मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२

चौथा कोनाडा ·

खेडूत 25/03/2021 - 14:10
चांगली ओळख. याविषयी पूर्वीही चर्चा झाली आहे. भारतीय आयटी उद्योग पैसे टाकले की काम करतो. अशक्य काही नाही. कुणी कंपनी काम घेऊन आली तर हेही करतील. उदा. जियो टी व्ही मोबाईलवर पाहताना स्क्रीन शॉट घेता येत नाही. कालनिर्णय पंचांगाचा स्क्रीन शॉट घेता येत नाही.. आणखी काही अप आहेत.. आत्ता आठवत नाहीत पण ती कॉपी करून देत नाहीत.

In reply to by खेडूत

स्वलिखित 26/03/2021 - 10:16
कालच एक piktale नावाचे social मीडिया app ,store वरती आले आहे , त्यातही कुठेच स्क्रीन शॉट घेता येत नाही , आपला फोटो सुद्धा कोणी चोरी करू शकत नाही, शिवाय शेअर करताना family , friends , colluge अशा कॅटेगरी आहेत ,ज्याने त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला आपली पोस्ट दिसत नाही , एकंदरीत छान आहे , privacy साठी

चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही >> यासाठी वापरकर्त्याचं 'खरं' नाव व्हेरिफाय करूनच प्रवेश मिळाला तर याचा उपयोग होईल. अन्यथा "पैलवान" नावाचा वॉटरमार्क दिसून "तुषार काळभोर" पर्यंत पोहचता येणार नसेल तर अवघड आहे.

In reply to by तुषार काळभोर

अश्या ठीकाणी हे दिसतात वॉटरमार्क. त्याची मॅपींग सगळीकडे केलेली असते, त्यामुळे अगदी सहज शोधता येतं.

शिफ्ट ७२ बद्द्ल महिती नाही, पण आपण जो स्क्रीनवरच्या वॉटरमार्क चा उल्लेख केलाय, ते तंत्रज्ञान खुप दिवसांपासुन भारतातही आहे. डी२एच मध्ये वेगवेगळ्या वेळी हेक्साडेसिमल टेक्स्ट येतात, ते हेच. ते रॅडम टेक्स्ट तुमच्या अकाऊंट्ला मॅप होते, अन पायरेटेड व्हिडियो मध्ये ते सापडले, तर बॅकट्रेसींग सहज शक्य होते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ते अंक म्हणजे आपली ओळख असतात! मला इतकी वर्षे वाटत होतं की तो काही तरी डिजिटल एरर आहे!! (कपाळावर हात मारणारी स्मायली)

In reply to by तुषार काळभोर

फारएन्ड 26/03/2021 - 00:49
तुषार - मलाही वाटायचे की आमच्या केबलवाल्याने कोठूनतरी पायरेटेड चॅनल घेतले आहे आणि त्यामुळे तो हेक्स नंबर दिसत आहे :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

चौथा कोनाडा 25/03/2021 - 21:00
ते रॅडम टेक्स्ट ...
हो, तो त्या त्या सेट टॉप बॉक्स साठी विशिष्ट क्रमांक असतो, ज्याने कार्यक्रमाचा टीआरपी देखील मोजता येतो. (हा बॅकग्राऊंडला हॉपींग कोड (बदलता संकेतांक) असतो का ते माहित नाही. त्याला व्हीसी नंबर (व्हेरीफिकेशन कोड ? ) म्हणतात असं वाचल्यासारखं वाटतंय. पण, वॉटरमार्क हे प्रकरण या पेक्षा वेगळं असावं असं वाटतंय, सध्या चित्रपट महोत्सव आणि सिनेमा रिलीज साठी हे तंत्रज्ञान अगदी अलीकडचं म्हणून वापरलं जातयं !

In reply to by चौथा कोनाडा

वॉटरमार्कींग एक बेसिक तंत्र आहे, कुठुन लीक झाला असावा त्याचा अंदाज मांडण्यासाठीच. शिफट ७२ अजुनही वेगवेगळे प्र्कार वापरत असेल. नेटफ्लिक्सने नुकतेच जीपीएस एनेबल्ड टेकनीक अ‍ॅड केलंय. ज्यात ते लॉग इन केलेल्या डीव्हाईसचे लोकेशन ट्रॅक करुन अकाऊंट शेअरींग प्रकार बंद करणार आहेत, असा काहीसा प्लॅन आहे.

साहना 25/03/2021 - 22:50
> या क्षेत्रातले भुरटे चोर उपाशी मारण्याची शक्यता आहे ! ह्या क्षेत्रांतील भुरटे चोर खरे चित्रपट निर्माते आहेत. प्रचंड प्रमाणात काळा पैसा करून, विदेशी कथानके आणि संगीत चोरून, डिस्ट्रिब्युटर ना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे चित्रपट आमच्या घश्याखाली घालतात, आपल्याच मंडळींकडून त्यांना भिकार अवॉर्ड्स देतात आणि सामान्य जनतेला "पायरसी" करू नका असले सल्ले देतात. ज्या दिवशी प्रीतम आणि अन्नू मलिक ह्यांना कुणी दरवाजापुढे उभे करून घेणार नाही त्या दिवशी पायरसी संपली असे समजावे. नाही तर कोरियन गाणी हिंदीत ऐकण्यासाठी का बरे पैसे मोजावेत ?

In reply to by साहना

मी तर, हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे ... टाॅकीज मध्ये तर अजिबातच नाही ....

गवि 26/03/2021 - 11:10
जे दिसतं ते कॉपी करता येतं. स्क्रीन शॉट घेणे डिसेबल करणे, स्क्रीन रिकॉर्डिंग डिसेबल करणे, राईट क्लिक डिसेबल करणे असे उपाय करणारी apps आणि वेबसाईट्स सुरक्षित मानणे (म्हणजे तिथून आपले खाजगी फोटो,दुर्मिळ व्हिडिओ, कॉपीरायटेड डिझाईन अथवा चित्रे वगैरे "कॉपी" होऊ शकणार नाहीत असे समाधान मानणे) भोळेपणाचे आहे. दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही. क्वालिटी कमी होईल, थोडे जास्त कष्ट पडतील, पण कॉपी होणार. नोटांची झेरॉक्स किंवा scan करता येऊ नये म्हणून त्यात विशिष्ट प्याटर्न छापून वरुन scanner , printer , photocopy मशीन्स या सर्वांना तांत्रिक बदल करायला लावले गेले तत्सम काही केले तरच शक्य.

In reply to by गवि

चौथा कोनाडा 26/03/2021 - 17:27
जे दिसतं ते कॉपी करता येतं. दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही.
आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं ! ;-))

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 26/03/2021 - 18:35
आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं !
त्याची युक्ती शोधायची गरजच नाहीये, त्यासाठी सॉफ्टवेअरर्स खूप वर्षांपासून उपलब्ध आहेत. तसेच कुठलाही बऱ्यापैकी व्हिडीओ एडिटर वापरून वॉटरमार्क च्या वर हवा तो लोगो, इमेज गेला बाजार काळी पट्टी असे काहीही असलेला एक लेअर ओव्हरलॅप करण्याचा सोप्पा मार्गही आहेच की 😀 आणि हो ही सॉफ्टवेअर cracked स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत.

टर्मीनेटर 26/03/2021 - 20:07
माझ्या अल्पमती नुसार काही गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय " शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान नाही. ती एक युट्युब, व्हिमिओ आणि अशा अनेक व्हिडीओ स्ट्रीमिंग, व्हिडीओ होस्टिंग, OTT प्लॅटफॉर्म सोल्यूशन SAAS (Software as a service) प्रकारची सेवा देणारी कंपनी आहे. अशा सेवा देणारी प्रत्येक कंपनी वेगवेगळी फिचर्स देऊ करते त्यापैकी वॉटर मार्क हे त्यांचे एक फिचर आहे (तंत्रज्ञान नव्हे). ज्यांना पायरसी करायची आहे त्यांच्यासाठी हे वॉटरमार्क हटवणे / लपवणे ही अजिबात कठीण गोष्ट नाही. तुम्हाला किंवा कोणालाही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5 सारखा स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरु करायचा असल्यास किंवा फिल्म फेस्टिवल, शॉर्टफिल्म फेस्टिवल भरवायचा त्यांची सेवा घेऊ शकता. मासिक पॅकेज $399 + Gst (सुमारे 34,172 रुपये) पासून सुरु होतात आणि तुमचा यूजर बेस व डिस्क स्पेसच्या मागणी नुसार किंमत वाढत जाते.
शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे
असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच! पायरसी करणारे हॅकर्स/क्रॅकर्स हे प्रचंड बुद्धीमान लोकं असतात. एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते. अशी क्रॅक केलेली सॉफ्टवेअर्स, गेम्स कॉपी केलेले चित्रपट, गाणी, वेब सिरीज ही मंडळी टोरंट, फाईल शेअरिंग साईट्स वर विनामूल्य उपलब्ध करुन देत असतात. आणि असे चित्रपट, गाणी स्वतः डाऊनलोड करुन किंवा कोणा मित्र मैत्रिणी कडून आपल्यापैकी कोणी कधीच घेतली नाहीत का? काही अपवाद असतील पण आपल्या फोन, पीसी, लॅपटॉप, mp3 प्लेअर मधल्या सर्व mp3 फाईल्स, चित्रपट आपण विकत घेतलेलेच असतात का? तसेच आपल्या पैकी सर्वांनी संगणक वापरायला लागल्या पासून सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर्स लायसन्स व्हर्जनच घेतली किंवा वापरली आहेत का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर त्यांना भुरटे (चोर) म्हणणे सयुक्तिक ठरेल नाहीतर असा चोरीचा माल (फुकटात) वापरणारे आपणही भुरटेच आहोत की! आयटी क्षेत्रात भारताची जी प्रगती झाली ती पायरेटेड os आणि सॉफ्टवेअर्स मुळे हे उघड गुपित आहे! कोणाचाही उपमर्द/हेटाळणी करण्याचा हेतू हा प्रतिसाद लिहिण्यामागे नाहीये. अजून खूप काही लिहिता येण्यासारखे आहे पण विस्तारभयाने आता आवरते घेतो 😀

चौथा कोनाडा 26/03/2021 - 22:44
शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे
असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच!
हे वाचून पोपट झाला ! अर्थात का ते त्या खालचा परिच्छेद वाचून स्पष्ट झालं ! आमच्या सारख्या नॉन-आयटी लोकांना शिफ्ट७२ सारखं नविन काही दिसलं की भारी वाटतं ! (वाटणारच, कारण जे आपल्याला नाही ठावे, ते आपल्या दृष्टीने भारी) प्रतिसाद तपशिल पुरेसे स्पष्ट करतात ते फिचर आहे, आणि पायरसीवाले त्यांचे बाप आहेत.
एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते.
+१ बाकी, आम्हीतर चोरमंडळीपैकीच आहोत ! 😀 धन्यवाद, टर्मीनेटर 👍

खेडूत 25/03/2021 - 14:10
चांगली ओळख. याविषयी पूर्वीही चर्चा झाली आहे. भारतीय आयटी उद्योग पैसे टाकले की काम करतो. अशक्य काही नाही. कुणी कंपनी काम घेऊन आली तर हेही करतील. उदा. जियो टी व्ही मोबाईलवर पाहताना स्क्रीन शॉट घेता येत नाही. कालनिर्णय पंचांगाचा स्क्रीन शॉट घेता येत नाही.. आणखी काही अप आहेत.. आत्ता आठवत नाहीत पण ती कॉपी करून देत नाहीत.

In reply to by खेडूत

स्वलिखित 26/03/2021 - 10:16
कालच एक piktale नावाचे social मीडिया app ,store वरती आले आहे , त्यातही कुठेच स्क्रीन शॉट घेता येत नाही , आपला फोटो सुद्धा कोणी चोरी करू शकत नाही, शिवाय शेअर करताना family , friends , colluge अशा कॅटेगरी आहेत ,ज्याने त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला आपली पोस्ट दिसत नाही , एकंदरीत छान आहे , privacy साठी

चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही >> यासाठी वापरकर्त्याचं 'खरं' नाव व्हेरिफाय करूनच प्रवेश मिळाला तर याचा उपयोग होईल. अन्यथा "पैलवान" नावाचा वॉटरमार्क दिसून "तुषार काळभोर" पर्यंत पोहचता येणार नसेल तर अवघड आहे.

In reply to by तुषार काळभोर

अश्या ठीकाणी हे दिसतात वॉटरमार्क. त्याची मॅपींग सगळीकडे केलेली असते, त्यामुळे अगदी सहज शोधता येतं.

शिफ्ट ७२ बद्द्ल महिती नाही, पण आपण जो स्क्रीनवरच्या वॉटरमार्क चा उल्लेख केलाय, ते तंत्रज्ञान खुप दिवसांपासुन भारतातही आहे. डी२एच मध्ये वेगवेगळ्या वेळी हेक्साडेसिमल टेक्स्ट येतात, ते हेच. ते रॅडम टेक्स्ट तुमच्या अकाऊंट्ला मॅप होते, अन पायरेटेड व्हिडियो मध्ये ते सापडले, तर बॅकट्रेसींग सहज शक्य होते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ते अंक म्हणजे आपली ओळख असतात! मला इतकी वर्षे वाटत होतं की तो काही तरी डिजिटल एरर आहे!! (कपाळावर हात मारणारी स्मायली)

In reply to by तुषार काळभोर

फारएन्ड 26/03/2021 - 00:49
तुषार - मलाही वाटायचे की आमच्या केबलवाल्याने कोठूनतरी पायरेटेड चॅनल घेतले आहे आणि त्यामुळे तो हेक्स नंबर दिसत आहे :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

चौथा कोनाडा 25/03/2021 - 21:00
ते रॅडम टेक्स्ट ...
हो, तो त्या त्या सेट टॉप बॉक्स साठी विशिष्ट क्रमांक असतो, ज्याने कार्यक्रमाचा टीआरपी देखील मोजता येतो. (हा बॅकग्राऊंडला हॉपींग कोड (बदलता संकेतांक) असतो का ते माहित नाही. त्याला व्हीसी नंबर (व्हेरीफिकेशन कोड ? ) म्हणतात असं वाचल्यासारखं वाटतंय. पण, वॉटरमार्क हे प्रकरण या पेक्षा वेगळं असावं असं वाटतंय, सध्या चित्रपट महोत्सव आणि सिनेमा रिलीज साठी हे तंत्रज्ञान अगदी अलीकडचं म्हणून वापरलं जातयं !

In reply to by चौथा कोनाडा

वॉटरमार्कींग एक बेसिक तंत्र आहे, कुठुन लीक झाला असावा त्याचा अंदाज मांडण्यासाठीच. शिफट ७२ अजुनही वेगवेगळे प्र्कार वापरत असेल. नेटफ्लिक्सने नुकतेच जीपीएस एनेबल्ड टेकनीक अ‍ॅड केलंय. ज्यात ते लॉग इन केलेल्या डीव्हाईसचे लोकेशन ट्रॅक करुन अकाऊंट शेअरींग प्रकार बंद करणार आहेत, असा काहीसा प्लॅन आहे.

साहना 25/03/2021 - 22:50
> या क्षेत्रातले भुरटे चोर उपाशी मारण्याची शक्यता आहे ! ह्या क्षेत्रांतील भुरटे चोर खरे चित्रपट निर्माते आहेत. प्रचंड प्रमाणात काळा पैसा करून, विदेशी कथानके आणि संगीत चोरून, डिस्ट्रिब्युटर ना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे चित्रपट आमच्या घश्याखाली घालतात, आपल्याच मंडळींकडून त्यांना भिकार अवॉर्ड्स देतात आणि सामान्य जनतेला "पायरसी" करू नका असले सल्ले देतात. ज्या दिवशी प्रीतम आणि अन्नू मलिक ह्यांना कुणी दरवाजापुढे उभे करून घेणार नाही त्या दिवशी पायरसी संपली असे समजावे. नाही तर कोरियन गाणी हिंदीत ऐकण्यासाठी का बरे पैसे मोजावेत ?

In reply to by साहना

मी तर, हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे ... टाॅकीज मध्ये तर अजिबातच नाही ....

गवि 26/03/2021 - 11:10
जे दिसतं ते कॉपी करता येतं. स्क्रीन शॉट घेणे डिसेबल करणे, स्क्रीन रिकॉर्डिंग डिसेबल करणे, राईट क्लिक डिसेबल करणे असे उपाय करणारी apps आणि वेबसाईट्स सुरक्षित मानणे (म्हणजे तिथून आपले खाजगी फोटो,दुर्मिळ व्हिडिओ, कॉपीरायटेड डिझाईन अथवा चित्रे वगैरे "कॉपी" होऊ शकणार नाहीत असे समाधान मानणे) भोळेपणाचे आहे. दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही. क्वालिटी कमी होईल, थोडे जास्त कष्ट पडतील, पण कॉपी होणार. नोटांची झेरॉक्स किंवा scan करता येऊ नये म्हणून त्यात विशिष्ट प्याटर्न छापून वरुन scanner , printer , photocopy मशीन्स या सर्वांना तांत्रिक बदल करायला लावले गेले तत्सम काही केले तरच शक्य.

In reply to by गवि

चौथा कोनाडा 26/03/2021 - 17:27
जे दिसतं ते कॉपी करता येतं. दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही.
आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं ! ;-))

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 26/03/2021 - 18:35
आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं !
त्याची युक्ती शोधायची गरजच नाहीये, त्यासाठी सॉफ्टवेअरर्स खूप वर्षांपासून उपलब्ध आहेत. तसेच कुठलाही बऱ्यापैकी व्हिडीओ एडिटर वापरून वॉटरमार्क च्या वर हवा तो लोगो, इमेज गेला बाजार काळी पट्टी असे काहीही असलेला एक लेअर ओव्हरलॅप करण्याचा सोप्पा मार्गही आहेच की 😀 आणि हो ही सॉफ्टवेअर cracked स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत.

