पावसाची सुरुवात
नेहमीच अनाहूत असते —
नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा,
अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण,
जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता,
जी वाचली नाही,
पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे.
पावसाचा स्पर्श म्हणजे
केवळ थेंबांचा ओलावा नव्हे —
तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार.
काही वेळा वाटतं,
जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा
पाण्यात विरघळल्या आहेत,
ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे,
माझ्या आत खोल दडलेला.
तीही तशीच भासायची —
क्षणागणिक,
जणू एखादी अंतर्मुख लय,
स्वतःच्या विचारांत गुंतलेली.
कधी खळखळून हसायची
अन् त्या हसण्यात
क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे
त्या स्थिर क्षणांच्या
काही आठवणी
जडजंबाळ विषय सुरू केले आहेत.
In reply to जडजंबाळ विषय सुरू केले आहेत. by कंजूस
:) :)
अभ्यासाला शुभेच्छा !
In reply to अभ्यासाला शुभेच्छा ! by मारवा
सहमत आहे.
In reply to अभ्यासाला शुभेच्छा ! by मारवा
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता
गीते मध्ये तो पर्यन्त च्या लोकप्रिय तत्वांचा थियरी चा
In reply to गीते मध्ये तो पर्यन्त च्या लोकप्रिय तत्वांचा थियरी चा by मारवा
बरोबर!