त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.
स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला.
सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला.
गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली.
करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली.
रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता.
वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे.
त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण".
नाव काय तुझे? काको दानवाने विचारले.
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते...
संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
(वाचन वेळ - ४ मिनिटे)
इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.
https://misalpav.com/node/47104
“डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.”
पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला.
मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.”
बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही?
मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ?
बाप : जी हॉं !
मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है।
काका गेले, ते हि शेवटची भेट न होऊ देता हे अजूनही खरं वाटत नाहीये, मात्र ते गेलेच हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारायलाच हवी आहे. काही विस्कळीत तर काही पक्क्या आठवणी सतत मनात रुंजी घालत आहेत.
आसतेस घरी तू जेव्हा
कोंड्याचे होती मांडे
कळत नाही कसे ते
भरती दुधा दह्यांचे हांडे
नसतेस घरी तू जेव्हा
वाहती दुधाचे पाट
अवतार घराचा होतो
जसा आठवडी बाजार हाट
आसतेस घरी तू जेव्हा
कधी रणभूमी सम घर वाटे
दामिनी कडाडे वाजे
हतप्रभ होती सारी शस्त्रे
जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे
नसतेस घरी तू जेव्हा
अन्न वस्त्रांचे होती वांधे
धुणे भांडी करूनी
दुखतात किती ते सांधे
आसतेस घरी तू जेव्हा
चिंता नसे कशाची
साम्राज्य आपुले म्हणूनी
मिरवतो मीजा़स फुकाची
[हॉटेल 'जिव्हाळा'
मेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपै]
त्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच उदास पडलेली...! आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.
कटाक्ष-
लेखक: मुनव्वर शाह
संपादन: शुभदा गोगटे
प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन
प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७)
पृष्ठ संख्या: २००
किंमत: ₹१००
ओळख-