टर्मीनेटर 26/03/2021 - 20:07
माझ्या अल्पमती नुसार काही गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय " शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान नाही. ती एक युट्युब, व्हिमिओ आणि अशा अनेक व्हिडीओ स्ट्रीमिंग, व्हिडीओ होस्टिंग, OTT प्लॅटफॉर्म सोल्यूशन SAAS (Software as a service) प्रकारची सेवा देणारी कंपनी आहे. अशा सेवा देणारी प्रत्येक कंपनी वेगवेगळी फिचर्स देऊ करते त्यापैकी वॉटर मार्क हे त्यांचे एक फिचर आहे (तंत्रज्ञान नव्हे). ज्यांना पायरसी करायची आहे त्यांच्यासाठी हे वॉटरमार्क हटवणे / लपवणे ही अजिबात कठीण गोष्ट नाही. तुम्हाला किंवा कोणालाही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5 सारखा स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरु करायचा असल्यास किंवा फिल्म फेस्टिवल, शॉर्टफिल्म फेस्टिवल भरवायचा त्यांची सेवा घेऊ शकता. मासिक पॅकेज $399 + Gst (सुमारे 34,172 रुपये) पासून सुरु होतात आणि तुमचा यूजर बेस व डिस्क स्पेसच्या मागणी नुसार किंमत वाढत जाते.
शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे
असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच! पायरसी करणारे हॅकर्स/क्रॅकर्स हे प्रचंड बुद्धीमान लोकं असतात. एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते. अशी क्रॅक केलेली सॉफ्टवेअर्स, गेम्स कॉपी केलेले चित्रपट, गाणी, वेब सिरीज ही मंडळी टोरंट, फाईल शेअरिंग साईट्स वर विनामूल्य उपलब्ध करुन देत असतात. आणि असे चित्रपट, गाणी स्वतः डाऊनलोड करुन किंवा कोणा मित्र मैत्रिणी कडून आपल्यापैकी कोणी कधीच घेतली नाहीत का? काही अपवाद असतील पण आपल्या फोन, पीसी, लॅपटॉप, mp3 प्लेअर मधल्या सर्व mp3 फाईल्स, चित्रपट आपण विकत घेतलेलेच असतात का? तसेच आपल्या पैकी सर्वांनी संगणक वापरायला लागल्या पासून सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर्स लायसन्स व्हर्जनच घेतली किंवा वापरली आहेत का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर त्यांना भुरटे (चोर) म्हणणे सयुक्तिक ठरेल नाहीतर असा चोरीचा माल (फुकटात) वापरणारे आपणही भुरटेच आहोत की! आयटी क्षेत्रात भारताची जी प्रगती झाली ती पायरेटेड os आणि सॉफ्टवेअर्स मुळे हे उघड गुपित आहे! कोणाचाही उपमर्द/हेटाळणी करण्याचा हेतू हा प्रतिसाद लिहिण्यामागे नाहीये. अजून खूप काही लिहिता येण्यासारखे आहे पण विस्तारभयाने आता आवरते घेतो 😀

चौथा कोनाडा 26/03/2021 - 22:44
शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे
असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच!
हे वाचून पोपट झाला ! अर्थात का ते त्या खालचा परिच्छेद वाचून स्पष्ट झालं ! आमच्या सारख्या नॉन-आयटी लोकांना शिफ्ट७२ सारखं नविन काही दिसलं की भारी वाटतं ! (वाटणारच, कारण जे आपल्याला नाही ठावे, ते आपल्या दृष्टीने भारी) प्रतिसाद तपशिल पुरेसे स्पष्ट करतात ते फिचर आहे, आणि पायरसीवाले त्यांचे बाप आहेत.
एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते.
+१ बाकी, आम्हीतर चोरमंडळीपैकीच आहोत ! 😀 धन्यवाद, टर्मीनेटर 👍
लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

जे.पी.मॉर्गन ·

Bhakti 22/02/2021 - 16:45
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! छानच लिहीलय. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!

अगदी! फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं! >>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. सही पकडे है..

Bhakti 22/02/2021 - 16:45
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! छानच लिहीलय. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!

अगदी! फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं! >>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. सही पकडे है..
आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे! "Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!" जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती. नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.

काही महत्वाचे

उपयोजक ·

चौथा कोनाडा 10/10/2020 - 12:45
धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे सामायिक केल्याबद्दल. मी काही वर्षांपासून "मिन्ग्लिश" अ‍ॅप वापरतो. लिपिकार त्याच्या पेक्षा उत्तम आहे का ?

In reply to by चौथा कोनाडा

उपयोजक 10/10/2020 - 13:21
कधी वापरला नाहीये.पण लिपिकारबद्दल एक सांगावसं वाटतं की हा गुगल इंडीकच्याही आधीचा कळफलक आहे.पूर्वी १०० शब्द झाले की पैसे द्यावे लागायचे.पण यावे इतके डाऊनलोड झाले की मोफत स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध झाला.वापरुन पहा आणि इथे अनुभव लिहा.

चौथा कोनाडा 10/10/2020 - 12:45
धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे सामायिक केल्याबद्दल. मी काही वर्षांपासून "मिन्ग्लिश" अ‍ॅप वापरतो. लिपिकार त्याच्या पेक्षा उत्तम आहे का ?

In reply to by चौथा कोनाडा

उपयोजक 10/10/2020 - 13:21
कधी वापरला नाहीये.पण लिपिकारबद्दल एक सांगावसं वाटतं की हा गुगल इंडीकच्याही आधीचा कळफलक आहे.पूर्वी १०० शब्द झाले की पैसे द्यावे लागायचे.पण यावे इतके डाऊनलोड झाले की मोफत स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध झाला.वापरुन पहा आणि इथे अनुभव लिहा.
१.

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

अप्रिय आठवणींपासून सुटका

शाम भागवत ·

शाम भागवत 06/07/2020 - 11:06
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.
लेखामधील हे वाक्य ठळक करायचे राहिलेय. ते कृपया ठळक करावे ही प्रशासकांना विनंती

लिहिण्यामागची तळमळही पोचली, तुमचा धागा वाचताना मनात काही ओळी उमटल्या पण कदाचित ते या धाग्यावर विषयांतर होईल असे वाटले म्हणुन वेगळा धागा काढला आहे https://www.misalpav.com/node/47151 पैजारबुवा,

सोत्रि 06/07/2020 - 12:06
मन आणि शरीर (Mind and matter) ह्यावरचं हे मिपावरचं सर्वोत्तम विवेचन आहे! जे काही #३ आणि ४ मधे सांगितले आहे ते ‘कर्मसंस्कार’ क्रियामाण कर्म. तेच पुढे जाऊन संचित होते.
कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते
. अप्रिय / प्रिय साठवणी (कर्मसंस्कार) नष्ट करता येतात. त्यांचं समूळ उच्चाटन म्हणजेच मुक्ती किंवा निर्मूलन म्हणजेच निर्वाण (निब्बान). किंबहूना ते करण्याचं मुक्त स्वातंत्र्य (फ्री वील) हेच आपल्या आयुष्याचं खरं उद्दीष्ट! अतिशय सशक्त लेखन!! - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 06/07/2020 - 14:38
अप्रिय अथवा प्रिय आठवणी म्हणजे घडलेल्या घटना + त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार. त्यामुळे एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. म्हणूनच प्रत्येकाचे जग वेगळे आहे असे म्हटले जाते. माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात. मात्र त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार कमी जास्त करता येतात. हे संस्कार प्रत्येक उजळणीत कसे वाढत जातात हे स्पष्ट करून मग ते संस्कार कमी कसे करता येतात ते सांगितले आहे. त्यानंतर “मी व माझे“ चे, हे संस्कार कमी करणे कसे साधायचे ते लिहिलेले आहे. मात्र वरील लेखात क्लिष्टता येऊ नये यासाठी “मी व माझे“ याचा बिलकूल उल्लेख झालेला नाही. मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय. असे होणे म्हणजेच त्या घटनांना साक्षीरूपाने आकळणे होय. तरीही आपल्या मतांचा आदर आहे. कारण मीही अजून शिकतोच आहे. _/\_

In reply to by शाम भागवत

कोहंसोहं१० 07/07/2020 - 00:23
"माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात" >>>>>>>>>>नाही येत. तसे झाल्यास मिपा वरच्या सर्वज्ञ व्यक्तीने मांडलेले मेमरी स्ट्रिंग्स बद्दलचे मत/संशोधन चुकीचे ठरेल (जे होणे शक्य नाही :)). या स्मृती नष्ट होत नाहीत म्हणूनच कधी कधी चुकून त्या अंतराळात रिलीज होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूमध्ये पेस्ट होतात आणि त्याला स्मृतींचे ज्ञान होते. आता हे अंतराळात रिलीज आणि पेस्टींग व्यक्तीच्या जीवनकाळात पण शक्य आहे कि केवळ गेल्यावरच शक्य आहे ते मिपावरचे आपले वस्तुनिष्ठ, निभ्रांत, आणि सर्वज्ञ शात्रज्ञच सांगू शकतील.

In reply to by शाम भागवत

सोत्रि 07/07/2020 - 04:48
मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय
भागवतजी, एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते हे तुम्ही म्हणालात ते एकदम चपखल आहे. कारण मी व माझेचे संस्कार त्या घटनेत अडकवून ठेवतात, त्या घटनेशी संलग्न करतात. मी व माझेचे संस्कार नाहीसे होणे हा अनात्म बोध आहे. ही पहिली पायरी आहे मुक्त होण्याची. पण अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय मनावरील प्रिय व अप्रिय संस्कारांचे पूर्ण निर्मूलन. मी व माझे ह्या अहंभावनेमुळेच सगळे विकार शांतता अनुभवू देत नाहीत. एकदा का अहंभाव गळून पडला की विकार गळून पडतात कारण त्यांना धरून ठेवणारा ‘मी’ गळून पडलेला असतो. माझ्या आकलनानुसार, आधि मी गळून पडणे तद्नंतर त्याच्याशी संलग्न असलेले समस्त विकार (संचित) गळून पडणे, हे दोन्ही झाल्यास मुक्ती किंवा निर्वाण! - (साधक) सोकाजी

आधारित हा निष्फळ प्रयोग आहे. अर्थात, मानसशास्त्राचा तुमचा अभास नाही हे तुम्ही लेखात कबूल केलं आहेच. तरीही या निमित्तानं अप्रिय स्मृतींशी कसं डील करायला हवं ते लिहितो. १. क्षमेच्या मेथडनं प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होत नाही. नाईलाजामुळे वरुन मलम लावून अप्रिय आठवणींची धार काही काळ बोथट करण्याचा तो प्रकार आहे. २. ही मेथड व्यक्तीला भेकड करते. ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते. ३. तस्मात, प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन, नक्की काय आणि कोणाचं चुकलं हे पाहून, खालीले पैकी एक गोष्ट करणं श्रेयस आहे : अ) आपली चूक असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून चूक कबूल करणं आणि पुन्हा ती होणार नाही याची खबरदारी घेणं ब) आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. (लेखात लिहिल्याप्रमाणे पिस्तुल वगैरे भावनिक प्रकार करुन नाही) अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 06/07/2020 - 14:14
माझ्या अनुभवाशी जुळत नसल्याने असहमत. मात्र दुसऱ्यांचा अनुभव वेगळा असू शकतो याचेशी सहमत.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 06/07/2020 - 14:27
वस्तुनिष्ठ विश्लेषण
वस्तुनिष्ठतेत अडकणं म्हणजे मोह (अविद्या). त्यापलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
अप्रिय स्मृतींशी कसं डील करायचं
डील करणं म्हणजे परत मोह (अविद्या). अप्रिय स्मृतींच्या पलीकडे जाणं म्हणजे उलगडा!
भेकड, कोणाचं चुकलं
हे सापेक्ष आहे आणि पारिप्रेक्षानुसार असणं आहे त्यामुळे त्यांच्या पलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
३ अ आणि ब
लोकल गुंड (राजकिय सामर्थ्य असलेला) जेव्हा आपली जागा हडपतो तेव्हा अ आणि ब किती तकलादू असतात हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करून मानसिक शांती आणि जीव टिकवणं हे कळणं हा उलगडा!
अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही
डील करणं हे निर्मूलन नाही हे कळणं म्हणजे उलगडा! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 06/07/2020 - 14:30
संक्षी, मुद्दे पटण्यासारखे आहेतच, पण श्री भागवत यांना मिळालेला मार्ग, कसाही असला तरी, it has worked, हे लक्षात घेतल्यास त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही.
ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते.
हा मुद्दा सर्वाधिक चपखल आहे. मला वाटतं या केसमध्ये सध्या नव्याने त्रास देणं चालू नसू शकेल (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे). अशा वेळी वाईट चिंतणे, तळतळाट होणे या प्रकारापेक्षा तुलनेत शांत वाटेल असा उपाय स्वतःपुरता सापडला असेल तर तो योग्य म्हणावा लागेल. पुन्हा पुन्हा नव्याने त्रास देणाऱ्या कोणाबाबत मधल्या काळात हा उपाय योग्य नव्हे हे तुमचं म्हणणं मान्य. तिथे विशिष्ट सहनशक्ती पार होताच कायदेशीर उपाय बरा. किंवा दुर्लक्ष.

In reply to by गवि

शाम भागवत 06/07/2020 - 15:29
(म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे).
गवि, तुम्हाला माझा मुद्दा बरोबर कळलाय. सगळं काही फार पूर्वीच संपलंय. तरीही आठवण येताच त्रास होतोय, अशाच स्मृतिंबद्दल बोलतोय. त्या अप्रिय घटनेतील अप्रिय माणसाशी मुकाबला झालेला असू शकतो. प्रसंगी विजयही मिळालेला असतो. पण तरीही वेळ, पैसा गेलेला असतो. किंवा विनाकारण मनस्तापही झालेला असतो. त्यामुळे विजय मिळवूनही, जेव्हां ती घटना आठवते तेव्हां तेव्हां शिव्याशापच तोंडात येतात. यावरही हा उत्तम उपाय आहे. पण नामस्मरण करणारा माणूस भेकडच असतो अशी समजूत असणऱ्यांशी...... ओ शामराव, वाहवत चाललाय हं तुम्ही. तुमचं म्हणणं मांडून झालंय तेव्हां थांबायला काही हरकत नाही. काय? कळलं का? (मोठ्ठा) हो. :)

In reply to by शाम भागवत

आनन्दा 06/07/2020 - 15:44
तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी वाद घालताय? आधी क्षमा मागून मोकळे व्हा बघु, नाहीतर पुन्हा कोणत्यातरी पहाटे आठवेल! :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत 06/07/2020 - 15:58
आनंदा, :))) नाही, आता नाही तसं होतं. संक्षींबद्दल अजिबात राग वगैरे नाहीये. शिव्या शाप तर फारच लांब. ते त्यांच्या विचाराने वागतात बोलतात. बस्स् एवढेच फक्त मनात शिल्लक राहते. तरीपण मी अजून परिपूर्ण नसल्याने सावधगिरी बाळगायलाच लागते. माझ्याकडून नकळत ती कशी बाळगली जाते, त्याचा फक्त नमुना पेश केला. :) हा सर्व लेख क्षमा करण्याबाबतचा नाहीये. मी कोणालाही क्षमा वगैरे काहीही केलेली नाही. मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्या, त्या मी परत मिळवतोय इतकेच. ज्यांचे भले चिंतीतोय त्यांचे खरोखरच काय होतंय ह्याच्याशी माझा खरोखरच संबंध नाहीये. हे सगळे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण तरीही प्रयत्न केलाय.

In reply to by शाम भागवत

राघव 07/07/2020 - 10:49
एक सुभाषित आठवले हा प्रतिसाद वाचून - क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमा वशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ अर्थात् क्षमा करणं म्हणजे कर्तव्य न करणं होऊ शकत नाही. आपल्या घरावर चाल करून आलेल्या शत्रूला फोडून काढणं, हे कर्तव्य. आणि त्यातून झालेल्या हानीतून स्वतःचं मन मोकळं करणं, ही क्षमा. दोन्ही मनापासून झालं तर ती श्रीकृष्णांची वृत्ती ठरते! :-)

In reply to by गवि

> त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही. हा तात्विक बेसिस नाही ! हे प्युअर मानसशास्र आहे. it has worked ? असंभव ! मॅटर अजून तसाच आहे आणि परत केंव्हा उसळी मारेल, (या बाजूनं किंवा त्या बाजूनं), काही नेम नाही. पाहा : यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. > थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे. अशाप्रकारे क्षमा ही ज्याची काही चूक नाही आणि अपराध केलेला, तो उमजून माफी मागायला आला, तर (बदल्याचा चान्स असूनही) मॅटर संपवण्याच्या दृष्टीनं केलेला समंजसपणा असेल, तर त्याला काही तरी अर्थ आहे. अन्यथा हा सगळा बोगस प्रकार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

केवळ आपला मुद्दा व्यवस्थित समजावा म्हणून प्रतिसाद लिहीत आहे. आपंण म्हणता की :- आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. समजा मी फुटपाथ वरुन चालत चाललो आहे, आणि समोरुन एक भरधाव बाईकस्वार येउन मला धडक मारुन गेला. मला बाजुला व्हायची संधीच मिळाली नाही. मी जखमी झालो आणि बाजुला पडलो. रात्रीचा अंधार असल्याने त्या बाईक चा नंबर कोणी पाहिला नाही आणि तो मनुष्य पळून गेला. (यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत) माझा मीच धडपडत उठलो, डॉक्टर कडे गेलो आणि उपचार घेउन घरी गेलो. यात माझी कुठे काही चुक झाली असावी आहे असे मला वाटत नाही. तर अशा परिस्थितीत मी कोणता वैध मार्ग निवडुन माझ्या मनाला होणारे क्लेश दूर करु? मी प्रत्येक वेळी त्या फुटपाथ वरुन चालू लागलो की मला ती घटना आठवतेच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आणि लेखनाचा विषय पूर्णतः वेगळे आहेत. ज्या प्रसंगात समोर व्यक्तीच नाही (किंवा आयडेंटीफाय होणार नाही) तिथे नशीबाला दोष देणं हा सुद्धा वेडगळपणा आहे. १. अ‍ॅक्सिडेंटच्या केसमधे पोलिस कंप्लेंट लॉज करणं (मेडी-क्लेमसाठी) गरजेचं आहे आणि प्रसंगाचा अजिबात अ‍ॅनॅलिससस न करता उपचार घेऊन बरं होणं श्रेयस आहे. २. थोडा विचार केलात तर अगदी सेम केस करोना बाधितांच्याबाबतीत होईल

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शाम भागवत 06/07/2020 - 18:08
यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत
ज्ञानोबाचे पैजार, अरे बापरे, खरे की काय? जगदंब. माझ्या अनुभवावरून सांगतो. चिडचीड होतेच. खरतर जेव्हां कधी अशा प्रकारची आठवण येते तेव्हा त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला काहीतरी होऊन शिक्षा व्हावी अशाच प्रकारचा विचार माझ्या मनात यायचा. कित्येकवेळेस तर मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे. :))) पण शुभ चिंतनाच्या साहाय्याने मी अशा अनोळखी व्यक्तिंवरही मात करू शकलो आहे. “होतं असं कधीकधी“ अशा प्रकारचा काहीसा भाव मनात येऊन मन शांत होते. अर्ध्या एक सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मन मोकळं झालेलं असतं. म्हणजे एकाबाजूने आठवण येते, तर दुसऱ्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेसारखी ती झटकूनही टाकली जाते. पूर्वी अशा प्रकारच्या आठवणी मनात आल्यावर त्या शमायला बराच वेळ लागायचा. कोणाला पटो अथवा न पटो. मला फायदा झाला म्हणून इथे मांडलं. ज्याला पाहिजे तो घेईल, अन्यथा इथेच राहील. :)

In reply to by शाम भागवत

त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे ? असल्या सॅडिस्ट प्रकारामुळेच, त्यावर उतारा म्हणून क्षमापनेसारखा दुसरा बाष्कळ उपाय करावा लागतो !

मी आधीच सांगितल्या प्रमाणे - अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा ! आपण उगाचच आयुष्याला अनावष्यक गांभीर्याने हाताळत आहोत, विनाकारण कॉम्प्लिकेटेड करुन टाकलं आहे सगळं . येवढं सीरीयसली घेऊ नका , झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे ! जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! हे सगळं बोलायला सोप्पे अन करायला अवघड , अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! तिकडे अमेरिकेत लोकांना अक्कल यायला लागलीय, अख्ख्या कॅनडाने लिगलाईझ केलाय , तसेच अमेर्तिकेतील अनेक राज्यांनीही केलाय ! आपल्याला कधी अक्कल येणार देव जाणे ! असो. शिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीला होतो तेव्हा आमचे हॉस्टेल मेसचे शेफ पांडेजी, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वहस्ते पाट्यावरवंट्यावर गांजा वाटुन , अन मस्त काजु बेदाणे ड्रायफ्रुट्र्स घालुन घट्ट दुधात भांग उर्फ विजया बनवली होती ते आठवले. दुसर्‍या दिवशी जी अवस्था होती ती अक्षरशः अवर्णानीय होती !! लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा 06/07/2020 - 15:46
नको रे बाबा. सध्या विजय द्रव्य प्यालेले एक सद्ग्रुहस्थ पाहत आहे.. त्यांचे चाळे पाहिल्यानंतर गांजाच नव्हे, तर एकूण नशा या विषयाबद्दल जरा भीतीच वाटायला लागली आहे.

