न किसी की ऒख का नूर हूं
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी के दिल का करार हूं,
जो किसी के काम न आ सके
मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१.
मेरा रंग रूप बिगड गया
मेरा यार मुझसे बिछड गया
जो चमन खिजॉ से उजड गया
मै उसी की फस्ले बहार हूं ---२
पा-ए-फातहा कोई आये क्यो
कोई चार फूल चढाये क्यो
कोई आ के शम्मा जलाये क्यू
(जफर अश्क कोई बहाये क्यु)
मै तो बेकसी का मजार हूं ---३
मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा
मुझेम सुन के कोई करेगा क्या
मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा
मै बडे दुखों की पुकार हूं ---४
आजची पवित्र(पाक)-कृती :- "अंबाडीचे शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा"
साहित्य:-
एक चहाचे पातेले, एक गाळणी, पुरेसे पाणी,एक पेला(ग्लास/गिल्लास वगैरे),एक लायटर किंवा आगपेटी(काड्या असलेली), गॅस शेगडी, गॅस सिलिंडर(त्यात गॅस भरलेली पाहिजेच), नाहीतर पेटलेली चूल किंवा कोळशाची शेगडीसुद्धा चालेल, साखर, लिंबू आणि सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे अंबाडीची लालेलाल बोंडं!
कृती:-
१. बागेतून अंबाडीची बोंडं खुडून घ्यावीत. योग्य बोंडं निवडणे महत्वाचे आहे. अंगठ्याने देठ चटकन खुडले गेले पाहिजे. फार पक्व नको किंवा फार कच्चे नको. बोंड्याच्या पाकळ्यांमध्ये पुरेसे रस पाहिजे.
सोप्पा रवा मँगो केक
आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला.
साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप.
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती - भाग दोन (अंतिम)
फायनली आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठीकाणी पोचलो होतो. गेल्या ट्रेकच्या वेळेला जिथे राहीलो होतो तिथेच शाळेत पाठीवरच्या बॅगा उतरवल्या आणि स्वस्थ बसून राहीलो. आजच्या दिवशी बोरवाडी ते घोळ व्हाया मानगड, कुंभे घाट असा जबराच पल्ला झाला होता.
जरावेळानी उठून फ्रेश झालो जवळचे आणलेले खाल्ले आणि लगेच झोपेच्या स्वाधीन झालो.
----------------------------------
दिवस दुसरा:
कहाणी एका औदार्यवतीची
राजा कृष्णदेवराय, विजयनगरचा सम्राट याचे साम्राज्य कर्नाटक ते कन्याकुमारी अश्या दख्खन च्या प्रदेशावर पसरलेले होते. एक दिवस राजा कृष्णदेवराय त्याच्या राजधानीतून म्हणजे हम्पी मधुन निघुन त्याच्या साम्राज्याची सफर करण्यास बाहेर पडला.
अभिमन्यु तुझा
रागावली तु
रुसलीस तु
प्रत्येक क्षणी आठवलीस तु
तुझे अबोल ओठ
आणि त्यावरची लाली
करते जादु या काळजावरी
विरह तुझ्या न बोलन्याचे..
नाते अपुले जन्मान्तरीचे.
मी तुझाच आहे हे का कळे ना तुला...
प्रेम माझे पुर्वजन्मीचे कधी कळनार तुला..
मृगजळा परी तुझा भास ..
या क्षणी तुझ्या नावाचा घेतो मी श्वास..
प्रेयसी तु मी प्रियकर तुझा..
हवा नेहमी हाती हात तुझा
तु बोलत नाही मनातले प्रेम..
रानी.
(दे कुटाणे सोडुनी...)
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'
मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया !
एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको
बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको
*****
पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही
केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही
लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली
कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही
वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी
सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी
( ते पहा पब्लिक हसंल )
पेर्णा सांगायलाच हवी का ?
ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी
खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!?
नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू...
मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी!
कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी !
हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी
पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी!
काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले
लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी !
—आडमापीगीत