श्री गणेश लेखमाला: लेख क्र. ५: मुशोसाठी
श्री गणेश लेखमालेसाठी किशन वसेकर (श्रीरंग जोशींतर्फे आलेला लेख) मुशोसाठी
माझा मी जन्मलो फिरुनी
श्री गणेश लेखमालेसाठी किशन वसेकर (श्रीरंग जोशींतर्फे आलेला लेख) मुशोसाठी
माझा मी जन्मलो फिरुनी
एक
"कैसा है?" मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं.
मित्राच्या गोरटेल्या आसामी चेहर्यावर कसेनुसे भाव आले होते. त्याने मान डोलावली आणि ब्रेडचा तुकडा तोंडात कोंबून घटाघट पाणी प्यायलं.
अजून लैच मोठा टप्पा गाठायचाय याची जाणीव झाली.
---
दोन
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित
माझा मी जन्मलो फिरुनी!
माझी मी जन्मले फिरुनी
एक जिलबी आठवणींची
पुर्वी दुरदर्शन आणी इतर टीव्ही वाहिन्यांवर फिलिप्स टॉप टेन , सुपरहिट मुकाबला , एकसे बढकर एक असे गाण्यांचे कार्यक्रम असत . यांमधे त्या आठवड्यात गाजत असलेली दहा हिंदी चित्रपटगीते प्रसिद्धीच्या क्रमवारीवर सादर केली जात . कधी काही कारणाने यातला कुठला एपिसोड बघता आला नाही तरी फारसे बिघडत नसे .
कॉलेजच्या हॉस्टेलमधुन एखाद दुसरा फेरफटका मारला तरी वेगवेगळ्या रुम्समधुन ऐकु येत असलेल्या गाण्यांवरुन सध्याची टॉप टेन गाणी कुठली आहेत याचा अंदाज येत असे .
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.
पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)