In reply to by आनन्दा

हीच चुक अनेक लोकं करताहेत . एखाददुसरे टोकाचे उदाहरण पाहुन वाईट मत बनवणे . अहो गांजा चे सोडा , आपली साधी साखर अतिप्रमाणात खल्ली तरी दुष्परिणाम होणारच की ! डायबेटीस झालेल्या एका व्यक्तीचे हाल अतिषय जवळुन पाहिले आहेत मी पण मग म्हणुन काय आपण साखर बॅन करतो का ? मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा 06/07/2020 - 16:13
तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा रोख कळला नाही.. असो. तुमच्या बोलण्याशी संबंधित नव्हता. काही विशिष्ट सद्गृहस्थांना उद्देशून होते ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वतःच्या बुद्धीमत्तेवर आणि तर्कसंगत विचारसरणीवर भरोसा नसणं आणि मानसशास्त्राची अजिबात जाण नसणं या दोन गोष्टी व्यक्तीला व्यसनाकडे वळवतात. तुम्ही मागे मला विचारलं होतं की मी कुठली ती दारु घेतलीये का ? आता स्वतःला विचारुन पाहा : स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?

In reply to by संजय क्षीरसागर

अहो भाग्यम !! अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुमच्या लेखी माझा मताला काडीची किंमत नाही , मग कशाला किंमत देताय माझ्या प्रतिसादांना =)))) बाकी ते आयाहुअस्च्का आहे हो आयाहुअस्च्का , दारु म्हणुन अपमान करु नका =)))) ही मीही पिली नाहीये अजुन, आणि पिण्याचा काही योगही दिसत नाही, ती केवळ उपमा म्हणुन वापरलेली . त्याचा रोख असा होता की " ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?"
स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?
मी स्वच्छंदपणे जगतो, ते निर्भ्रांत की की म्हणतात तसे मन अन त्याच्गी सजगता वाढवणे अन त्याला कह्यात आणणे असले सव्यापसव्य करायचे दिवस संपले कधीच ! तुम्हीच तुमच्याच कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं की - समोर जे जसं आहे ते तसं स्विकारणे हा ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग आहे ! ( तुम्ही म्हणाला नसलात तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) सो हे आहे हे इतकं सोप्पं आहे . Just accept it as it is and you are done. ! पण म्हणुन मी खंडनमंडन करुन इतरांची मते खोडीत काढत बसणे असे उपद्व्यापही करत नाही , आहे हे असं आहे, जो तो आपापल्या मार्गाने चालला आहे आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! बरं बाकी ते व्यसन व्यसन म्हणताय म्हणुन एक प्रश्न विचारतो : तुम्ही कधीतरी भांग पिलि आहे का ? काही स्वानुभव आहे की नुसतेच आपले इतर लोकं व्यसन व्यसन म्हणुन बोंबलतात म्हणुन तुम्हीही तेच करताय ? =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

> काडीची किंमत नाही अर्थात, कारण गांजा मारणं हा त्रासदायक स्मृतींपासून सुटकेचा मार्ग नाही. १. > ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ? गांजा मारणार्‍यांची मनोदशा बघितली की सूज्ञ व्यक्तीला परिणाम कळतात. अनुभव घेण्याची गरजच नाही. २. > आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

तिकडे कॅनडात , कॅलिफोर्नियात , इन जनरल वेस्ट कोस्ट वर संपुर्ण लीगल झालाय , तिकडे सगळे यझ लोकं आहेत आणि मीच एकटा सुज्ञ असे तुमचे मत आहे की काय ? तुम्हाला सीबीडी ऑइल आणि टी एच सी आणि अन्य कित्येक कॅनाबनॉईड्स वर चाललेल्या संशोधनाचे दुवे देऊ शकतो पण तुमची वृत्ती " जे मला माहीत नाही ते सगळंच खोटं " अशी असल्याने काहीही उपयोग होणार नाही =)))) "आपल्या मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे आणि आकलन क्षमतेच्या परेही जग असु शकते" हा एकदा तरी विचार करुन पहा राव , थोडी तरी झिंग उतरेल, सारखंच काय हाय रहायचं स्वमतांधतेच्या नशेत =))))
मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?
मला टायपिंग करायला आवडतं म्हणुन =)))) तुम्ही किंवा अन्य कोणीही गांजा स्विकारला काय किंव्वा धिक्करला काय मला शष्प फरक पडत नाही. लोल्स =)))) तुम्ही आहात हे असेच आहात , कायम मीच कसा योग्य असे प्रतिसाद टाकत रहाणारे ही फॅक्टय आणि मी त्याची बेशर्त स्वीकृती केली असल्याने मी ह्या सगळ्यातुन बाहेर पडलो आहे ! आता माझा संपुर्ण मिपावावर केवळ मजेसाठी आहे ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 08/07/2020 - 19:42
@मार्कस ऑरेलियस ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?" हे म्हणजे पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच नये. गांजा मध्ये तसे पाहिले तर फार वाईट आहे असे नाही. परंतु बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो. स्वतःवर पूर्ण ताबा असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती नंतर व्यसनांना ( यात दारू, चरस कोकेन हेरॉईन सर्व येतं) का बळी पडतात याचा वैद्यकीय कार्यकारण भाव जोवर समजत नाही तोवर समंजस व्यक्तींनी त्यापासून दूर राहावे असाच वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात. माझा पूर्ण ताबा आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीत आणि उंच इमारतीच्या छ्ज्यावर उभे राहून सेल्फी घेणाऱया व्यक्ती यात फारसा फरक नाही. बाकी चरस किंवा गांजावर( त्याचे तेवढे ADDICTION POTENTIAL नाही म्हणून) बंदी असावी कि नाही हा विषय साफ वेगळा आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वप्रथम तर्कशुध्द खंडन केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. ह्याविशयावर आपली आधीही चर्चा झाल्याचे स्मरते पण नक्की काय बोललेलो ते आठवत नाही म्हणुन काही प्रश्न परत विचारत आहे :
पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच न
>>> स्त्रीरोग असे काही नसतेच , नसती बायकांची नाटकं , किंव्वा एड्स ही एक काल्पनिक बिमारी आहे अशा अर्थाची विधाने चालतील का? मी अमेरिकेत / न्युयॉर्क मध्ये होतो तेव्हा गांज्याच्या लीगलायझेशन आणि आणि बॅन्निंग बाबतच्या चर्चेत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स ऐकली आहेत. त्याला ना कधीच नाही ! ़कअ‍ॅलिफोर्निया आणि कॅनडात रीतसर लोकशाही मार्गाने चर्चा वादविवाद होऊन गांजा रीतसर लीगल झालेला आहे तसाच तो आपल्या देशातही व्हावा हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही माझ्या मताचे खंडन करायला स्वतंत्र आहात , पण मी मतच व्यक्त करु नये असे म्हणायला तुम्ही स्वतंत्र नाही.
बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो.
ह्या विधानाला आपण सबळ सांख्यकीय पुरावा द्या किंव्वा कोणत्याही प्रसिध्द विद्यापीठात प्रकाशित झालेल्या संशोधनाचा पुरावा द्या . आणि हो ते प्रेसिडेंट निक्सनच्या काळातील नसावे ही अट आहे ! शक्य तितके आधुनिक संशोधन असावे. आपले विधान पुराव्याने शाबित झाल्यास मी माझे विधान बदलुन हे असे "गांजा हे स्टेप अप ड्रग आहे आणि मेडीकल प्रिस्क्रिप्शन्शिवाय घेऊ नये" विधान करत जाईन. आणि पुराव्याने शाबित न झाल्यास - तुम्हीही तुमचे विधान रीफ्रेज कराल अशी आशा आहे. बाकी सीबीडी ह्या मुख्य कॅनाबनॉईड्चे मेडीकल उपयोग डॉक्टर असल्याने तुम्हाला माहीत असतीलच. पण केवळ फार्मासुटीकल कंपन्या तुम्हाला सीबीडी ऑईल चे प्रिस्क्रिप्शन लिहायला "बेनिफिट्स" देत नाहीत तोवर प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही असा तुमचा दृष्टीकोन नसेल अशी भाबडी आशा आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 09/07/2020 - 11:12
Conclusion: A large proportion of individuals who use cannabis go on to use other illegal drugs. The increased risk of progression from cannabis use to other illicit drugs use among individuals with mental disorders underscores the importance of considering the benefits and adverse effects of changes in cannabis regulations and of developing prevention and treatment strategies directed at curtailing cannabis use in these populations. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/25168081/ .Lifetime cumulative probability estimates indicated that 44.7% of individuals with lifetime cannabis use progressed to other illicit drug use at some time in their lives. Several sociodemographic characteristics, internalizing and externalizing psychiatric disorders and indicators of substance use severity predicted progression from cannabis use to other illicit drugs use. https://europepmc.org/article/pmc/pmc4291295 marijuana use during pregnancy is linked to lower birth weight and increased risk of both brain and behavioral problems in babies. If a pregnant woman uses marijuana, the drug may affect certain developing parts of the fetus's brain. Children exposed to marijuana in the womb have an increased risk of problems with attention, memory, and problem solving compared to unexposed children. Some research also suggests that moderate amounts of THC are excreted into the breast milk of nursing mothers. With regular use, THC can reach amounts in breast milk that could affect the baby's developing brain https://d14rmgtrwzf5a.cloudfront.net/sites/default/files/drugfacts-marijuana.pdf बाकी भांग हि भारतात काही राज्यात कायदेशीर आहे आणि काही नाही. जर दारू सिगरेट (बिडी किंवा तंबाखू) कायदेशीर आहेत तर भांग चरस गांजा कायदेशीर का नसावे हा प्रश्न वेगळा आहे. मी दारू तंबाखू किंवा चरस यातील कशाचेच समर्थन करीत नाही

In reply to by सुबोध खरे

पहिल्या दोन लिंक महत्वाच्या वाटतात त्या तपासुन पहातो. आमच्या कॅलिफोर्नियातील मित्राला विचारुन पहातो की कॅलिफोर्नियाने ह्या मुद्द्यांवर काय मते मांडली आहेत ते! बाकी तीसर्‍या लिंक बाबत मतभेद नाहीच. त्याला पास. धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 06/07/2020 - 18:09
अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! संस्कृतप्रभुंच्या टंकन सामर्थ्यातुन गांजा महात्म्य लिहले गेल्यामुळे मला खालील व्हिडियो आठवला ! P1 बाकी अजुन काही ओळी याच गांजा महात्म्यामु़ळे आठवणीस आल्या... अकाल मृत्यु वह मरे जो काम करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

In reply to by मदनबाण

मदनबाण राव , तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 07/07/2020 - 12:50
तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? हो. गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;) खी खी खी ;) उत्तराखंड मध्ये कायदेशिर रित्या शेती करण्यास परवानगी आहे, मला वाटतं काही इतरही राज्यात याची परवानगी आहे. कोरोनावर या वनस्पतीतुन काही औषध मिळते का ? ते सरकार ने आणि इतर संस्था ज्या करोनावर औषध बनवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी संशोधन करुन पहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/07/2020 - 12:57
वरील प्रतिसाद लिहल्यावर सहज जालावर शोध घेण्याची लहर आली आणि काही बातम्या दिसल्या ! Jamaican scientist waits approval for ganja-based coronavirus drug Cannabis May Reduce Deadly COVID-19 Lung Inflammation: Researchers Explain Why

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/07/2020 - 13:15
झाडाची नर प्रजाती म्हणजे भांग आणि मादा प्रजाती म्हणजे गांजा. गांजात THC [ tetrahydrocannabinol ] चे प्रमाण भांगे पेक्षा जास्त असते. भांग म्हणजे फक्त पानांचा चुरा तर गांजा म्हणजे झाडाची फुले,पाने आणि मुळ यांचे संमिश्रण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजावर निबंध लिहीलाय कि लेखकांना त्रासदायक आठवणींपासून सुटका होण्यासाठी आयडिया देताय ते क्लिअर करा. एकीकडे म्हणताय गांजा लीगल नाही आणि दुसरीकडे तेच काम करायचा फ्रेंडली सल्ला देताय. तुम्ही गांजा बाळगता का ? आणि आल्या आठवणी तर गांजा मारता का ? वरचं सगळं फक्त आधीच्या गांजाच्या आठवणीतुन लिहिलेलं दिसतंय. आणि तुम्ही जर असं वागताय, >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! - ही समबुद्धी गांजा हे औषध म्हणून वापरल्याने डेवलप होते का तेवढं स्पष्ट करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणण्यापेक्षा मी ठाम आहे, कि गांजा ही सुटका होउ शकत नाही (मी मारुन बघितलाय, कॅलिफोर्नियातच) तुमच्या, आणि माझ्याही आवडीचा एकच विषय अध्यात्म हेच एकमेव सोल्युशन आहे आणि ते व्यसन नाही. मार्कस ऑरेलियस किंवा अ‍ॅरिस्टॉटल गांजा मारा असं म्हणणार नाहीत. फक्त सांयटीफिक दृष्टिकोन ,शोधवृत्ती किंवा वृत्तीचा शोध महत्वाचा आहे. सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास !

In reply to by उन्मेष दिक्षीत

छन छन तुम्ही ठाम आहात हे उत्तम , बरं आता माझे प्रतिसाद नीट वाचा आणि सांगा त्यात कुठेतरी असे मी तुमच्या मानगुटीवर बसलोय अन "घे घे मारच कश गांजाचा पी पी" असे म्हणतोय असे दिसत आहे का ? किमान मला तरी दिसत नाही. मी तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो , तुम्हाला नाही प्यायचा गांजा नका पिऊ ना भाऊ कोणी सक्ती केली आहे का ? आमचा काही हट्ट नाही ! तुम्हाला दुसर्‍यांच्या मतभिन्नतेचा स्विकार का करता येत नाही? कारण शोधायचं आहे? , खरेच उत्स्तुकता आहे ? तर तुमचा प्रतिसाद नीट वाचा आणि त्यातील ह्या शब्दांवर लक्ष द्या - एकमेव ... अंतीम हे दोन्ही शब्द मध्यपुर्वेतील वाळवंटी धर्मांचे प्रतीक आहेत , आम्ही म्हणतो तोच एक देव अन अमुक तमुकच एक त्याचा शेवटचा मेसेंजर ही वृत्ती तुम्हाला हिंदु तत्वज्ञानात तरी कुठेच दिसणार नाही ! अगदी नासदीय सुक्तातही - "एक विश्वनिर्माताच ह्या जगाचे खरे रहस्य जाणतो" अशा अर्थाच्या श्लोकानंतर लगेच "किंव्व कदाचित तोही जाणत नाही" अशा अर्थाचा श्लोक आहे ! इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न। यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंग वेद यदि वा न वेद ॥७॥ एकं सत विप्रा बहुधा वदन्ति . सत्य एक आहे पण त्यात कुठेही मी म्हणतो च एकमेव किंव्वा अंतीम असा अर्थ नाही, त्याला भिन्न लोकं भिन्न नावाने ओळखतात. पण एक मान्य की ह्या "मी म्हणतो तेच एकमेव सत्य अन हाच अंतीम मार्ग " ह्या विचाराची नशा जालीम असते , नुसता जगभर हैदोस घातलाय ह्या वृत्तीच्या लोकांनी . आजही चालु आहे ! मिपाही काही त्याला अफवाद नाही . असो. चालायंचेच . मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचे नाहीये , तुम्ही ठाम आहात ना की गांजा उत्तर होऊ शकत नाही , मग झालं तर की ! नका पिऊ गांजा,. तुमच्यावर सक्ती करायला माझ्याकडे वेळ, हौस आणि पैसाही नाही ! मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मनसोक्त आस्वाद घेत अत्यंत मोकळे पणाने माझी मते मांडतो , त्याला काहीही "ग्रेटर परपज" वगैरे नाही !
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस !
तुमचं माहीत नाही पण मी तरी आता काहीही शोधत नाहीये . कारण मुळातच काहीतरी शोधायचे आहे हा विचारच भ्रांती आहे , जे आहे हे असं आहे, इथे आहे अत्त्ता आहे, काहीही शोधाशोध ही व्यर्थ आहे ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ :) शुभं भवतु !

In reply to by प्रसाद गोडबोले

वगैरे राहु दे. >>अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा हे तुम्हीच लिहिलंय, प्रश्न गांजा कुणी मारावा की नाही हा नाही. तो उपाय कसा होउ शकतो, म्हणजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा. आणि तो अमलात आणण्यासाठी आणि अंमलाखाली येण्यासाठी रोज ( म्हणजे Daily, Flavor नव्हे ) Marijuana ही ट्रिटमेंट आहे का ते सांगा कारण अशा आठवणी केव्हाही अचानक जागृत होतात. शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ? (त्यासाठी त्यांनी काय केले ते लिहिले आहेच) तुमच्या पूर्वग्रह या प्रश्नांला मी माझं उत्तर दिलेलं आहे, आता माझ्या वरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कि नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मत-स्वातंत्र्याचा विषय, तर मी समजा मत मांडले कि इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल कामे हा त्यावर उपाय आहे, बिन्धास्त करा, तर ते मतस्वातंत्र्य किंवा त्यात मतभिन्नता वगैरे होऊ शकत नाही.

