मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

Bhakti ·

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
लेखनविषय:
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

ओलसर क्षण...

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी

कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

kvponkshe ·

कर्नलतपस्वी Wed, 06/04/2025 - 18:49
अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या. ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 19:10
शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत. गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे. शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत. आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही. परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते. त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती. एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे. एकंदर माणसांना काम नाही हि रड असली तरी वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

कंजूस Wed, 06/04/2025 - 20:18
वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

In reply to by कंजूस

कंटाळले तरी मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर गार गार वाटतय असे म्हणणारे असतात

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:22
रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये . फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये . सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात.. हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:31
एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते . वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :) माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/05/2025 - 17:04
कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस Fri, 06/06/2025 - 17:59
यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही. तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.

कर्नलतपस्वी Wed, 06/04/2025 - 18:49
अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या. ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 19:10
शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत. गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे. शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत. आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही. परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते. त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती. एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे. एकंदर माणसांना काम नाही हि रड असली तरी वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

कंजूस Wed, 06/04/2025 - 20:18
वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

In reply to by कंजूस

कंटाळले तरी मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर गार गार वाटतय असे म्हणणारे असतात

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:22
रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये . फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये . सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात.. हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:31
एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते . वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :) माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/05/2025 - 17:04
कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस Fri, 06/06/2025 - 17:59
यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही. तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता. साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा.

अमेरिकन पक्षी भाग -१

कर्नलतपस्वी ·
प्रिय मिपाखरांनो, एक महीना अम्रीकेत फिरलो. अंदाजे चाळीस तास पक्षीदर्शन करण्यासाठी भटकत होतो. जवळपास अडिच हजार फोटो काढले. पंचवीस जी बी ची ऐशी की तैशी केली. काही फोटो तुम्ही बघावेत म्हणून डकवले आहेत. जाता पंढरीसी या लेखात ऋणनिर्देश केला आहेच. सर्व चित्रफिती पंचेचाळीस सेकंदचीच आहे व मेमरी पंचवीस ते तीस एम बी आहे. निकाॅन डि एस एल आर डी ३४०० छायाचित्रक वापरला. मस्त मजा आली. आता विसाव्याचे दिन..... बघा तुम्हांला आवडते का. आवडल्यास अजून फोटो आहेत ते सुद्धा डकवेन.

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

विवेकपटाईत ·

कपिलमुनी Wed, 06/04/2025 - 12:54
हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे . हे माझे वैयक्तिक मत आहे . जे मांडण्याचा भारतीय संविधानाने मला हक्क दिला आहे. उद्या मी / कोणीही सामान्य नागरीक बिंनधास्तपणे सांगू शकतो , मि. मोदी / फडणवीस / बॅनर्जी / यादव / केजरीवाल -- तुम्ही चुकत आहात , तुमचे मत मला पटले नाही. ही लोकशाही आहे .

स्वधर्म Wed, 06/04/2025 - 15:53
brain rot हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०२४ सालचा वर्ड ऑफ द इयर का आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल आभार _/\_ हा शब्द हेन्री थोरो याने वॉल्डन या पुस्तकात १८५४ साली पहिल्यांदा वापरला होता.

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:28
"आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे" - एखाद्या देशावर दुसर्या देशाने हल्ला केल्यास त्यावर पहिल्या देशाने प्रतिकार करायचा की नाही हे आधी स्पष्ट करा. चीनमध्ये जे काही घडले, त्याला जबाबदार कोण? ते बरोबर की चूक हे काळच ठरवतो. आजच्या ह्या घडीला ते बरोबरच आहे असे वाटते , पण त्याची तुलना इतर क्षेत्रातील घडामोडींशी, देशांशी करून ते कसे चूकच आहे हे सांगण्याचा प्रयत्न फसला आहे .

माहितगार Sat, 06/07/2025 - 08:00
श्री. पटाईत सरांच्या उपरोक्त धागा लेखापासून प्रेर्ना घेऊन आम्ही "युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष हा लेख पाड्ला.

कपिलमुनी Wed, 06/04/2025 - 12:54
हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे . हे माझे वैयक्तिक मत आहे . जे मांडण्याचा भारतीय संविधानाने मला हक्क दिला आहे. उद्या मी / कोणीही सामान्य नागरीक बिंनधास्तपणे सांगू शकतो , मि. मोदी / फडणवीस / बॅनर्जी / यादव / केजरीवाल -- तुम्ही चुकत आहात , तुमचे मत मला पटले नाही. ही लोकशाही आहे .

स्वधर्म Wed, 06/04/2025 - 15:53
brain rot हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०२४ सालचा वर्ड ऑफ द इयर का आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल आभार _/\_ हा शब्द हेन्री थोरो याने वॉल्डन या पुस्तकात १८५४ साली पहिल्यांदा वापरला होता.

