटी उघडा जेपीजी ।

मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला, परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी,
खपलो.....!!! कच्चमजी हा नवा शब्द म्हराठी भाषेस बहाल केल्याबद्दल अखिल मिपा मापंकाढे मंडळ ह्यांजकडुन जे.पी. ह्यांचा एक प्रतिसाद, दोन नारळ आणि शालजोडी(तले) देउन सत्कार करण्यात येत आहे.... =))

नीलमोहर 30/03/2016 - 15:46
हे तर पाहिलंच नव्हतं.. भारी लिहीता की जेपी, येऊ द्या पुढचे भाग लौकर..
प्रेरणा जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी, बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही. खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही. समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे, काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण. पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती. या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग. लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो. लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती , कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती, मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ? पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया, मारे धाग्यावर बैसला | प्र

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार ·

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.
आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली. त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

दे दणादण

निनाद ·

पैसा 22/01/2015 - 11:12
व्यष्टीपासून समष्टीपर्यंतच्या प्रवासातला एक परिस्थितीशरण थांबा! याचे निरुपण शब्दात करणं लै कठीण बावा!!

नाखु 22/01/2015 - 12:36
आता याचे खंडकाव्य लिहायला घे ! जालीय शिक्षेत वाचायला लावू हा.का.ना.का. मूळ अवांतर : अचंभीत्/संभ्रमीत (आकाशपाळणा) अवस्थानुभव.

पैसा 22/01/2015 - 11:12
व्यष्टीपासून समष्टीपर्यंतच्या प्रवासातला एक परिस्थितीशरण थांबा! याचे निरुपण शब्दात करणं लै कठीण बावा!!

नाखु 22/01/2015 - 12:36
आता याचे खंडकाव्य लिहायला घे ! जालीय शिक्षेत वाचायला लावू हा.का.ना.का. मूळ अवांतर : अचंभीत्/संभ्रमीत (आकाशपाळणा) अवस्थानुभव.
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

स्वप्नांचे पान मुंबई

गणेशा ·

वेल्लाभट 13/11/2014 - 13:38
अगदी छान ! मस्त. आवडली. एक सहज सल्ला: सुचेल तेंव्हा आणि सुचेल ते लिहा. ठरवून नको. त्यात मजा नाही.

होकाका 13/11/2014 - 14:19
काव्य खूप सुंदर आहे. मुंबईशी खूपच जास्त भावनिक जवळीक दिसते. अरेरे... मुंबई म्हटल्यावर उगाचंच "हा गाव मिठीच्या काठी" वगैरे आठवून जातं... कृ.ह.घे.

राही 13/11/2014 - 18:19
कविता आवडलीच. जिवाचे रान, वेळेचे भान, व्यवहाराचे ज्ञान, हाताचे त्राण या उपमा अगदी चपखल आहेत. मुंबई आवडतेच आणि आवडत्या मुंबईवरची म्हणून ही कविता अधिकच आवडली.

विवेकपटाईत 16/11/2014 - 11:31
मुंबईकर व्यवहार कुशल आहे, त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला पिळून मुंबईकर चैन करतात.

वेल्लाभट 13/11/2014 - 13:38
अगदी छान ! मस्त. आवडली. एक सहज सल्ला: सुचेल तेंव्हा आणि सुचेल ते लिहा. ठरवून नको. त्यात मजा नाही.

होकाका 13/11/2014 - 14:19
काव्य खूप सुंदर आहे. मुंबईशी खूपच जास्त भावनिक जवळीक दिसते. अरेरे... मुंबई म्हटल्यावर उगाचंच "हा गाव मिठीच्या काठी" वगैरे आठवून जातं... कृ.ह.घे.

राही 13/11/2014 - 18:19
कविता आवडलीच. जिवाचे रान, वेळेचे भान, व्यवहाराचे ज्ञान, हाताचे त्राण या उपमा अगदी चपखल आहेत. मुंबई आवडतेच आणि आवडत्या मुंबईवरची म्हणून ही कविता अधिकच आवडली.

विवेकपटाईत 16/11/2014 - 11:31
मुंबईकर व्यवहार कुशल आहे, त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला पिळून मुंबईकर चैन करतात.
प्रस्तावना : आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये.. तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे. लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली. मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती. तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते.

<दबंग>

वेल्लाभट ·

जेपी 16/10/2014 - 18:11
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली. या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात . मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.

जेपी 16/10/2014 - 18:11
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली. या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात . मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

मी लोकलयात्री

वेल्लाभट ·
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री