In reply to by उन्मेष दिक्षीत

ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे.
अहो राहु दे कसं , तीच तर तुमची मुळ वृत्ती आहे, मी म्हणतो तेच एकमेव सत्य बाकीचे सगळं जहीयत ! होय की नै ?
णजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा.
हे म्हणजे साखर खल्ल्याने तोंडात गोड चव कशी निर्माण होते सांगा असला टाईपचा प्रश्न आहे . सर्वात पहिलं म्हणजे मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये. समजा मी दिलेच तुम्हाला पटवुन तर तुम्ही सुरु करणार आहात का गांजा ? नाही ना , मग कशाला आल्यात नसत्या चौकशा . मी फुकट सल्ला दिलाय की गांजा प्या , हवा अस्ल्यास घ्या नाही तर सोडा. ( सोडा म्हणजे लीव्ह बरं का, कार्बोनेटेड वॉटर नव्हे ) . तुम्हाला खरेच मनापासुन अगदीच उत्सुकता आहे तर सरळ गुगल वर सर्च करुन पहा ना सीबीडी चे उपयोग ! मी काही आयुर्वेदीक पुतकांचे आणि कॅनाबनॉईड्स्च्या वरील सायंटिफिक संशोधनाचे पुरावे देऊ शकतो, अर्थात सारे नेट वर आहेच !
शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ?
तुम्हाला लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का संक्षी सरांनी ? मी केवळ एक उपाय सुचवला आहे , आता तो श्यामजींना पटला तर ते पहाटे चार काय तर केव्हाही गांजा आणतील शोधुन किंव्वा सरळ मलाना मध्ये जाऊन रहातील किंव्वा कॅनडा मध्ये जाऊन सरळ घरातच शेती करतील गांजाची . त्यांचे ते बघतील ना ? तुम्ही का येवढा लोड घेताय ? आणि त्यांना घ्यायचाच नसेल तर ?? परत तेच . मी आधीच लिहिलंय की मी कोणावरही सक्ती केली आहे का ? ज्याला घ्यायचाय तो घेईल , नाही घ्यायचा तो नाही घेणार !
नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर
नाही हे अवांतर मुळीच नाही . एकदा स्वतःच्या एककल्ली " मी म्हणतो तेच खरे" ह्या वृत्तीचे वृत्तीची चिकित्सा करुन पहा . ते अध्यात्म अध्यात्म म्हणाता ना ते सगळं नंतर येते. आधी बालवाडी पास करा , पी.एच. डी चे नंतर बघु. कारण कसं आहे की एकदा "मी म्हणतो तेच खरे" ही टोकाची वृत्ती स्विकारली तर वाळवंटी धर्म तुम्हाला नक्कीच सोयीचे पडतील निराकार की काय व्हायला . कारण सोप्पं आहे, डोकं वापरायचंच नाही , अन गुगलही नाही अभ्यास करायचा नाही अन चिकित्साही नाही ! नुसतं मी म्हणतो तेच खरे हा हेका धरत रहायचा सतत ! की झालीच सर्वज्ञता प्राप्त. हाकानाका =)))) (आम्हीही निराकार गुर्देवांच्याकडुनच शिकलो आहे ही डॉक्टराईन . ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अन त्याच गावाचा गांजा ;) )
इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल
अभ्यास वाढवा हो अभ्यास वाढवा ! कॅनडा अमेरिका सोडा भारतातील हिमाचल उत्तराखंड , पंजाब , गुजरात मध्यप्रदेश वगैरे भागात अगदी लीगल आहे सगळं. नॉर्थ ईस्ट मधील सेव्हन सिस्टर्स, बंगाल पंजाब मध्ये पोलिसही दुर्लक्ष करतात . उज्जैन मध्ये महाकालमंदिरासमोर अप्रतिम भांगेचे दुकान आहे. सगळं लीगल ! गोव्यामध्ये मेन्युकार्ड सोबत वेटर आमच्यापुढे गांजाचे पाकिटही घेऊन आलेला की साहेब काय हवे का वगैरे! बाकीच्या राज्यातही ही बंदी अन इन्फोर्स्ड आहे . ( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) इच्छा तिथे मार्ग हे लक्षात ठेवा ... जमलं तर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 07/07/2020 - 19:01
ॐ शां ती ॐ धागा खूपच उजवीकडे गेला तर कसं दिसेल ते तपासत होतो. चांगलं दिसतंय की. :) देव्यपराधक्षमापन स्तोत्राच्या धाग्याप्रमाणे ह्या धाग्याची पण प्रशासकांना स्वच्छता करायला लागणार असं दिसायला लागलंय. म्हणून हा प्रयोग करून पाहिला. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजा हा मेडिकली घ्यायला सांगताय का ? >>लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;) >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! -- याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय. कारण समबुद्धी आपणच आणली कि झालं असं तुम्हीच म्हटलंय, म्हणून तर मी पहिल्याच प्रतिसादात सरळ विचारलं होतं कि गांजा मारल्याने किंवा मेडिकली वापरल्याने ही समबुद्धी डेवलप होते का ? त्याचं हो किंवा नाही असं उत्तर नाहीच. >> मी केवळ एक उपाय सुचवला आहे >>मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. -- याचा अर्थ तुमच्या ऑनलाइन स्टडीतून तुम्हाला कळलेलं आहे कि गांजामुळे असे अचानक होणारे त्रास कमी होतात आणि माणुस स्टेबल आणि स्टेडी बनतो. पहिल्या प्रतिसादात किंवा शोध निबंधात तर असं एकही वाक्य दिसलं नाही हो कि कसा उपयोगी आहे, किती प्रमाणात किती वेळा सेवन करावा. तो फक्त बॅन कसा आहे आणि भांग कशी बनवली होती एवढच काय ते आहे. >>( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) ज्यांना तुम्ही सल्ला देताय ते महराष्ट्रात राहतात आणि ते गांजा पीत नाहीत असं मी गृहीत धरतो, त्यांच्यासाठी ते इम्प्रॅक्टिकल नाही का ? आणि नसेलही तरी मग तुमचा आता सल्ला ऐकुन गांजा सुरु करतील का ते विचारा त्यांनाच, नाहीतर शुभचिंतन वगैरे कशाला केलं असतं त्यांनी ? ज्याचा त्यांना ऑलरेडी फायदा झालाय आणि त्यांनी आता मी काय करु असं विचारलेलं नसतानाही तुम्ही फक्त आणि फक्त गांजाला कुठून तरी असंबद्ध पणे मधे आणलेलं आहे एवढंच. पोलिस चिरिमिरी घेउन दुर्लक्ष करतात असं एक बेजबाबदार वाक्य सार्वजनीक ठिकाणी लिहिलंय आणि इतकीही समज नाही कि म्हणून बॅन्ड गोष्ट लिगल होत नाही ते? कधीतरी पोलिसांसमोर ट्राय करा गांजा जिथे बॅन आहे तिथे आणि मग मारू आपण प्रॅक्टीकॅलिटीच्या गफ्फा. >>लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का जसे तुम्ही माझ्या मानगुटीवर बसला नाहीत ना कि गांजा पी मार कश, तसे ते ही म्हणाले नाहीत कि माझ्याकडून धडे घे. जिथून घ्यायचे तिथून ते मी घेतोच. याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय कि संक्षी कायम लॉजिकली एकदम करेक्ट बोलतात आणि जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय !

In reply to by उन्मेष दिक्षीत

जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय
>>> खतरनाक ! मग काय आता , जितं मया जितं मया का ? =)))) माझेच काय , अहो अख्ख्या दुनियेने जिथे जिथे संक्षी सरांशी अर्ग्युमेन्ट्स केलीत तिथे तिथे अख्खी दुनियेचे लॉजिक गंडले आहे , कुठल्या जगात जगताय ? =)))) मी अप्रिय आठवणी घालवण्यासाठी/ शमवण्यासाठी गांजा सुचवला होता, ह्याचाच अर्थ तो मेडीकल युज साठी होती .
याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय.
हा तर्क तुम्ही कसा काढला ? तुमचे तर्कशास्त्र फार अगाध आहे हो !! शिवाय गांजा वापरल्याने समबुध्धी निर्माण होते असा तर्क जो तुम्ही काढताय तोही अनाकलनीय आहे . आता नीट शांत चित्ताने वाचा खाली काय लिहितोय ते : जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, >>> सो त्या आठवणी बोथट करायला गांजा चा वापर करता येतो. जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! >>> ही समबुध्धी आणायला अनेक उपाय आहेत, गांजा हा समबुध्दी आणायचा उपाय आहे असे मी कोठेही म्हणलेले नाहीये. समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे ! ( एकमेव आणि अंतीम नव्हे बरं का!) आणि त्यातही एक विशिष्ठ पातळी आली की काहीच करावयाची आवष्यकता रहात नाही . एकदम सारेच सहजस्थिती होऊन जाते ! संगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण | सहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८|| त्यानंतर नामस्मरण थांबवले तरीही फरक पडत नाही !! तुम्ही तुमचा एककल्ली मेंदुची कवाडे बंद करुन घेतली आहेत म्हणुन तुम्हाला हे नामस्मरण कळत नाही , शिवाय ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यातही "मला ह्याचा अनुभव नाही" असे प्रांजळपणे म्हणायचे सोडुन माझीच लाल असा कायम हेकेखोरपणा असल्याने तुम्ही जिथे तिथे वितंडवाद करत रहाता. ही वस्तुस्थीती आहे ह्याची बेशर्त स्वीकृती करा =)))) बाकी जिथे नामस्मरणासारखी सोप्पी गोष्ट तुम्हाला कळत नाही तिथे गांजाचा अन त्यावरील बंदीचा इतिहास, त्यातील अर्थकारण , त्याचे मेदीसिनल आणि रिक्रियेशनल उपयोग वगैरे तुमच्या बंदिस्त विचारसरणीच्या आवाक्यात येईल का ह्याबद्दल शंकाच आहे ! गांजाचे मेडीकल आणि रिकरियेशनल दोन्हीही उपयोग कॅनडा , अमेरिका , युरोपातील अनेक देशात लोकांना कळुन चुकले आहेत. गांजा हळु हळु एकेक स्टेट मध्ये लीगल होतोय . एकेदिवशी युनाईटेड नेशन्स त्याला शेडुल्ड १ लिस्ट मधुन काढेल अन अख्ख्या जगात लीगल होईल . तोवर गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर न पडल्यामुळे तुम्ही इल्लीगल इल्लीगल असे म्हणत वाट पहात रहा ! सॉरी सॉरी , जितं मया जितं मया असे म्हणत वाट पहात रहा ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

मी नामस्मरण धिक्कारले वगैरे निष्कर्ष तुम्ही कुठून काढला ? गांजा एखादा मारत नसेल तर त्याने तो धिक्कारला असं होतं का ? वन सिंपली युजेस इट ऑर नॉट. असो, गुलामगिरी मानसिकता वगैरेला पास. आता थांबतो.

In reply to by उन्मेष दिक्षीत

वन सिंपली युजेस इट ऑर नॉट.
परफेक्ट ! मला हेच म्हणायचे होते. ज्याचा त्याचा चॉईस आहे ! आपण संक्षींचे विद्यार्थी असुनही इतरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करताय हे पाहुन धक्कच बसलाय जरासा पण ते असो. आता थांबतो मीही. बम बम भोले !

In reply to by उन्मेष दिक्षीत

सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास ! _______________________________ जबरदस्त कन्क्लुजन आहे. यू हॅव मेड माय डे. जिओ !

आनन्दा 06/07/2020 - 16:11
शाम काका, मी वापरलेला साधा उपाय सांगतो.. एक तर मला दीर्घ द्वेष करता येत नाही, मी पटकन विसरून जातो. तरीदेखील काहीतरी आठवणी विसरता येत नाहीत. अश्या वेळेस मी खालील गोष्टी करतो १. समोरच्या स्वभावाची आऊटलाइन आखून घेतो, आणि त्याने त्याची स्वभावतः असलेली मर्यादा सोडली आहे का हे ठरवतो.. सामान्यपणे माणसाचे संस्कार आणि जडणघडण या मर्यादा ठरवते.. जसे की, विंचु म्हटले की चावणारच. मग विंचू जर चावणारच असेल तर तो चावला म्हणून आपण राग करून काय उपयोग? आपण बेसावध राहिलो ही आपली चुकी आहे. त्यामुळे यापुढी काय सावधगिरी घ्याअयची हे ठरवले की मी त्या ओझयातून मोकळा होतो. २. माणूस हा स्वभावतः स्वार्थी आहे. लहान मुले बघा - त्यांच्याकडे निरागसपणा असतो, पण स्वार्थ म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर लहान मुलांचा अभ्यास करावा. त्यामुळे एखादा स्वार्थी वागला म्हणून आपण त्रास करून घ्यायचे काहीच कारण नाहे. तो त्याचा हक्क आहे असे मी समजतो.,. आपण कसे वागावे हे आपल्या हातात आहे, पण समोरच्याने कसे वागावे हे आपल्या हातात नाही. ३. समोर जी परिस्थिती आलेली आहे ती प्रथम 'accept` करावी, ती मान्य केली की आपले मन शांत होते, आणि मग आपण उपाय शोधू शकतो, ज्याने आपले कमीत कमी नुकसान होइल. ४. अतिशय महत्वाचे, कोणालाही शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत 06/07/2020 - 16:30
येऊ देत की. तेही महत्वाचे आहे. कोणाला तरी नक्की उपयोग होऊ शकतो. माणसांत इतकी विविधता आहे. त्यानुसार धेय्य गाठायचे विविध मार्ग असणाारच.

In reply to by आनन्दा

> तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. मग पोलिस आणि न्यायालंय कशासाठी आहेत ? का तुमच्या दृष्टीनं ती व्यवस्थाच बोगस आहे ? > एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :) काय भारी विचारसरणी आहे ! अशा नेभळट वृतीच्या लोकांनी बनलेल्या समाजातली व्यक्तीच नेता होते, इतकी समज सुजाण मतदाराला असायला हवी. जितका नागरिक आपल्या हक्कांप्रती सजग आणि सक्षम तितका नेता श्रेष्ठ हे लोकशाहीचं मूलतत्त्व आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 06/07/2020 - 18:14
तुमच्याशी वाद घालण्याइतकी पात्रता नसल्यामुळे या बाबतीत तुमचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे मान्य करत आहे.. रत्नगिरीच्या भाषेत सांगायचे तर, तुमचा मोठा. (आवाका म्हणायचे आहे मला)

अर्धवटराव 06/07/2020 - 19:04
संरक्षण हि सजीवाची आदीम, आणि कदाचीत सर्वात तगडी प्रेरणा आहे. कदाचीत त्यामुळेच या कडवट आठवणी जास्त स्मृतीपेशी व्यापुन असतात. स्मृती आणि कल्पनेच्या सहाय्याने मानवी मन/मेन्दु तसंही सतत सिम्युलेशन करत असतं. हा देखील त्या संरक्षण प्रणालीचाच एक भाग आहे. त्यामुळे, लेखात म्हटलय तसं, या दु:खदायक स्मृतींची उजळणी होत असते, ति आणखी मजबुत होत असते. अनावष्यक स्मृतींनी व्यापलेलं हे हार्डड्राइइव्ह क्लीअर करणं हा आपलीच सिस्टीम रिफॉर्म करण्याचा, जास्त एफीशियण्ट करण्याचा उत्तम मार्ग इथे मांडला आहे. धन्यवाद शामराव. हे एखाद्या प्रसंगाला सामोरे कसं जावं याचं विवेचन नसुन सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे. हे भान ठेवायलाच हवं. बर्‍या-वाईट प्रसंगांना आपण तसंही शक्ती, बुद्धी, प्रेरणा, विवेक वगैरे वापरुन हॅण्डल करत असतो. तो वेगळा विषय आहे.

हा लेख सर्वांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भागवतसरांचे अनेकानेक आभार. भागवतसरांच्या सल्याचा मला उपयोग होतो आहे. सरांबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनीही मान्य केले कि ते ही ह्या समस्येतुन गेले आहेत. त्यामुळे एकसारखी समस्या अनुभवलेली असल्याने आणि त्यांनी जर त्यातुन यशस्वी मार्ग काढला असेल तर ते मांडत असलेला उपाय नक्कीच अनुकरणीय ठरतो. एखाद्या चेनस्मोकर ने एखाद्या कधीही सिगारेट न पिलेल्याकडे सिगारेट कशी सोडावी ह्याचा सल्ला मागायला जावा आणि त्या निर्व्यसनी मनुष्याने " तु हा विचार पहिली सिगारेट हातात धरली तेव्हाच करायला हवा होतास कि रे शिंच्या?" असे काहीसे म्हणुन त्याची बोळवण करावी ह्यापेक्षा भागवतसरांचे मार्गदर्शन खूप वेगळे ठरते. त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल मला प्रचंड आदर आहे.
> थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे.
@संक्षीसर We should forgive but not forget हे वाक्य तुम्ही वाचले असेल. सद्गुरुंनी एका मुलाखतीत ह्याचा पुनुरुच्चार केला. इंग्रजांविषयी आपली काय मते आहेत असे विचारले असता. इंग्रजांना आपण माफ करायला हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत. कारण मग इतिहास पुन्हा एकदा रिपिट होईल. वर अर्धवटरावांनीही योग्य लिहिले आहे. असे अनुभव डिफेन्स यंत्रणेसारखे काम करतात. माझ्या त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ह्या धाग्यात लिहिण्याप्रमाणे एकदा गोड बोलुन नंतर स्वतःचा फायदा उपटणार्या घरमालकाचा अनुभव घेतल्यानंतर गोड बोलणार्या अनोळखी/ओळखीच्या लोकांशी बोलताना आता जरा सावधच असतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

> हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत ? प्रश्र विचारणारे विनोदी आणि जग्गी त्यांच्यापेक्षा विनोदी ! इंग्रजांची राजवट विचारणाऱ्यानी पाहिली तरी आहे का ? स्वतः जग्गीला इंग्रजांनी किती छळलंय ? ज्याच्या स्मृतीच व्यक्तीगत जीवनात नाहीत त्यांचा काय त्रास होणारे ? जग्गीचं इंग्रजी बरं आहे आणि थोडा फार श्लेष जमतो यापलिकडे असल्या प्रश्नोत्तरांचा काही उपयोग नाही. ____________________ पूर्वग्रह करुन जगणं आणि सजगता यात कमालीचा फरक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पोस्टवर दिलं आहे _______________________ चेनस्मोकरनी पहिल्यांदा आत्ता हातात असलेली सिग्रेट खाली ठेवली तर त्याला शुद्ध हवा आणि धूर यांच्या आनंदातला फरक कळण्याची शक्यता आहे. तो पूर्वस्मृतींशी डील करत बसला तर नामस्मरणानंतर मिळालेल्या फुर्सतीत पुन्हा नवी सिग्रेट पेटवेल !

In reply to by शाम भागवत

mrcoolguynice 07/07/2020 - 13:32
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by सतिश गावडे

mrcoolguynice 07/07/2020 - 13:30
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by mrcoolguynice

शाम भागवत 07/07/2020 - 14:43
छान. पण यावरून प्रश्नांची मालिका सुरू होणार असेल तर मात्र मी भाग घेणार नाहीये ;) मला जे सांगायचं ते सांगून झालंय. विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा हे ठरवण्या इतपत वाचक सूज्ञ आहेत. ;) १. मला अनुभव आले म्हणून मी जे काही सागतोय ते मला सगळं खर वाटतंय. इतकच नव्हे तर माझ्या जवळच्या काही लोकांना फायदा झालाय. म्हणजे हे फक्त वैयक्तिक अनुभव आहेत असंही म्हणता येत नाहिये. माझं अगोदरच मन व नंतरचे मन यातला फरक मला जाणवतोय. नविन कोणतीही अप्रिय आठवण निर्माण होता कामा नये, हे सहज जमायला लागलंय. ही एक नवीच उपलब्धी आहे. अन्यथा जुनं निस्तरत बसायचं व दुसरीकडे नवीन अप्रिय आठवणी निर्माण करत बसायचं, याला काही अर्थच राहिला नसता. थोडक्यात मी जे काही लिहीलंय ते ऐकीव नाहीये. २. यात कुणाचा राग,द्वेष, नकारात्मक भावना नसल्याने, स्वत:च्या भल्यासाठी कुणालाही दु:ख द्यायला लागत नसल्याने, तसेच कोणाकडून काही ओरबाडून घ्यायला लागत नसल्याने तसेच या उपायात, जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, प्रांत, वय, शरिरस्वाथ्य वगैरे कशाचाच अडथळा येत नसल्याने तसेच हे कोणाचे काहीतरी चांगले करायच्या बाबतीत असल्याने, हे चांगले आहे असेच मला वाटतेय. ३. ह्याचा उपयोग लोकांना होऊ शकतो अशी माझी धारणा बनली आहे कारण; जगी सर्वसुखी असा कोण आहे? खरे तर मला काही काळ निवांत जगायच असल्याने काहीकाळ सगळ्या संकेतस्थळापासून लांब राहायचं आहे. पण रमण महर्षी लेखमाला, चीनशी युध्द होतय की काय? अशी एक धाकधूक व त्या अनुषंगाने होणारी चर्चा व योगश यांचा अप्रिय आठवणींच्या धाग्यामुळे २००७ च्या अनुभवाबद्दल लिहावेसे वाटू लागल्याने अडकतच गेलो. असो. सर्व प्रतिसादकांना नमस्कार, धन्यवाद व शुभेच्छा.

In reply to by शाम भागवत

आनन्दा 07/07/2020 - 16:41
नाही, त्यांना असे म्हणायचे नाहीये. त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे, जेव्हढे मला समजतेय तितके.. त्यांना असे म्हणायचे आहे, की या तुमच्या अनुभवावरून तुम्हाला अशी एखादी प्रश्नमालिका तयार करता येईल का जी माणसाला त्या कटू अनुभवाच्या मुळापर्यंत जायला मदत करेल.. उदा - तुम्हाला त्या माणसाचा राग का येत आहे? ------ त्या माणसाने जी क्रुती केली ती जाणीवपूर्वक केली असे तुम्हाला वाटते का? ----- त्या कृतीमधून त्याने जाणीवपूर्वक स्वतःचा स्वार्थ आणि तुमचे नुकसान पाहिले का? ------ तुमचे नुकसान नेमके किती झाले? ------ त्याची आजची किंमत किती? ----- तुमच्या झालेल्या नुकसानाचे दीर्घकालीन फायदे कोणते झाले का? झाले असतील तर कोणते? ----- आणि ही यादी कितीही वाढू शकते, पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.