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:28
"आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे" - एखाद्या देशावर दुसर्या देशाने हल्ला केल्यास त्यावर पहिल्या देशाने प्रतिकार करायचा की नाही हे आधी स्पष्ट करा. चीनमध्ये जे काही घडले, त्याला जबाबदार कोण? ते बरोबर की चूक हे काळच ठरवतो. आजच्या ह्या घडीला ते बरोबरच आहे असे वाटते , पण त्याची तुलना इतर क्षेत्रातील घडामोडींशी, देशांशी करून ते कसे चूकच आहे हे सांगण्याचा प्रयत्न फसला आहे .

माहितगार Sat, 06/07/2025 - 08:00
श्री. पटाईत सरांच्या उपरोक्त धागा लेखापासून प्रेर्ना घेऊन आम्ही "युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष हा लेख पाड्ला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.

जाता पंढरीसी-२ (संपादित)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:01
हा भागही आवडला. तुम्ही अमेरिकेत इकडे तिकडे न फिरता स्थानिक भागांत फिरत पक्षीनिरीक्षण केले आणि आपली आवड जपली हे फार आवडले.

चौथा कोनाडा Sat, 12/20/2025 - 14:38
"पालवी, बघ तरूंची फुलाया लागली दुर चाफ्याची फुले गुणगुणाया लागली" या ओळी अतिशय सुंदर आहेत.. आंजा वर शोधले असता कवि सापडला नाही ... आता उत्सुकता लागून राहिली आहे. पूर्ण कविता असेल तर जरूर डकवणे (वेगळा धागा काढला तर मस्तच ) तू नळी वरील पक्षांचा व्हिडो पहिला ... सुंदरच ! मिशिगनचे पक्षीविशेष छानच ... कर्नल साहेब, तुमच्या पक्षी व्यासंग थक्क करतो. या धाग्याचा पक्षांशी संबंध जोडून एक वेगळंच औचित्य साधलं आहे. या प्रतिभेचे कौतुक केलेच पाहिजे.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:01
हा भागही आवडला. तुम्ही अमेरिकेत इकडे तिकडे न फिरता स्थानिक भागांत फिरत पक्षीनिरीक्षण केले आणि आपली आवड जपली हे फार आवडले.

चौथा कोनाडा Sat, 12/20/2025 - 14:38
"पालवी, बघ तरूंची फुलाया लागली दुर चाफ्याची फुले गुणगुणाया लागली" या ओळी अतिशय सुंदर आहेत.. आंजा वर शोधले असता कवि सापडला नाही ... आता उत्सुकता लागून राहिली आहे. पूर्ण कविता असेल तर जरूर डकवणे (वेगळा धागा काढला तर मस्तच ) तू नळी वरील पक्षांचा व्हिडो पहिला ... सुंदरच ! मिशिगनचे पक्षीविशेष छानच ... कर्नल साहेब, तुमच्या पक्षी व्यासंग थक्क करतो. या धाग्याचा पक्षांशी संबंध जोडून एक वेगळंच औचित्य साधलं आहे. या प्रतिभेचे कौतुक केलेच पाहिजे.
https://www.misalpav.com/node/52913 मिपावर छायाचित्र डकवणे जिकीरीचे काम,माझी मुलगी, टर्मिनेटर भौ,कंजूस भौ यांनी शिकवण्याचा,मदत करण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. इमगौरी बरोबर कुंडली जुळली होती प्रपंच मांडला पण बिचारी चार महीन्यापुर्वी मरून गेली.(Veteran MIPAKAR कंजूस suggested and helped me in learning IMGUR application. I learned Imgur software and finally succided in posting photos on MIPA.

दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!

मारवा ·

गवि Wed, 06/04/2025 - 08:02
" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "
दवणे की गटणे ?? ;)
प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

In reply to by गवि

मारवा Wed, 06/04/2025 - 17:21
पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते. वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते. गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

अभिरुप Wed, 06/04/2025 - 18:54
प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त Mon, 06/09/2025 - 07:41
लई मंजे लईच भारी हो. 'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे. आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल. (इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून) आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!! बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!! ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

कर्नलतपस्वी Mon, 06/09/2025 - 10:51
ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र". शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले. आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची. लेख आवडला. धन्यवाद. आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.

गवि Wed, 06/04/2025 - 08:02
" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "
दवणे की गटणे ?? ;)
प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

In reply to by गवि

मारवा Wed, 06/04/2025 - 17:21
पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते. वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते. गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

अभिरुप Wed, 06/04/2025 - 18:54
प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त Mon, 06/09/2025 - 07:41
लई मंजे लईच भारी हो. 'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे. आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल. (इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून) आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!! बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!! ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

कर्नलतपस्वी Mon, 06/09/2025 - 10:51
ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र". शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले. आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची. लेख आवडला. धन्यवाद. आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.
लेखनप्रकार
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय. दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे " प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं " गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती ....... हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार .

माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही

😄

डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Deccan Queen

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!