ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती.
कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.
काय सुरेख लिहिलं आहेस रे!
व्वा मार्गाने...
वाह!किती प्रसन्न वाटलं ह
काही गोष्टी बदलतात त्या जास्त
आधीच्या पिढ्यांची जबाबदारी आहे ती ह्या मुलांचा "पाया" भक्कम करण्याची. त्यांच्यात "साधना" "समर्पण" आणि "संयम" बिंबवण्याची. मूल्यं, तत्वं, नैतिकता ह्या गोष्टी भिनवण्याची. आपण त्यांच्यासाठी मार्ग बनवण्याची गरज नाही, त्यांना मार्ग शोधणं शिकवायचं बस.क्या बात है! हो अशी तरुणाई दिसते आणि 'कसं होणार पुढच्या पिढीचं' हे विचार कुठल्या कुठे पळून जातात.सुंदर.
रंगमंच जवळ करणारी आणि
नाटक होतच राहणार ....
छान लेख