In reply to by आनन्दा

शाम भागवत 07/07/2020 - 17:04
दोनच प्रश्न विचारायचे आहेत. १.येणारी आठवण अप्रिय आहे का? उत्तर "नाही" असेल तर पुढे जायची गरजच नाही. २. त्या आठवणीमुळे एखाद्या व्यक्तिचा (भले मत ती बिनचेहर्‍याची असेल) राग येतो आहे का? उत्तर "हो" येतय? मग त्या माणसासाठी शुभ चिंतन करायचे.

In reply to by शाम भागवत

एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.

आजी 07/07/2020 - 17:17
शाम भागवत-तुमचे लिखाण आवडले.पटले.मी पण हा 'शुभचिंतनाचा' प्रयोग करुन बघेन. मला वामनराव पैंचं तत्त्वज्ञान पटतं. मी त्यांची काही पुस्तकं वाचली आहेत.

In reply to by आजी

शाम भागवत 07/07/2020 - 17:37
व्वा!!! मग तर तुम्हाला खूपच फायदा होईल. मुख्य म्हणजे त्यांची मराठीतील विश्वप्रार्थना उत्कृष्ट व शास्त्रीय आहे. विश्वप्रार्थनेचे महत्व मी त्यांच्या फोरमवर मांडले होते. ते तिथल्या सगळ्यांना आवडले होते. तसेच हा प्रयोगही मी तिथे लिहिला होता. नंतरचे विवेचन (१ ते १७) मात्र केले नव्हते. तेही तिथल्या बुजुर्गांना आवडले व पटले होते. तिथल्या काहींनी मग स्वत:वर प्रयोग करून फायदा होत असल्याचे कळवले होते. सर्वात गमतीशीर प्रयोग म्हणजे सुनेला सासूचा सतत राग यायचा. सासूबाई तशा चांगल्या आहेत असंही एकीकडे म्हणायच्या. सूनेने प्रयोग सुरू केले आणि त्यांचे संबंध सुधारले असं कळवलं होतं. जीवनविद्याची ती फोरम सध्या बंद आहे. पण तो सगळा विदा तिथे नक्की असेल. २००७ च्या गोष्टी आहेत सगळ्या.

शाम भागवत 06/07/2020 - 11:06
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.
लेखामधील हे वाक्य ठळक करायचे राहिलेय. ते कृपया ठळक करावे ही प्रशासकांना विनंती

लिहिण्यामागची तळमळही पोचली, तुमचा धागा वाचताना मनात काही ओळी उमटल्या पण कदाचित ते या धाग्यावर विषयांतर होईल असे वाटले म्हणुन वेगळा धागा काढला आहे https://www.misalpav.com/node/47151 पैजारबुवा,

सोत्रि 06/07/2020 - 12:06
मन आणि शरीर (Mind and matter) ह्यावरचं हे मिपावरचं सर्वोत्तम विवेचन आहे! जे काही #३ आणि ४ मधे सांगितले आहे ते ‘कर्मसंस्कार’ क्रियामाण कर्म. तेच पुढे जाऊन संचित होते.
कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते
. अप्रिय / प्रिय साठवणी (कर्मसंस्कार) नष्ट करता येतात. त्यांचं समूळ उच्चाटन म्हणजेच मुक्ती किंवा निर्मूलन म्हणजेच निर्वाण (निब्बान). किंबहूना ते करण्याचं मुक्त स्वातंत्र्य (फ्री वील) हेच आपल्या आयुष्याचं खरं उद्दीष्ट! अतिशय सशक्त लेखन!! - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 06/07/2020 - 14:38
अप्रिय अथवा प्रिय आठवणी म्हणजे घडलेल्या घटना + त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार. त्यामुळे एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. म्हणूनच प्रत्येकाचे जग वेगळे आहे असे म्हटले जाते. माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात. मात्र त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार कमी जास्त करता येतात. हे संस्कार प्रत्येक उजळणीत कसे वाढत जातात हे स्पष्ट करून मग ते संस्कार कमी कसे करता येतात ते सांगितले आहे. त्यानंतर “मी व माझे“ चे, हे संस्कार कमी करणे कसे साधायचे ते लिहिलेले आहे. मात्र वरील लेखात क्लिष्टता येऊ नये यासाठी “मी व माझे“ याचा बिलकूल उल्लेख झालेला नाही. मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय. असे होणे म्हणजेच त्या घटनांना साक्षीरूपाने आकळणे होय. तरीही आपल्या मतांचा आदर आहे. कारण मीही अजून शिकतोच आहे. _/\_

In reply to by शाम भागवत

कोहंसोहं१० 07/07/2020 - 00:23
"माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात" >>>>>>>>>>नाही येत. तसे झाल्यास मिपा वरच्या सर्वज्ञ व्यक्तीने मांडलेले मेमरी स्ट्रिंग्स बद्दलचे मत/संशोधन चुकीचे ठरेल (जे होणे शक्य नाही :)). या स्मृती नष्ट होत नाहीत म्हणूनच कधी कधी चुकून त्या अंतराळात रिलीज होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूमध्ये पेस्ट होतात आणि त्याला स्मृतींचे ज्ञान होते. आता हे अंतराळात रिलीज आणि पेस्टींग व्यक्तीच्या जीवनकाळात पण शक्य आहे कि केवळ गेल्यावरच शक्य आहे ते मिपावरचे आपले वस्तुनिष्ठ, निभ्रांत, आणि सर्वज्ञ शात्रज्ञच सांगू शकतील.

In reply to by शाम भागवत

सोत्रि 07/07/2020 - 04:48
मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय
भागवतजी, एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते हे तुम्ही म्हणालात ते एकदम चपखल आहे. कारण मी व माझेचे संस्कार त्या घटनेत अडकवून ठेवतात, त्या घटनेशी संलग्न करतात. मी व माझेचे संस्कार नाहीसे होणे हा अनात्म बोध आहे. ही पहिली पायरी आहे मुक्त होण्याची. पण अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय मनावरील प्रिय व अप्रिय संस्कारांचे पूर्ण निर्मूलन. मी व माझे ह्या अहंभावनेमुळेच सगळे विकार शांतता अनुभवू देत नाहीत. एकदा का अहंभाव गळून पडला की विकार गळून पडतात कारण त्यांना धरून ठेवणारा ‘मी’ गळून पडलेला असतो. माझ्या आकलनानुसार, आधि मी गळून पडणे तद्नंतर त्याच्याशी संलग्न असलेले समस्त विकार (संचित) गळून पडणे, हे दोन्ही झाल्यास मुक्ती किंवा निर्वाण! - (साधक) सोकाजी

आधारित हा निष्फळ प्रयोग आहे. अर्थात, मानसशास्त्राचा तुमचा अभास नाही हे तुम्ही लेखात कबूल केलं आहेच. तरीही या निमित्तानं अप्रिय स्मृतींशी कसं डील करायला हवं ते लिहितो. १. क्षमेच्या मेथडनं प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होत नाही. नाईलाजामुळे वरुन मलम लावून अप्रिय आठवणींची धार काही काळ बोथट करण्याचा तो प्रकार आहे. २. ही मेथड व्यक्तीला भेकड करते. ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते. ३. तस्मात, प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन, नक्की काय आणि कोणाचं चुकलं हे पाहून, खालीले पैकी एक गोष्ट करणं श्रेयस आहे : अ) आपली चूक असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून चूक कबूल करणं आणि पुन्हा ती होणार नाही याची खबरदारी घेणं ब) आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. (लेखात लिहिल्याप्रमाणे पिस्तुल वगैरे भावनिक प्रकार करुन नाही) अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 06/07/2020 - 14:14
माझ्या अनुभवाशी जुळत नसल्याने असहमत. मात्र दुसऱ्यांचा अनुभव वेगळा असू शकतो याचेशी सहमत.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 06/07/2020 - 14:27
वस्तुनिष्ठ विश्लेषण
वस्तुनिष्ठतेत अडकणं म्हणजे मोह (अविद्या). त्यापलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
अप्रिय स्मृतींशी कसं डील करायचं
डील करणं म्हणजे परत मोह (अविद्या). अप्रिय स्मृतींच्या पलीकडे जाणं म्हणजे उलगडा!
भेकड, कोणाचं चुकलं
हे सापेक्ष आहे आणि पारिप्रेक्षानुसार असणं आहे त्यामुळे त्यांच्या पलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
३ अ आणि ब
लोकल गुंड (राजकिय सामर्थ्य असलेला) जेव्हा आपली जागा हडपतो तेव्हा अ आणि ब किती तकलादू असतात हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करून मानसिक शांती आणि जीव टिकवणं हे कळणं हा उलगडा!
अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही
डील करणं हे निर्मूलन नाही हे कळणं म्हणजे उलगडा! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 06/07/2020 - 14:30
संक्षी, मुद्दे पटण्यासारखे आहेतच, पण श्री भागवत यांना मिळालेला मार्ग, कसाही असला तरी, it has worked, हे लक्षात घेतल्यास त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही.
ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते.
हा मुद्दा सर्वाधिक चपखल आहे. मला वाटतं या केसमध्ये सध्या नव्याने त्रास देणं चालू नसू शकेल (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे). अशा वेळी वाईट चिंतणे, तळतळाट होणे या प्रकारापेक्षा तुलनेत शांत वाटेल असा उपाय स्वतःपुरता सापडला असेल तर तो योग्य म्हणावा लागेल. पुन्हा पुन्हा नव्याने त्रास देणाऱ्या कोणाबाबत मधल्या काळात हा उपाय योग्य नव्हे हे तुमचं म्हणणं मान्य. तिथे विशिष्ट सहनशक्ती पार होताच कायदेशीर उपाय बरा. किंवा दुर्लक्ष.

In reply to by गवि

शाम भागवत 06/07/2020 - 15:29
(म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे).
गवि, तुम्हाला माझा मुद्दा बरोबर कळलाय. सगळं काही फार पूर्वीच संपलंय. तरीही आठवण येताच त्रास होतोय, अशाच स्मृतिंबद्दल बोलतोय. त्या अप्रिय घटनेतील अप्रिय माणसाशी मुकाबला झालेला असू शकतो. प्रसंगी विजयही मिळालेला असतो. पण तरीही वेळ, पैसा गेलेला असतो. किंवा विनाकारण मनस्तापही झालेला असतो. त्यामुळे विजय मिळवूनही, जेव्हां ती घटना आठवते तेव्हां तेव्हां शिव्याशापच तोंडात येतात. यावरही हा उत्तम उपाय आहे. पण नामस्मरण करणारा माणूस भेकडच असतो अशी समजूत असणऱ्यांशी...... ओ शामराव, वाहवत चाललाय हं तुम्ही. तुमचं म्हणणं मांडून झालंय तेव्हां थांबायला काही हरकत नाही. काय? कळलं का? (मोठ्ठा) हो. :)

In reply to by शाम भागवत

आनन्दा 06/07/2020 - 15:44
तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी वाद घालताय? आधी क्षमा मागून मोकळे व्हा बघु, नाहीतर पुन्हा कोणत्यातरी पहाटे आठवेल! :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत 06/07/2020 - 15:58
आनंदा, :))) नाही, आता नाही तसं होतं. संक्षींबद्दल अजिबात राग वगैरे नाहीये. शिव्या शाप तर फारच लांब. ते त्यांच्या विचाराने वागतात बोलतात. बस्स् एवढेच फक्त मनात शिल्लक राहते. तरीपण मी अजून परिपूर्ण नसल्याने सावधगिरी बाळगायलाच लागते. माझ्याकडून नकळत ती कशी बाळगली जाते, त्याचा फक्त नमुना पेश केला. :) हा सर्व लेख क्षमा करण्याबाबतचा नाहीये. मी कोणालाही क्षमा वगैरे काहीही केलेली नाही. मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्या, त्या मी परत मिळवतोय इतकेच. ज्यांचे भले चिंतीतोय त्यांचे खरोखरच काय होतंय ह्याच्याशी माझा खरोखरच संबंध नाहीये. हे सगळे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण तरीही प्रयत्न केलाय.

In reply to by शाम भागवत

राघव 07/07/2020 - 10:49
एक सुभाषित आठवले हा प्रतिसाद वाचून - क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमा वशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ अर्थात् क्षमा करणं म्हणजे कर्तव्य न करणं होऊ शकत नाही. आपल्या घरावर चाल करून आलेल्या शत्रूला फोडून काढणं, हे कर्तव्य. आणि त्यातून झालेल्या हानीतून स्वतःचं मन मोकळं करणं, ही क्षमा. दोन्ही मनापासून झालं तर ती श्रीकृष्णांची वृत्ती ठरते! :-)

In reply to by गवि

> त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही. हा तात्विक बेसिस नाही ! हे प्युअर मानसशास्र आहे. it has worked ? असंभव ! मॅटर अजून तसाच आहे आणि परत केंव्हा उसळी मारेल, (या बाजूनं किंवा त्या बाजूनं), काही नेम नाही. पाहा : यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. > थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे. अशाप्रकारे क्षमा ही ज्याची काही चूक नाही आणि अपराध केलेला, तो उमजून माफी मागायला आला, तर (बदल्याचा चान्स असूनही) मॅटर संपवण्याच्या दृष्टीनं केलेला समंजसपणा असेल, तर त्याला काही तरी अर्थ आहे. अन्यथा हा सगळा बोगस प्रकार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

केवळ आपला मुद्दा व्यवस्थित समजावा म्हणून प्रतिसाद लिहीत आहे. आपंण म्हणता की :- आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. समजा मी फुटपाथ वरुन चालत चाललो आहे, आणि समोरुन एक भरधाव बाईकस्वार येउन मला धडक मारुन गेला. मला बाजुला व्हायची संधीच मिळाली नाही. मी जखमी झालो आणि बाजुला पडलो. रात्रीचा अंधार असल्याने त्या बाईक चा नंबर कोणी पाहिला नाही आणि तो मनुष्य पळून गेला. (यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत) माझा मीच धडपडत उठलो, डॉक्टर कडे गेलो आणि उपचार घेउन घरी गेलो. यात माझी कुठे काही चुक झाली असावी आहे असे मला वाटत नाही. तर अशा परिस्थितीत मी कोणता वैध मार्ग निवडुन माझ्या मनाला होणारे क्लेश दूर करु? मी प्रत्येक वेळी त्या फुटपाथ वरुन चालू लागलो की मला ती घटना आठवतेच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आणि लेखनाचा विषय पूर्णतः वेगळे आहेत. ज्या प्रसंगात समोर व्यक्तीच नाही (किंवा आयडेंटीफाय होणार नाही) तिथे नशीबाला दोष देणं हा सुद्धा वेडगळपणा आहे. १. अ‍ॅक्सिडेंटच्या केसमधे पोलिस कंप्लेंट लॉज करणं (मेडी-क्लेमसाठी) गरजेचं आहे आणि प्रसंगाचा अजिबात अ‍ॅनॅलिससस न करता उपचार घेऊन बरं होणं श्रेयस आहे. २. थोडा विचार केलात तर अगदी सेम केस करोना बाधितांच्याबाबतीत होईल

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शाम भागवत 06/07/2020 - 18:08
यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत
ज्ञानोबाचे पैजार, अरे बापरे, खरे की काय? जगदंब. माझ्या अनुभवावरून सांगतो. चिडचीड होतेच. खरतर जेव्हां कधी अशा प्रकारची आठवण येते तेव्हा त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला काहीतरी होऊन शिक्षा व्हावी अशाच प्रकारचा विचार माझ्या मनात यायचा. कित्येकवेळेस तर मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे. :))) पण शुभ चिंतनाच्या साहाय्याने मी अशा अनोळखी व्यक्तिंवरही मात करू शकलो आहे. “होतं असं कधीकधी“ अशा प्रकारचा काहीसा भाव मनात येऊन मन शांत होते. अर्ध्या एक सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मन मोकळं झालेलं असतं. म्हणजे एकाबाजूने आठवण येते, तर दुसऱ्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेसारखी ती झटकूनही टाकली जाते. पूर्वी अशा प्रकारच्या आठवणी मनात आल्यावर त्या शमायला बराच वेळ लागायचा. कोणाला पटो अथवा न पटो. मला फायदा झाला म्हणून इथे मांडलं. ज्याला पाहिजे तो घेईल, अन्यथा इथेच राहील. :)

In reply to by शाम भागवत

त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे ? असल्या सॅडिस्ट प्रकारामुळेच, त्यावर उतारा म्हणून क्षमापनेसारखा दुसरा बाष्कळ उपाय करावा लागतो !

मी आधीच सांगितल्या प्रमाणे - अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा ! आपण उगाचच आयुष्याला अनावष्यक गांभीर्याने हाताळत आहोत, विनाकारण कॉम्प्लिकेटेड करुन टाकलं आहे सगळं . येवढं सीरीयसली घेऊ नका , झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे ! जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! हे सगळं बोलायला सोप्पे अन करायला अवघड , अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! तिकडे अमेरिकेत लोकांना अक्कल यायला लागलीय, अख्ख्या कॅनडाने लिगलाईझ केलाय , तसेच अमेर्तिकेतील अनेक राज्यांनीही केलाय ! आपल्याला कधी अक्कल येणार देव जाणे ! असो. शिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीला होतो तेव्हा आमचे हॉस्टेल मेसचे शेफ पांडेजी, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वहस्ते पाट्यावरवंट्यावर गांजा वाटुन , अन मस्त काजु बेदाणे ड्रायफ्रुट्र्स घालुन घट्ट दुधात भांग उर्फ विजया बनवली होती ते आठवले. दुसर्‍या दिवशी जी अवस्था होती ती अक्षरशः अवर्णानीय होती !! लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा 06/07/2020 - 15:46
नको रे बाबा. सध्या विजय द्रव्य प्यालेले एक सद्ग्रुहस्थ पाहत आहे.. त्यांचे चाळे पाहिल्यानंतर गांजाच नव्हे, तर एकूण नशा या विषयाबद्दल जरा भीतीच वाटायला लागली आहे.

In reply to by आनन्दा

हीच चुक अनेक लोकं करताहेत . एखाददुसरे टोकाचे उदाहरण पाहुन वाईट मत बनवणे . अहो गांजा चे सोडा , आपली साधी साखर अतिप्रमाणात खल्ली तरी दुष्परिणाम होणारच की ! डायबेटीस झालेल्या एका व्यक्तीचे हाल अतिषय जवळुन पाहिले आहेत मी पण मग म्हणुन काय आपण साखर बॅन करतो का ? मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा 06/07/2020 - 16:13
तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा रोख कळला नाही.. असो. तुमच्या बोलण्याशी संबंधित नव्हता. काही विशिष्ट सद्गृहस्थांना उद्देशून होते ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वतःच्या बुद्धीमत्तेवर आणि तर्कसंगत विचारसरणीवर भरोसा नसणं आणि मानसशास्त्राची अजिबात जाण नसणं या दोन गोष्टी व्यक्तीला व्यसनाकडे वळवतात. तुम्ही मागे मला विचारलं होतं की मी कुठली ती दारु घेतलीये का ? आता स्वतःला विचारुन पाहा : स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?

In reply to by संजय क्षीरसागर

अहो भाग्यम !! अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुमच्या लेखी माझा मताला काडीची किंमत नाही , मग कशाला किंमत देताय माझ्या प्रतिसादांना =)))) बाकी ते आयाहुअस्च्का आहे हो आयाहुअस्च्का , दारु म्हणुन अपमान करु नका =)))) ही मीही पिली नाहीये अजुन, आणि पिण्याचा काही योगही दिसत नाही, ती केवळ उपमा म्हणुन वापरलेली . त्याचा रोख असा होता की " ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?"
स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?
मी स्वच्छंदपणे जगतो, ते निर्भ्रांत की की म्हणतात तसे मन अन त्याच्गी सजगता वाढवणे अन त्याला कह्यात आणणे असले सव्यापसव्य करायचे दिवस संपले कधीच ! तुम्हीच तुमच्याच कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं की - समोर जे जसं आहे ते तसं स्विकारणे हा ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग आहे ! ( तुम्ही म्हणाला नसलात तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) सो हे आहे हे इतकं सोप्पं आहे . Just accept it as it is and you are done. ! पण म्हणुन मी खंडनमंडन करुन इतरांची मते खोडीत काढत बसणे असे उपद्व्यापही करत नाही , आहे हे असं आहे, जो तो आपापल्या मार्गाने चालला आहे आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! बरं बाकी ते व्यसन व्यसन म्हणताय म्हणुन एक प्रश्न विचारतो : तुम्ही कधीतरी भांग पिलि आहे का ? काही स्वानुभव आहे की नुसतेच आपले इतर लोकं व्यसन व्यसन म्हणुन बोंबलतात म्हणुन तुम्हीही तेच करताय ? =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

> काडीची किंमत नाही अर्थात, कारण गांजा मारणं हा त्रासदायक स्मृतींपासून सुटकेचा मार्ग नाही. १. > ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ? गांजा मारणार्‍यांची मनोदशा बघितली की सूज्ञ व्यक्तीला परिणाम कळतात. अनुभव घेण्याची गरजच नाही. २. > आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

तिकडे कॅनडात , कॅलिफोर्नियात , इन जनरल वेस्ट कोस्ट वर संपुर्ण लीगल झालाय , तिकडे सगळे यझ लोकं आहेत आणि मीच एकटा सुज्ञ असे तुमचे मत आहे की काय ? तुम्हाला सीबीडी ऑइल आणि टी एच सी आणि अन्य कित्येक कॅनाबनॉईड्स वर चाललेल्या संशोधनाचे दुवे देऊ शकतो पण तुमची वृत्ती " जे मला माहीत नाही ते सगळंच खोटं " अशी असल्याने काहीही उपयोग होणार नाही =)))) "आपल्या मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे आणि आकलन क्षमतेच्या परेही जग असु शकते" हा एकदा तरी विचार करुन पहा राव , थोडी तरी झिंग उतरेल, सारखंच काय हाय रहायचं स्वमतांधतेच्या नशेत =))))
मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?
मला टायपिंग करायला आवडतं म्हणुन =)))) तुम्ही किंवा अन्य कोणीही गांजा स्विकारला काय किंव्वा धिक्करला काय मला शष्प फरक पडत नाही. लोल्स =)))) तुम्ही आहात हे असेच आहात , कायम मीच कसा योग्य असे प्रतिसाद टाकत रहाणारे ही फॅक्टय आणि मी त्याची बेशर्त स्वीकृती केली असल्याने मी ह्या सगळ्यातुन बाहेर पडलो आहे ! आता माझा संपुर्ण मिपावावर केवळ मजेसाठी आहे ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 08/07/2020 - 19:42
@मार्कस ऑरेलियस ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?" हे म्हणजे पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच नये. गांजा मध्ये तसे पाहिले तर फार वाईट आहे असे नाही. परंतु बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो. स्वतःवर पूर्ण ताबा असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती नंतर व्यसनांना ( यात दारू, चरस कोकेन हेरॉईन सर्व येतं) का बळी पडतात याचा वैद्यकीय कार्यकारण भाव जोवर समजत नाही तोवर समंजस व्यक्तींनी त्यापासून दूर राहावे असाच वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात. माझा पूर्ण ताबा आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीत आणि उंच इमारतीच्या छ्ज्यावर उभे राहून सेल्फी घेणाऱया व्यक्ती यात फारसा फरक नाही. बाकी चरस किंवा गांजावर( त्याचे तेवढे ADDICTION POTENTIAL नाही म्हणून) बंदी असावी कि नाही हा विषय साफ वेगळा आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वप्रथम तर्कशुध्द खंडन केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. ह्याविशयावर आपली आधीही चर्चा झाल्याचे स्मरते पण नक्की काय बोललेलो ते आठवत नाही म्हणुन काही प्रश्न परत विचारत आहे :
पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच न
>>> स्त्रीरोग असे काही नसतेच , नसती बायकांची नाटकं , किंव्वा एड्स ही एक काल्पनिक बिमारी आहे अशा अर्थाची विधाने चालतील का? मी अमेरिकेत / न्युयॉर्क मध्ये होतो तेव्हा गांज्याच्या लीगलायझेशन आणि आणि बॅन्निंग बाबतच्या चर्चेत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स ऐकली आहेत. त्याला ना कधीच नाही ! ़कअ‍ॅलिफोर्निया आणि कॅनडात रीतसर लोकशाही मार्गाने चर्चा वादविवाद होऊन गांजा रीतसर लीगल झालेला आहे तसाच तो आपल्या देशातही व्हावा हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही माझ्या मताचे खंडन करायला स्वतंत्र आहात , पण मी मतच व्यक्त करु नये असे म्हणायला तुम्ही स्वतंत्र नाही.
बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो.
ह्या विधानाला आपण सबळ सांख्यकीय पुरावा द्या किंव्वा कोणत्याही प्रसिध्द विद्यापीठात प्रकाशित झालेल्या संशोधनाचा पुरावा द्या . आणि हो ते प्रेसिडेंट निक्सनच्या काळातील नसावे ही अट आहे ! शक्य तितके आधुनिक संशोधन असावे. आपले विधान पुराव्याने शाबित झाल्यास मी माझे विधान बदलुन हे असे "गांजा हे स्टेप अप ड्रग आहे आणि मेडीकल प्रिस्क्रिप्शन्शिवाय घेऊ नये" विधान करत जाईन. आणि पुराव्याने शाबित न झाल्यास - तुम्हीही तुमचे विधान रीफ्रेज कराल अशी आशा आहे. बाकी सीबीडी ह्या मुख्य कॅनाबनॉईड्चे मेडीकल उपयोग डॉक्टर असल्याने तुम्हाला माहीत असतीलच. पण केवळ फार्मासुटीकल कंपन्या तुम्हाला सीबीडी ऑईल चे प्रिस्क्रिप्शन लिहायला "बेनिफिट्स" देत नाहीत तोवर प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही असा तुमचा दृष्टीकोन नसेल अशी भाबडी आशा आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 09/07/2020 - 11:12
Conclusion: A large proportion of individuals who use cannabis go on to use other illegal drugs. The increased risk of progression from cannabis use to other illicit drugs use among individuals with mental disorders underscores the importance of considering the benefits and adverse effects of changes in cannabis regulations and of developing prevention and treatment strategies directed at curtailing cannabis use in these populations. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/25168081/ .Lifetime cumulative probability estimates indicated that 44.7% of individuals with lifetime cannabis use progressed to other illicit drug use at some time in their lives. Several sociodemographic characteristics, internalizing and externalizing psychiatric disorders and indicators of substance use severity predicted progression from cannabis use to other illicit drugs use. https://europepmc.org/article/pmc/pmc4291295 marijuana use during pregnancy is linked to lower birth weight and increased risk of both brain and behavioral problems in babies. If a pregnant woman uses marijuana, the drug may affect certain developing parts of the fetus's brain. Children exposed to marijuana in the womb have an increased risk of problems with attention, memory, and problem solving compared to unexposed children. Some research also suggests that moderate amounts of THC are excreted into the breast milk of nursing mothers. With regular use, THC can reach amounts in breast milk that could affect the baby's developing brain https://d14rmgtrwzf5a.cloudfront.net/sites/default/files/drugfacts-marijuana.pdf बाकी भांग हि भारतात काही राज्यात कायदेशीर आहे आणि काही नाही. जर दारू सिगरेट (बिडी किंवा तंबाखू) कायदेशीर आहेत तर भांग चरस गांजा कायदेशीर का नसावे हा प्रश्न वेगळा आहे. मी दारू तंबाखू किंवा चरस यातील कशाचेच समर्थन करीत नाही

In reply to by सुबोध खरे

पहिल्या दोन लिंक महत्वाच्या वाटतात त्या तपासुन पहातो. आमच्या कॅलिफोर्नियातील मित्राला विचारुन पहातो की कॅलिफोर्नियाने ह्या मुद्द्यांवर काय मते मांडली आहेत ते! बाकी तीसर्‍या लिंक बाबत मतभेद नाहीच. त्याला पास. धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 06/07/2020 - 18:09
अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! संस्कृतप्रभुंच्या टंकन सामर्थ्यातुन गांजा महात्म्य लिहले गेल्यामुळे मला खालील व्हिडियो आठवला ! P1 बाकी अजुन काही ओळी याच गांजा महात्म्यामु़ळे आठवणीस आल्या... अकाल मृत्यु वह मरे जो काम करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

In reply to by मदनबाण

मदनबाण राव , तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 07/07/2020 - 12:50
तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? हो. गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;) खी खी खी ;) उत्तराखंड मध्ये कायदेशिर रित्या शेती करण्यास परवानगी आहे, मला वाटतं काही इतरही राज्यात याची परवानगी आहे. कोरोनावर या वनस्पतीतुन काही औषध मिळते का ? ते सरकार ने आणि इतर संस्था ज्या करोनावर औषध बनवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी संशोधन करुन पहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/07/2020 - 12:57
वरील प्रतिसाद लिहल्यावर सहज जालावर शोध घेण्याची लहर आली आणि काही बातम्या दिसल्या ! Jamaican scientist waits approval for ganja-based coronavirus drug Cannabis May Reduce Deadly COVID-19 Lung Inflammation: Researchers Explain Why

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण 07/07/2020 - 13:15
झाडाची नर प्रजाती म्हणजे भांग आणि मादा प्रजाती म्हणजे गांजा. गांजात THC [ tetrahydrocannabinol ] चे प्रमाण भांगे पेक्षा जास्त असते. भांग म्हणजे फक्त पानांचा चुरा तर गांजा म्हणजे झाडाची फुले,पाने आणि मुळ यांचे संमिश्रण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजावर निबंध लिहीलाय कि लेखकांना त्रासदायक आठवणींपासून सुटका होण्यासाठी आयडिया देताय ते क्लिअर करा. एकीकडे म्हणताय गांजा लीगल नाही आणि दुसरीकडे तेच काम करायचा फ्रेंडली सल्ला देताय. तुम्ही गांजा बाळगता का ? आणि आल्या आठवणी तर गांजा मारता का ? वरचं सगळं फक्त आधीच्या गांजाच्या आठवणीतुन लिहिलेलं दिसतंय. आणि तुम्ही जर असं वागताय, >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! - ही समबुद्धी गांजा हे औषध म्हणून वापरल्याने डेवलप होते का तेवढं स्पष्ट करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणण्यापेक्षा मी ठाम आहे, कि गांजा ही सुटका होउ शकत नाही (मी मारुन बघितलाय, कॅलिफोर्नियातच) तुमच्या, आणि माझ्याही आवडीचा एकच विषय अध्यात्म हेच एकमेव सोल्युशन आहे आणि ते व्यसन नाही. मार्कस ऑरेलियस किंवा अ‍ॅरिस्टॉटल गांजा मारा असं म्हणणार नाहीत. फक्त सांयटीफिक दृष्टिकोन ,शोधवृत्ती किंवा वृत्तीचा शोध महत्वाचा आहे. सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास !

In reply to by उन्मेष दिक्षीत

छन छन तुम्ही ठाम आहात हे उत्तम , बरं आता माझे प्रतिसाद नीट वाचा आणि सांगा त्यात कुठेतरी असे मी तुमच्या मानगुटीवर बसलोय अन "घे घे मारच कश गांजाचा पी पी" असे म्हणतोय असे दिसत आहे का ? किमान मला तरी दिसत नाही. मी तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो , तुम्हाला नाही प्यायचा गांजा नका पिऊ ना भाऊ कोणी सक्ती केली आहे का ? आमचा काही हट्ट नाही ! तुम्हाला दुसर्‍यांच्या मतभिन्नतेचा स्विकार का करता येत नाही? कारण शोधायचं आहे? , खरेच उत्स्तुकता आहे ? तर तुमचा प्रतिसाद नीट वाचा आणि त्यातील ह्या शब्दांवर लक्ष द्या - एकमेव ... अंतीम हे दोन्ही शब्द मध्यपुर्वेतील वाळवंटी धर्मांचे प्रतीक आहेत , आम्ही म्हणतो तोच एक देव अन अमुक तमुकच एक त्याचा शेवटचा मेसेंजर ही वृत्ती तुम्हाला हिंदु तत्वज्ञानात तरी कुठेच दिसणार नाही ! अगदी नासदीय सुक्तातही - "एक विश्वनिर्माताच ह्या जगाचे खरे रहस्य जाणतो" अशा अर्थाच्या श्लोकानंतर लगेच "किंव्व कदाचित तोही जाणत नाही" अशा अर्थाचा श्लोक आहे ! इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न। यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंग वेद यदि वा न वेद ॥७॥ एकं सत विप्रा बहुधा वदन्ति . सत्य एक आहे पण त्यात कुठेही मी म्हणतो च एकमेव किंव्वा अंतीम असा अर्थ नाही, त्याला भिन्न लोकं भिन्न नावाने ओळखतात. पण एक मान्य की ह्या "मी म्हणतो तेच एकमेव सत्य अन हाच अंतीम मार्ग " ह्या विचाराची नशा जालीम असते , नुसता जगभर हैदोस घातलाय ह्या वृत्तीच्या लोकांनी . आजही चालु आहे ! मिपाही काही त्याला अफवाद नाही . असो. चालायंचेच . मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचे नाहीये , तुम्ही ठाम आहात ना की गांजा उत्तर होऊ शकत नाही , मग झालं तर की ! नका पिऊ गांजा,. तुमच्यावर सक्ती करायला माझ्याकडे वेळ, हौस आणि पैसाही नाही ! मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मनसोक्त आस्वाद घेत अत्यंत मोकळे पणाने माझी मते मांडतो , त्याला काहीही "ग्रेटर परपज" वगैरे नाही !
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस !
तुमचं माहीत नाही पण मी तरी आता काहीही शोधत नाहीये . कारण मुळातच काहीतरी शोधायचे आहे हा विचारच भ्रांती आहे , जे आहे हे असं आहे, इथे आहे अत्त्ता आहे, काहीही शोधाशोध ही व्यर्थ आहे ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ :) शुभं भवतु !

In reply to by प्रसाद गोडबोले

वगैरे राहु दे. >>अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा हे तुम्हीच लिहिलंय, प्रश्न गांजा कुणी मारावा की नाही हा नाही. तो उपाय कसा होउ शकतो, म्हणजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा. आणि तो अमलात आणण्यासाठी आणि अंमलाखाली येण्यासाठी रोज ( म्हणजे Daily, Flavor नव्हे ) Marijuana ही ट्रिटमेंट आहे का ते सांगा कारण अशा आठवणी केव्हाही अचानक जागृत होतात. शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ? (त्यासाठी त्यांनी काय केले ते लिहिले आहेच) तुमच्या पूर्वग्रह या प्रश्नांला मी माझं उत्तर दिलेलं आहे, आता माझ्या वरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कि नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मत-स्वातंत्र्याचा विषय, तर मी समजा मत मांडले कि इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल कामे हा त्यावर उपाय आहे, बिन्धास्त करा, तर ते मतस्वातंत्र्य किंवा त्यात मतभिन्नता वगैरे होऊ शकत नाही.

In reply to by उन्मेष दिक्षीत

ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे.
अहो राहु दे कसं , तीच तर तुमची मुळ वृत्ती आहे, मी म्हणतो तेच एकमेव सत्य बाकीचे सगळं जहीयत ! होय की नै ?
णजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा.
हे म्हणजे साखर खल्ल्याने तोंडात गोड चव कशी निर्माण होते सांगा असला टाईपचा प्रश्न आहे . सर्वात पहिलं म्हणजे मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये. समजा मी दिलेच तुम्हाला पटवुन तर तुम्ही सुरु करणार आहात का गांजा ? नाही ना , मग कशाला आल्यात नसत्या चौकशा . मी फुकट सल्ला दिलाय की गांजा प्या , हवा अस्ल्यास घ्या नाही तर सोडा. ( सोडा म्हणजे लीव्ह बरं का, कार्बोनेटेड वॉटर नव्हे ) . तुम्हाला खरेच मनापासुन अगदीच उत्सुकता आहे तर सरळ गुगल वर सर्च करुन पहा ना सीबीडी चे उपयोग ! मी काही आयुर्वेदीक पुतकांचे आणि कॅनाबनॉईड्स्च्या वरील सायंटिफिक संशोधनाचे पुरावे देऊ शकतो, अर्थात सारे नेट वर आहेच !
शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ?
तुम्हाला लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का संक्षी सरांनी ? मी केवळ एक उपाय सुचवला आहे , आता तो श्यामजींना पटला तर ते पहाटे चार काय तर केव्हाही गांजा आणतील शोधुन किंव्वा सरळ मलाना मध्ये जाऊन रहातील किंव्वा कॅनडा मध्ये जाऊन सरळ घरातच शेती करतील गांजाची . त्यांचे ते बघतील ना ? तुम्ही का येवढा लोड घेताय ? आणि त्यांना घ्यायचाच नसेल तर ?? परत तेच . मी आधीच लिहिलंय की मी कोणावरही सक्ती केली आहे का ? ज्याला घ्यायचाय तो घेईल , नाही घ्यायचा तो नाही घेणार !
नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर
नाही हे अवांतर मुळीच नाही . एकदा स्वतःच्या एककल्ली " मी म्हणतो तेच खरे" ह्या वृत्तीचे वृत्तीची चिकित्सा करुन पहा . ते अध्यात्म अध्यात्म म्हणाता ना ते सगळं नंतर येते. आधी बालवाडी पास करा , पी.एच. डी चे नंतर बघु. कारण कसं आहे की एकदा "मी म्हणतो तेच खरे" ही टोकाची वृत्ती स्विकारली तर वाळवंटी धर्म तुम्हाला नक्कीच सोयीचे पडतील निराकार की काय व्हायला . कारण सोप्पं आहे, डोकं वापरायचंच नाही , अन गुगलही नाही अभ्यास करायचा नाही अन चिकित्साही नाही ! नुसतं मी म्हणतो तेच खरे हा हेका धरत रहायचा सतत ! की झालीच सर्वज्ञता प्राप्त. हाकानाका =)))) (आम्हीही निराकार गुर्देवांच्याकडुनच शिकलो आहे ही डॉक्टराईन . ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अन त्याच गावाचा गांजा ;) )
इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल
अभ्यास वाढवा हो अभ्यास वाढवा ! कॅनडा अमेरिका सोडा भारतातील हिमाचल उत्तराखंड , पंजाब , गुजरात मध्यप्रदेश वगैरे भागात अगदी लीगल आहे सगळं. नॉर्थ ईस्ट मधील सेव्हन सिस्टर्स, बंगाल पंजाब मध्ये पोलिसही दुर्लक्ष करतात . उज्जैन मध्ये महाकालमंदिरासमोर अप्रतिम भांगेचे दुकान आहे. सगळं लीगल ! गोव्यामध्ये मेन्युकार्ड सोबत वेटर आमच्यापुढे गांजाचे पाकिटही घेऊन आलेला की साहेब काय हवे का वगैरे! बाकीच्या राज्यातही ही बंदी अन इन्फोर्स्ड आहे . ( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) इच्छा तिथे मार्ग हे लक्षात ठेवा ... जमलं तर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 07/07/2020 - 19:01
ॐ शां ती ॐ धागा खूपच उजवीकडे गेला तर कसं दिसेल ते तपासत होतो. चांगलं दिसतंय की. :) देव्यपराधक्षमापन स्तोत्राच्या धाग्याप्रमाणे ह्या धाग्याची पण प्रशासकांना स्वच्छता करायला लागणार असं दिसायला लागलंय. म्हणून हा प्रयोग करून पाहिला. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजा हा मेडिकली घ्यायला सांगताय का ? >>लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;) >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! -- याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय. कारण समबुद्धी आपणच आणली कि झालं असं तुम्हीच म्हटलंय, म्हणून तर मी पहिल्याच प्रतिसादात सरळ विचारलं होतं कि गांजा मारल्याने किंवा मेडिकली वापरल्याने ही समबुद्धी डेवलप होते का ? त्याचं हो किंवा नाही असं उत्तर नाहीच. >> मी केवळ एक उपाय सुचवला आहे >>मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. -- याचा अर्थ तुमच्या ऑनलाइन स्टडीतून तुम्हाला कळलेलं आहे कि गांजामुळे असे अचानक होणारे त्रास कमी होतात आणि माणुस स्टेबल आणि स्टेडी बनतो. पहिल्या प्रतिसादात किंवा शोध निबंधात तर असं एकही वाक्य दिसलं नाही हो कि कसा उपयोगी आहे, किती प्रमाणात किती वेळा सेवन करावा. तो फक्त बॅन कसा आहे आणि भांग कशी बनवली होती एवढच काय ते आहे. >>( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) ज्यांना तुम्ही सल्ला देताय ते महराष्ट्रात राहतात आणि ते गांजा पीत नाहीत असं मी गृहीत धरतो, त्यांच्यासाठी ते इम्प्रॅक्टिकल नाही का ? आणि नसेलही तरी मग तुमचा आता सल्ला ऐकुन गांजा सुरु करतील का ते विचारा त्यांनाच, नाहीतर शुभचिंतन वगैरे कशाला केलं असतं त्यांनी ? ज्याचा त्यांना ऑलरेडी फायदा झालाय आणि त्यांनी आता मी काय करु असं विचारलेलं नसतानाही तुम्ही फक्त आणि फक्त गांजाला कुठून तरी असंबद्ध पणे मधे आणलेलं आहे एवढंच. पोलिस चिरिमिरी घेउन दुर्लक्ष करतात असं एक बेजबाबदार वाक्य सार्वजनीक ठिकाणी लिहिलंय आणि इतकीही समज नाही कि म्हणून बॅन्ड गोष्ट लिगल होत नाही ते? कधीतरी पोलिसांसमोर ट्राय करा गांजा जिथे बॅन आहे तिथे आणि मग मारू आपण प्रॅक्टीकॅलिटीच्या गफ्फा. >>लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का जसे तुम्ही माझ्या मानगुटीवर बसला नाहीत ना कि गांजा पी मार कश, तसे ते ही म्हणाले नाहीत कि माझ्याकडून धडे घे. जिथून घ्यायचे तिथून ते मी घेतोच. याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय कि संक्षी कायम लॉजिकली एकदम करेक्ट बोलतात आणि जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय !

In reply to by उन्मेष दिक्षीत

जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय
>>> खतरनाक ! मग काय आता , जितं मया जितं मया का ? =)))) माझेच काय , अहो अख्ख्या दुनियेने जिथे जिथे संक्षी सरांशी अर्ग्युमेन्ट्स केलीत तिथे तिथे अख्खी दुनियेचे लॉजिक गंडले आहे , कुठल्या जगात जगताय ? =)))) मी अप्रिय आठवणी घालवण्यासाठी/ शमवण्यासाठी गांजा सुचवला होता, ह्याचाच अर्थ तो मेडीकल युज साठी होती .
याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय.
हा तर्क तुम्ही कसा काढला ? तुमचे तर्कशास्त्र फार अगाध आहे हो !! शिवाय गांजा वापरल्याने समबुध्धी निर्माण होते असा तर्क जो तुम्ही काढताय तोही अनाकलनीय आहे . आता नीट शांत चित्ताने वाचा खाली काय लिहितोय ते : जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, >>> सो त्या आठवणी बोथट करायला गांजा चा वापर करता येतो. जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! >>> ही समबुध्धी आणायला अनेक उपाय आहेत, गांजा हा समबुध्दी आणायचा उपाय आहे असे मी कोठेही म्हणलेले नाहीये. समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे ! ( एकमेव आणि अंतीम नव्हे बरं का!) आणि त्यातही एक विशिष्ठ पातळी आली की काहीच करावयाची आवष्यकता रहात नाही . एकदम सारेच सहजस्थिती होऊन जाते ! संगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण | सहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८|| त्यानंतर नामस्मरण थांबवले तरीही फरक पडत नाही !! तुम्ही तुमचा एककल्ली मेंदुची कवाडे बंद करुन घेतली आहेत म्हणुन तुम्हाला हे नामस्मरण कळत नाही , शिवाय ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यातही "मला ह्याचा अनुभव नाही" असे प्रांजळपणे म्हणायचे सोडुन माझीच लाल असा कायम हेकेखोरपणा असल्याने तुम्ही जिथे तिथे वितंडवाद करत रहाता. ही वस्तुस्थीती आहे ह्याची बेशर्त स्वीकृती करा =)))) बाकी जिथे नामस्मरणासारखी सोप्पी गोष्ट तुम्हाला कळत नाही तिथे गांजाचा अन त्यावरील बंदीचा इतिहास, त्यातील अर्थकारण , त्याचे मेदीसिनल आणि रिक्रियेशनल उपयोग वगैरे तुमच्या बंदिस्त विचारसरणीच्या आवाक्यात येईल का ह्याबद्दल शंकाच आहे ! गांजाचे मेडीकल आणि रिकरियेशनल दोन्हीही उपयोग कॅनडा , अमेरिका , युरोपातील अनेक देशात लोकांना कळुन चुकले आहेत. गांजा हळु हळु एकेक स्टेट मध्ये लीगल होतोय . एकेदिवशी युनाईटेड नेशन्स त्याला शेडुल्ड १ लिस्ट मधुन काढेल अन अख्ख्या जगात लीगल होईल . तोवर गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर न पडल्यामुळे तुम्ही इल्लीगल इल्लीगल असे म्हणत वाट पहात रहा ! सॉरी सॉरी , जितं मया जितं मया असे म्हणत वाट पहात रहा ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

मी नामस्मरण धिक्कारले वगैरे निष्कर्ष तुम्ही कुठून काढला ? गांजा एखादा मारत नसेल तर त्याने तो धिक्कारला असं होतं का ? वन सिंपली युजेस इट ऑर नॉट. असो, गुलामगिरी मानसिकता वगैरेला पास. आता थांबतो.

In reply to by उन्मेष दिक्षीत

वन सिंपली युजेस इट ऑर नॉट.
परफेक्ट ! मला हेच म्हणायचे होते. ज्याचा त्याचा चॉईस आहे ! आपण संक्षींचे विद्यार्थी असुनही इतरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करताय हे पाहुन धक्कच बसलाय जरासा पण ते असो. आता थांबतो मीही. बम बम भोले !

In reply to by उन्मेष दिक्षीत

सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास ! _______________________________ जबरदस्त कन्क्लुजन आहे. यू हॅव मेड माय डे. जिओ !

आनन्दा 06/07/2020 - 16:11
शाम काका, मी वापरलेला साधा उपाय सांगतो.. एक तर मला दीर्घ द्वेष करता येत नाही, मी पटकन विसरून जातो. तरीदेखील काहीतरी आठवणी विसरता येत नाहीत. अश्या वेळेस मी खालील गोष्टी करतो १. समोरच्या स्वभावाची आऊटलाइन आखून घेतो, आणि त्याने त्याची स्वभावतः असलेली मर्यादा सोडली आहे का हे ठरवतो.. सामान्यपणे माणसाचे संस्कार आणि जडणघडण या मर्यादा ठरवते.. जसे की, विंचु म्हटले की चावणारच. मग विंचू जर चावणारच असेल तर तो चावला म्हणून आपण राग करून काय उपयोग? आपण बेसावध राहिलो ही आपली चुकी आहे. त्यामुळे यापुढी काय सावधगिरी घ्याअयची हे ठरवले की मी त्या ओझयातून मोकळा होतो. २. माणूस हा स्वभावतः स्वार्थी आहे. लहान मुले बघा - त्यांच्याकडे निरागसपणा असतो, पण स्वार्थ म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर लहान मुलांचा अभ्यास करावा. त्यामुळे एखादा स्वार्थी वागला म्हणून आपण त्रास करून घ्यायचे काहीच कारण नाहे. तो त्याचा हक्क आहे असे मी समजतो.,. आपण कसे वागावे हे आपल्या हातात आहे, पण समोरच्याने कसे वागावे हे आपल्या हातात नाही. ३. समोर जी परिस्थिती आलेली आहे ती प्रथम 'accept` करावी, ती मान्य केली की आपले मन शांत होते, आणि मग आपण उपाय शोधू शकतो, ज्याने आपले कमीत कमी नुकसान होइल. ४. अतिशय महत्वाचे, कोणालाही शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत 06/07/2020 - 16:30
येऊ देत की. तेही महत्वाचे आहे. कोणाला तरी नक्की उपयोग होऊ शकतो. माणसांत इतकी विविधता आहे. त्यानुसार धेय्य गाठायचे विविध मार्ग असणाारच.

In reply to by आनन्दा

> तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. मग पोलिस आणि न्यायालंय कशासाठी आहेत ? का तुमच्या दृष्टीनं ती व्यवस्थाच बोगस आहे ? > एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :) काय भारी विचारसरणी आहे ! अशा नेभळट वृतीच्या लोकांनी बनलेल्या समाजातली व्यक्तीच नेता होते, इतकी समज सुजाण मतदाराला असायला हवी. जितका नागरिक आपल्या हक्कांप्रती सजग आणि सक्षम तितका नेता श्रेष्ठ हे लोकशाहीचं मूलतत्त्व आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 06/07/2020 - 18:14
तुमच्याशी वाद घालण्याइतकी पात्रता नसल्यामुळे या बाबतीत तुमचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे मान्य करत आहे.. रत्नगिरीच्या भाषेत सांगायचे तर, तुमचा मोठा. (आवाका म्हणायचे आहे मला)

अर्धवटराव 06/07/2020 - 19:04
संरक्षण हि सजीवाची आदीम, आणि कदाचीत सर्वात तगडी प्रेरणा आहे. कदाचीत त्यामुळेच या कडवट आठवणी जास्त स्मृतीपेशी व्यापुन असतात. स्मृती आणि कल्पनेच्या सहाय्याने मानवी मन/मेन्दु तसंही सतत सिम्युलेशन करत असतं. हा देखील त्या संरक्षण प्रणालीचाच एक भाग आहे. त्यामुळे, लेखात म्हटलय तसं, या दु:खदायक स्मृतींची उजळणी होत असते, ति आणखी मजबुत होत असते. अनावष्यक स्मृतींनी व्यापलेलं हे हार्डड्राइइव्ह क्लीअर करणं हा आपलीच सिस्टीम रिफॉर्म करण्याचा, जास्त एफीशियण्ट करण्याचा उत्तम मार्ग इथे मांडला आहे. धन्यवाद शामराव. हे एखाद्या प्रसंगाला सामोरे कसं जावं याचं विवेचन नसुन सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे. हे भान ठेवायलाच हवं. बर्‍या-वाईट प्रसंगांना आपण तसंही शक्ती, बुद्धी, प्रेरणा, विवेक वगैरे वापरुन हॅण्डल करत असतो. तो वेगळा विषय आहे.

हा लेख सर्वांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भागवतसरांचे अनेकानेक आभार. भागवतसरांच्या सल्याचा मला उपयोग होतो आहे. सरांबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनीही मान्य केले कि ते ही ह्या समस्येतुन गेले आहेत. त्यामुळे एकसारखी समस्या अनुभवलेली असल्याने आणि त्यांनी जर त्यातुन यशस्वी मार्ग काढला असेल तर ते मांडत असलेला उपाय नक्कीच अनुकरणीय ठरतो. एखाद्या चेनस्मोकर ने एखाद्या कधीही सिगारेट न पिलेल्याकडे सिगारेट कशी सोडावी ह्याचा सल्ला मागायला जावा आणि त्या निर्व्यसनी मनुष्याने " तु हा विचार पहिली सिगारेट हातात धरली तेव्हाच करायला हवा होतास कि रे शिंच्या?" असे काहीसे म्हणुन त्याची बोळवण करावी ह्यापेक्षा भागवतसरांचे मार्गदर्शन खूप वेगळे ठरते. त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल मला प्रचंड आदर आहे.
> थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे.
@संक्षीसर We should forgive but not forget हे वाक्य तुम्ही वाचले असेल. सद्गुरुंनी एका मुलाखतीत ह्याचा पुनुरुच्चार केला. इंग्रजांविषयी आपली काय मते आहेत असे विचारले असता. इंग्रजांना आपण माफ करायला हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत. कारण मग इतिहास पुन्हा एकदा रिपिट होईल. वर अर्धवटरावांनीही योग्य लिहिले आहे. असे अनुभव डिफेन्स यंत्रणेसारखे काम करतात. माझ्या त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ह्या धाग्यात लिहिण्याप्रमाणे एकदा गोड बोलुन नंतर स्वतःचा फायदा उपटणार्या घरमालकाचा अनुभव घेतल्यानंतर गोड बोलणार्या अनोळखी/ओळखीच्या लोकांशी बोलताना आता जरा सावधच असतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

> हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत ? प्रश्र विचारणारे विनोदी आणि जग्गी त्यांच्यापेक्षा विनोदी ! इंग्रजांची राजवट विचारणाऱ्यानी पाहिली तरी आहे का ? स्वतः जग्गीला इंग्रजांनी किती छळलंय ? ज्याच्या स्मृतीच व्यक्तीगत जीवनात नाहीत त्यांचा काय त्रास होणारे ? जग्गीचं इंग्रजी बरं आहे आणि थोडा फार श्लेष जमतो यापलिकडे असल्या प्रश्नोत्तरांचा काही उपयोग नाही. ____________________ पूर्वग्रह करुन जगणं आणि सजगता यात कमालीचा फरक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पोस्टवर दिलं आहे _______________________ चेनस्मोकरनी पहिल्यांदा आत्ता हातात असलेली सिग्रेट खाली ठेवली तर त्याला शुद्ध हवा आणि धूर यांच्या आनंदातला फरक कळण्याची शक्यता आहे. तो पूर्वस्मृतींशी डील करत बसला तर नामस्मरणानंतर मिळालेल्या फुर्सतीत पुन्हा नवी सिग्रेट पेटवेल !

In reply to by शाम भागवत

mrcoolguynice 07/07/2020 - 13:32
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by सतिश गावडे

mrcoolguynice 07/07/2020 - 13:30
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by mrcoolguynice

शाम भागवत 07/07/2020 - 14:43
छान. पण यावरून प्रश्नांची मालिका सुरू होणार असेल तर मात्र मी भाग घेणार नाहीये ;) मला जे सांगायचं ते सांगून झालंय. विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा हे ठरवण्या इतपत वाचक सूज्ञ आहेत. ;) १. मला अनुभव आले म्हणून मी जे काही सागतोय ते मला सगळं खर वाटतंय. इतकच नव्हे तर माझ्या जवळच्या काही लोकांना फायदा झालाय. म्हणजे हे फक्त वैयक्तिक अनुभव आहेत असंही म्हणता येत नाहिये. माझं अगोदरच मन व नंतरचे मन यातला फरक मला जाणवतोय. नविन कोणतीही अप्रिय आठवण निर्माण होता कामा नये, हे सहज जमायला लागलंय. ही एक नवीच उपलब्धी आहे. अन्यथा जुनं निस्तरत बसायचं व दुसरीकडे नवीन अप्रिय आठवणी निर्माण करत बसायचं, याला काही अर्थच राहिला नसता. थोडक्यात मी जे काही लिहीलंय ते ऐकीव नाहीये. २. यात कुणाचा राग,द्वेष, नकारात्मक भावना नसल्याने, स्वत:च्या भल्यासाठी कुणालाही दु:ख द्यायला लागत नसल्याने, तसेच कोणाकडून काही ओरबाडून घ्यायला लागत नसल्याने तसेच या उपायात, जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, प्रांत, वय, शरिरस्वाथ्य वगैरे कशाचाच अडथळा येत नसल्याने तसेच हे कोणाचे काहीतरी चांगले करायच्या बाबतीत असल्याने, हे चांगले आहे असेच मला वाटतेय. ३. ह्याचा उपयोग लोकांना होऊ शकतो अशी माझी धारणा बनली आहे कारण; जगी सर्वसुखी असा कोण आहे? खरे तर मला काही काळ निवांत जगायच असल्याने काहीकाळ सगळ्या संकेतस्थळापासून लांब राहायचं आहे. पण रमण महर्षी लेखमाला, चीनशी युध्द होतय की काय? अशी एक धाकधूक व त्या अनुषंगाने होणारी चर्चा व योगश यांचा अप्रिय आठवणींच्या धाग्यामुळे २००७ च्या अनुभवाबद्दल लिहावेसे वाटू लागल्याने अडकतच गेलो. असो. सर्व प्रतिसादकांना नमस्कार, धन्यवाद व शुभेच्छा.

In reply to by शाम भागवत

आनन्दा 07/07/2020 - 16:41
नाही, त्यांना असे म्हणायचे नाहीये. त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे, जेव्हढे मला समजतेय तितके.. त्यांना असे म्हणायचे आहे, की या तुमच्या अनुभवावरून तुम्हाला अशी एखादी प्रश्नमालिका तयार करता येईल का जी माणसाला त्या कटू अनुभवाच्या मुळापर्यंत जायला मदत करेल.. उदा - तुम्हाला त्या माणसाचा राग का येत आहे? ------ त्या माणसाने जी क्रुती केली ती जाणीवपूर्वक केली असे तुम्हाला वाटते का? ----- त्या कृतीमधून त्याने जाणीवपूर्वक स्वतःचा स्वार्थ आणि तुमचे नुकसान पाहिले का? ------ तुमचे नुकसान नेमके किती झाले? ------ त्याची आजची किंमत किती? ----- तुमच्या झालेल्या नुकसानाचे दीर्घकालीन फायदे कोणते झाले का? झाले असतील तर कोणते? ----- आणि ही यादी कितीही वाढू शकते, पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.

In reply to by आनन्दा

शाम भागवत 07/07/2020 - 17:04
दोनच प्रश्न विचारायचे आहेत. १.येणारी आठवण अप्रिय आहे का? उत्तर "नाही" असेल तर पुढे जायची गरजच नाही. २. त्या आठवणीमुळे एखाद्या व्यक्तिचा (भले मत ती बिनचेहर्‍याची असेल) राग येतो आहे का? उत्तर "हो" येतय? मग त्या माणसासाठी शुभ चिंतन करायचे.

In reply to by शाम भागवत

एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.

आजी 07/07/2020 - 17:17
शाम भागवत-तुमचे लिखाण आवडले.पटले.मी पण हा 'शुभचिंतनाचा' प्रयोग करुन बघेन. मला वामनराव पैंचं तत्त्वज्ञान पटतं. मी त्यांची काही पुस्तकं वाचली आहेत.

In reply to by आजी

शाम भागवत 07/07/2020 - 17:37
व्वा!!! मग तर तुम्हाला खूपच फायदा होईल. मुख्य म्हणजे त्यांची मराठीतील विश्वप्रार्थना उत्कृष्ट व शास्त्रीय आहे. विश्वप्रार्थनेचे महत्व मी त्यांच्या फोरमवर मांडले होते. ते तिथल्या सगळ्यांना आवडले होते. तसेच हा प्रयोगही मी तिथे लिहिला होता. नंतरचे विवेचन (१ ते १७) मात्र केले नव्हते. तेही तिथल्या बुजुर्गांना आवडले व पटले होते. तिथल्या काहींनी मग स्वत:वर प्रयोग करून फायदा होत असल्याचे कळवले होते. सर्वात गमतीशीर प्रयोग म्हणजे सुनेला सासूचा सतत राग यायचा. सासूबाई तशा चांगल्या आहेत असंही एकीकडे म्हणायच्या. सूनेने प्रयोग सुरू केले आणि त्यांचे संबंध सुधारले असं कळवलं होतं. जीवनविद्याची ती फोरम सध्या बंद आहे. पण तो सगळा विदा तिथे नक्की असेल. २००७ च्या गोष्टी आहेत सगळ्या.
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या.

चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती

माहितगार ·

गॉडजिला 30/04/2021 - 10:16
१७) नायक अथवा सेनानायक संपवा म्हणजे शत्रु सैन्य दिशाहीन होऊन पळून जाईल किंवा तुम्हालाच सामील होईल अर्थात काही शत्रु सैन्य बदल्याची कारवाई करू शकते याचे भान ठेवा गलवान मधे हेच घडलं आणि भारताने बदल्याची कारवाइ करुन चिनचे नाक ठेचलं.

श्रीगुरुजी 30/04/2021 - 14:05
२०२० मधील एका दिवाळी अंकातील लेखात हे सर्व दाखले वाचलेत. चीनमध्ये काही काळ राहणाऱ्या एका मराठी महिलेने हा लेख लिहिलात. हे दाखले (बहुतेक) कन्फ्युशिअस या चिनी तत्त्वज्ञाने सांगितलेत. चीन आपल्या जुन्या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर करून देत नाही व जगापासून ते ज्ञान लपवून ठेवतो असे त्या लेखिकेने लिहिले आहे. शत्रूची एक इंच जागा मिळाली किंवा मूठभर तांदूळ मिळाले, तरी ते सोडू नका, असाही एक दाखला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे ज्ञान बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, भारता बाहेर गेले असावे, हा माझा अंदाज आहे .... ह्या अंदाजाला दोन कारणे आहेत .... 1. चाणक्य हा पण एक तक्षशिला येथील विद्यार्थी होता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या पुस्तकांत त्याने वेळोवेळी हे ज्ञान त्याच्या गुरूंनी दिले, असा स्पष्ट उल्लेख केला आहे ... जिथेजिथे गुरूंची मते पटली नाहीत, तिथेतिथे त्याने, ती का पटत नाहीत, ह्याची कारणमीमांसा देऊन, पर्यायी उपाय सुचवले आहेत 2. कौटिल्याच्या गुरूपरंपरेचा उल्लेख, भारद्वाज, पराशर ॠषी इथपर्यंत पोहोचतो तर राजाश्रयाचा उल्लेख, अजातशत्रु, पर्यंत पोहोचतो....ही दोन्ही उदाहरणे कंन्फुशियसच्या आधीची आहेत ... थोडक्यात सांगायचे तर, बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, हे ज्ञान कंन्फुशियसला मिळाले .... दुर्दैवाने, गोरा सांगे तेच सत्य, असे मानणारी आपली प्रजा असल्याने, ह्या ज्ञानावर चीनचा शिक्का बसला... संदर्भ: कौटिल्याचे अर्थशास्त्र, पान क्रमांक 24-25 , राजाश्रय गुरूपरंपरेचा उल्लेख, 126-127-128

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 30/04/2021 - 15:37
अगदी शक्य आहे, ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रात चीनने बरीच उसनवारी ऐतिहासिक काळापासून केलेली आहे. भारतातून परतलेल्या चिनी प्रवास्यांकडून संस्कृतातील पाठ्य ज्या मेहनतीने अनुवादीत करुन घेतले गेले ते अलिकडील काळात पाश्चात्यांच्या पेटंटांची व्यवस्थित चोरी चिनी लोकांनी कोणत्याही वैषम्या सिवाय केली. अगदी सध्याचे चिनी अध्य्क्ष जगभराची माहिती घेऊन या आणि कम्युनीस्ट आणि चिनी मुल्यात घोळून वापरा म्हऊन उघडपणे सांगतात. भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे.

In reply to by माहितगार

भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे. --------- त्यामुळे इतिहास न विसरता, मिळेल तिथून आणि जमेल त्या मार्गाने, ज्ञान आणणे हीच आपली प्राथमिकता राहिली आहे ... दोन उदाहरणे देतो, परम संगणक आणि अणूबाॅम्ब ------ आजही, भारतीय बुद्धीवान माणसे जगांत नांव कमावून आहेत पण, दुर्दैवाने आपण, Hidden Talent शोधायला कमी पडतो आणि उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या माणसांना, भारतातच राहण्यासाठी सोय सुविधा करून देत नाही... -------------- जाता-जाता, चीन हा देश उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याचे सर्वोत्कृष्ट मिश्रण आहे... एकीकडे साम्यवादी एकाधिकारशाही तर दुसरीकडे भांडवलशाही... दोन्ही दगडांवर तो देश व्यवस्थित पाय ठेवून आहे ...

In reply to by श्रीगुरुजी

माहितगार 30/04/2021 - 15:53
वापरले नाही तर नुसती ग्रंथांची पुजा करून काय फायदा, महात्मा गांधी रात्रंदिवस गीतेचे पाठ वाचत, देशाच्या फाळणीला गृहयुद्धाचा पर्याय सोडून होकार करून बसले. दुसरे चिनी लोकांनी स्वतःचे काय जोडले आहे तेही बघीतले पाहीजे. उपरोक्त लेखातील चातुर्यनिती त्यांच्या एकुण विदेशनिती तत्वज्ञानाचा केवळ १० टक्के भाग आहे. त्या महाभागांचे अजूनही बरेच काही तत्वज्ञान आहे त्याने दबून जाण्याचे कारण नाही पण शत्रुची निती नीट समजून घेतल्या शिवाय त्याला नामोहरम करणे कठीण जाऊ शकते हे आत्मप्रौढीचे भाग बाजूस ठेऊन त्यांच्या निती भावनेचा भाग बाजूस ठेऊन अभ्यासावयास हव्यात की नको?

माहितगार 30/04/2021 - 15:28
चीन म्हटले की भारतीयांची भूमिका complacent वाटते ? गूगल बाबानुसार complacency = a feeling of smug or uncritical satisfaction with oneself or one's achievements. स्मग = having or showing an excessive pride in oneself or one's achievements. का कोण जाणे, केवळ 'आत्मसंतुष्ट' शब्दात 'complacency' शब्दाची पूर्ण अर्थछटा येत नाही असे वाटते. बहुधा uncritical आणि स्मग = आत्मप्रौढी हि अर्थछटा 'आत्मसंतुष्ट' शब्दात येत नसावी. complacency करीता अधिक योग्य मराठी शब्द कोणता असेल ?

गॉडजिला 30/04/2021 - 10:16
१७) नायक अथवा सेनानायक संपवा म्हणजे शत्रु सैन्य दिशाहीन होऊन पळून जाईल किंवा तुम्हालाच सामील होईल अर्थात काही शत्रु सैन्य बदल्याची कारवाई करू शकते याचे भान ठेवा गलवान मधे हेच घडलं आणि भारताने बदल्याची कारवाइ करुन चिनचे नाक ठेचलं.

श्रीगुरुजी 30/04/2021 - 14:05
२०२० मधील एका दिवाळी अंकातील लेखात हे सर्व दाखले वाचलेत. चीनमध्ये काही काळ राहणाऱ्या एका मराठी महिलेने हा लेख लिहिलात. हे दाखले (बहुतेक) कन्फ्युशिअस या चिनी तत्त्वज्ञाने सांगितलेत. चीन आपल्या जुन्या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर करून देत नाही व जगापासून ते ज्ञान लपवून ठेवतो असे त्या लेखिकेने लिहिले आहे. शत्रूची एक इंच जागा मिळाली किंवा मूठभर तांदूळ मिळाले, तरी ते सोडू नका, असाही एक दाखला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे ज्ञान बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, भारता बाहेर गेले असावे, हा माझा अंदाज आहे .... ह्या अंदाजाला दोन कारणे आहेत .... 1. चाणक्य हा पण एक तक्षशिला येथील विद्यार्थी होता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या पुस्तकांत त्याने वेळोवेळी हे ज्ञान त्याच्या गुरूंनी दिले, असा स्पष्ट उल्लेख केला आहे ... जिथेजिथे गुरूंची मते पटली नाहीत, तिथेतिथे त्याने, ती का पटत नाहीत, ह्याची कारणमीमांसा देऊन, पर्यायी उपाय सुचवले आहेत 2. कौटिल्याच्या गुरूपरंपरेचा उल्लेख, भारद्वाज, पराशर ॠषी इथपर्यंत पोहोचतो तर राजाश्रयाचा उल्लेख, अजातशत्रु, पर्यंत पोहोचतो....ही दोन्ही उदाहरणे कंन्फुशियसच्या आधीची आहेत ... थोडक्यात सांगायचे तर, बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, हे ज्ञान कंन्फुशियसला मिळाले .... दुर्दैवाने, गोरा सांगे तेच सत्य, असे मानणारी आपली प्रजा असल्याने, ह्या ज्ञानावर चीनचा शिक्का बसला... संदर्भ: कौटिल्याचे अर्थशास्त्र, पान क्रमांक 24-25 , राजाश्रय गुरूपरंपरेचा उल्लेख, 126-127-128

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 30/04/2021 - 15:37
अगदी शक्य आहे, ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रात चीनने बरीच उसनवारी ऐतिहासिक काळापासून केलेली आहे. भारतातून परतलेल्या चिनी प्रवास्यांकडून संस्कृतातील पाठ्य ज्या मेहनतीने अनुवादीत करुन घेतले गेले ते अलिकडील काळात पाश्चात्यांच्या पेटंटांची व्यवस्थित चोरी चिनी लोकांनी कोणत्याही वैषम्या सिवाय केली. अगदी सध्याचे चिनी अध्य्क्ष जगभराची माहिती घेऊन या आणि कम्युनीस्ट आणि चिनी मुल्यात घोळून वापरा म्हऊन उघडपणे सांगतात. भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे.

In reply to by माहितगार

भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे. --------- त्यामुळे इतिहास न विसरता, मिळेल तिथून आणि जमेल त्या मार्गाने, ज्ञान आणणे हीच आपली प्राथमिकता राहिली आहे ... दोन उदाहरणे देतो, परम संगणक आणि अणूबाॅम्ब ------ आजही, भारतीय बुद्धीवान माणसे जगांत नांव कमावून आहेत पण, दुर्दैवाने आपण, Hidden Talent शोधायला कमी पडतो आणि उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या माणसांना, भारतातच राहण्यासाठी सोय सुविधा करून देत नाही... -------------- जाता-जाता, चीन हा देश उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याचे सर्वोत्कृष्ट मिश्रण आहे... एकीकडे साम्यवादी एकाधिकारशाही तर दुसरीकडे भांडवलशाही... दोन्ही दगडांवर तो देश व्यवस्थित पाय ठेवून आहे ...

In reply to by श्रीगुरुजी

माहितगार 30/04/2021 - 15:53
वापरले नाही तर नुसती ग्रंथांची पुजा करून काय फायदा, महात्मा गांधी रात्रंदिवस गीतेचे पाठ वाचत, देशाच्या फाळणीला गृहयुद्धाचा पर्याय सोडून होकार करून बसले. दुसरे चिनी लोकांनी स्वतःचे काय जोडले आहे तेही बघीतले पाहीजे. उपरोक्त लेखातील चातुर्यनिती त्यांच्या एकुण विदेशनिती तत्वज्ञानाचा केवळ १० टक्के भाग आहे. त्या महाभागांचे अजूनही बरेच काही तत्वज्ञान आहे त्याने दबून जाण्याचे कारण नाही पण शत्रुची निती नीट समजून घेतल्या शिवाय त्याला नामोहरम करणे कठीण जाऊ शकते हे आत्मप्रौढीचे भाग बाजूस ठेऊन त्यांच्या निती भावनेचा भाग बाजूस ठेऊन अभ्यासावयास हव्यात की नको?

माहितगार 30/04/2021 - 15:28
चीन म्हटले की भारतीयांची भूमिका complacent वाटते ? गूगल बाबानुसार complacency = a feeling of smug or uncritical satisfaction with oneself or one's achievements. स्मग = having or showing an excessive pride in oneself or one's achievements. का कोण जाणे, केवळ 'आत्मसंतुष्ट' शब्दात 'complacency' शब्दाची पूर्ण अर्थछटा येत नाही असे वाटते. बहुधा uncritical आणि स्मग = आत्मप्रौढी हि अर्थछटा 'आत्मसंतुष्ट' शब्दात येत नसावी. complacency करीता अधिक योग्य मराठी शब्द कोणता असेल ?
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात. अपयशाने बर्‍याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्‍याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्‍याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो.

यंत्र

निखिल आनंद चिकाटे ·
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

कृतघ्न -7

बाप्पू ·

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

आठवणीतील याहू चॅट रूम्स

पर्ण ·

In reply to by प्रचेतस

पर्ण 24/03/2020 - 02:27
तिथे जायची कधी वेळ नाही आली मराठी चॅट रूम्स चॅट करायला दिवस कमी पडायचा... स्व. तात्या अभ्यंकर सुद्धा तिथे विसोबा खेचर ह्या आयडी ने असायचे..

मारवा 23/03/2020 - 19:38
बुक्स अ‍ॅन्ड लिटरेचर एक भन्नाट रुम होती. त्या रुमवर मी जात असे. तेथे अनेक असामान्य व्यक्ती येत असत एक sammy_weller_au या नावाचे अफलातुन ऑस्ट्रेलियन गृहस्थ त्यावर येत असतं. त्यांचा फॉन्ट एक सारखा लाल रंगात एकच साइज मध्ये ते लिहीत असत. ते नेहमी मेन रुम वर मेन वॉल मध्ये च टंकत असत. त्यांना जर व्यक्तिगत मेसेज केला तर ते sammy never pm,s असा एक कडक रीप्लाय देत असत. त्यांचा अभिजात इंग्रजी व इतर साहीत्याचा व्यासंग निव्वळ थक्क करणारा होता. त्यांच्या काही भन्नाट पंचलाइन असत त्यात एक की अंधुक आठवते कुठलातरी एक क्लासिक लेखक ज्याचे नाव आता आठवत नाहीये तर ते म्हणत असत की सॅमी अमुक अमुक नंतर च काहीच वाचत नाही. एकदा त्यांनी विविध इंग्रजी डिक्शनरींच्या खासियती संदर्भात केलेला उहापोह इतका विलक्षण होता की तो टेक्स्ट मेसेज साठवुन ठेवला नाही याची मोठी खंत वाटते. सॅमी नेहमी मधुन मधुन म्हणत असे की आता माझी स्कॉच घ्यायची वेळ झाली मग थोड्या वेळाने पेग मारुन बहुधा परत येत असे. सर्वात स्मरणीय बाब त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचे रेसीटेशन अनेक सुंदर जुन्या अभिजात कवितांचे ते इतके अप्रतिम भावुक रेसीटेशन करत असत की आजही ते आठवले की मन तरंगु लागते. लोक त्यांना उचकवत असत मुद्दाम मग ते रंगात आले की रेसीटेशन करत असत तेव्हा कधी कधी हेडफोन उपलब्ध नसला तर मोठे फ्र्स्ट्रेशन च येत असे. इतकी वर्ष झाली बाकी सगळे सगळे स्मृतीबाहेर गेले पण सॅमी वेलर सारखा अफलातुन माणूस नंतर कधी कधी च भेटला नाही त्या रुम्स चे टेक्स्ट त्या माणसाचा शोध घेण्याचा निष्फळ प्रयत्न करुन पाहीला पण जिंदगी के सफर मे जो बिछड जाते है वो............... असो

In reply to by मारवा

पर्ण 24/03/2020 - 02:25
अनेक आठवणी अनेक आयडी आहेत काहींची नावे त्यांच्या फॉन्ट कलर, साईज पण अजून लख्ख आठवतंय... छान दिवस होते याहूवरचे..

In reply to by प्रचेतस

पर्ण 24/03/2020 - 02:27
तिथे जायची कधी वेळ नाही आली मराठी चॅट रूम्स चॅट करायला दिवस कमी पडायचा... स्व. तात्या अभ्यंकर सुद्धा तिथे विसोबा खेचर ह्या आयडी ने असायचे..

मारवा 23/03/2020 - 19:38
बुक्स अ‍ॅन्ड लिटरेचर एक भन्नाट रुम होती. त्या रुमवर मी जात असे. तेथे अनेक असामान्य व्यक्ती येत असत एक sammy_weller_au या नावाचे अफलातुन ऑस्ट्रेलियन गृहस्थ त्यावर येत असतं. त्यांचा फॉन्ट एक सारखा लाल रंगात एकच साइज मध्ये ते लिहीत असत. ते नेहमी मेन रुम वर मेन वॉल मध्ये च टंकत असत. त्यांना जर व्यक्तिगत मेसेज केला तर ते sammy never pm,s असा एक कडक रीप्लाय देत असत. त्यांचा अभिजात इंग्रजी व इतर साहीत्याचा व्यासंग निव्वळ थक्क करणारा होता. त्यांच्या काही भन्नाट पंचलाइन असत त्यात एक की अंधुक आठवते कुठलातरी एक क्लासिक लेखक ज्याचे नाव आता आठवत नाहीये तर ते म्हणत असत की सॅमी अमुक अमुक नंतर च काहीच वाचत नाही. एकदा त्यांनी विविध इंग्रजी डिक्शनरींच्या खासियती संदर्भात केलेला उहापोह इतका विलक्षण होता की तो टेक्स्ट मेसेज साठवुन ठेवला नाही याची मोठी खंत वाटते. सॅमी नेहमी मधुन मधुन म्हणत असे की आता माझी स्कॉच घ्यायची वेळ झाली मग थोड्या वेळाने पेग मारुन बहुधा परत येत असे. सर्वात स्मरणीय बाब त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचे रेसीटेशन अनेक सुंदर जुन्या अभिजात कवितांचे ते इतके अप्रतिम भावुक रेसीटेशन करत असत की आजही ते आठवले की मन तरंगु लागते. लोक त्यांना उचकवत असत मुद्दाम मग ते रंगात आले की रेसीटेशन करत असत तेव्हा कधी कधी हेडफोन उपलब्ध नसला तर मोठे फ्र्स्ट्रेशन च येत असे. इतकी वर्ष झाली बाकी सगळे सगळे स्मृतीबाहेर गेले पण सॅमी वेलर सारखा अफलातुन माणूस नंतर कधी कधी च भेटला नाही त्या रुम्स चे टेक्स्ट त्या माणसाचा शोध घेण्याचा निष्फळ प्रयत्न करुन पाहीला पण जिंदगी के सफर मे जो बिछड जाते है वो............... असो

In reply to by मारवा

पर्ण 24/03/2020 - 02:25
अनेक आठवणी अनेक आयडी आहेत काहींची नावे त्यांच्या फॉन्ट कलर, साईज पण अजून लख्ख आठवतंय... छान दिवस होते याहूवरचे..
याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती...