मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

मूकवाचक ·

मूकवाचक 25/06/2020 - 16:33
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप - http://misalpav.com/node/46980 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी - http://misalpav.com/node/46984 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी - http://misalpav.com/node/46985

मूकवाचक 25/06/2020 - 16:36
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक) - http://misalpav.com/node/46989 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता) - http://misalpav.com/node/46991 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण) - http://misalpav.com/node/46992 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण - http://misalpav.com/node/46994

मूकवाचक 25/06/2020 - 16:38
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व - http://misalpav.com/node/47000 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य - http://misalpav.com/node/47007

मूकवाचक 25/06/2020 - 16:41
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता - http://misalpav.com/node/47017 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण - http://misalpav.com/node/47023 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन - http://misalpav.com/node/47032 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया - http://misalpav.com/node/47040

मूकवाचक 26/06/2020 - 13:30
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १४ - समाधी - http://misalpav.com/node/47066 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी - http://misalpav.com/node/47080 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या - http://misalpav.com/node/47094

मूकवाचक 03/07/2020 - 16:54
गवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व - http://misalpav.com/node/47103 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १८ - पुनर्जन्म - http://misalpav.com/node/47105 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप - http://misalpav.com/node/47113 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता - http://misalpav.com/node/47131 [अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य - http://misalpav.com/node/47137

मूकवाचक 25/06/2020 - 16:33
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप - http://misalpav.com/node/46980 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी - http://misalpav.com/node/46984 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी - http://misalpav.com/node/46985

मूकवाचक 25/06/2020 - 16:36
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक) - http://misalpav.com/node/46989 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता) - http://misalpav.com/node/46991 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण) - http://misalpav.com/node/46992 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण - http://misalpav.com/node/46994

मूकवाचक 25/06/2020 - 16:38
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व - http://misalpav.com/node/47000 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य - http://misalpav.com/node/47007

मूकवाचक 25/06/2020 - 16:41
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता - http://misalpav.com/node/47017 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण - http://misalpav.com/node/47023 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन - http://misalpav.com/node/47032 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया - http://misalpav.com/node/47040

मूकवाचक 26/06/2020 - 13:30
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १४ - समाधी - http://misalpav.com/node/47066 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी - http://misalpav.com/node/47080 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या - http://misalpav.com/node/47094

मूकवाचक 03/07/2020 - 16:54
गवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व - http://misalpav.com/node/47103 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १८ - पुनर्जन्म - http://misalpav.com/node/47105 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप - http://misalpav.com/node/47113 भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता - http://misalpav.com/node/47131 [अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य - http://misalpav.com/node/47137
भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.

देव्यपराधक्षमापन स्तोत्र

शाम भागवत ·

Prajakta२१ 24/05/2020 - 23:07
मला आवडते हे स्तोत्र नीट मन लावून हे स्तोत्र म्हणत असताना रडू येते हे चांगले आहे का? बरयाचदा मन एकदम कोरडे करून म्हणण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी एक टिपूस येतोच आत्ता पण गलबलल्यासारखे झालेय तर रडू येऊ नये म्हणून काय करावे? धन्यवाद

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 24/05/2020 - 23:29
कोणतीही चांगली गोष्ट वाचली की, माझे डोळे तात्काळ भरून येतात. कधी तर धारा लागतात. तिथे मला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते की काय कोणास ठाऊक?. पण त्यावेळची मनस्थिती माझी खूप आनंददायी व हवीहवीशी असते, लोक काय म्हणतात किंवा हे योग्य का अयोग्य ह्याची चर्चा कोण करत बसताय? मी मस्त पैकी डोळे पुसून, डोळे मिटून घेतो. (बहुधा डोळे अगोदरच मिटलेले असतात) व शांतपणे बसून राहतो. त्यावेळेस अगदी शांत शांत वाटते. मग थोड्या वेळाने पुढचे वाचू शकतो. अंतःकरण शुध्द होत असल्याच्या या खुणा आहत असे मला वाटते. _/\_

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:23
रडू येणे ही अतिहळव्या मनाचे लक्षण आहे ! स्तोत्रातले श्लोक, सिनेमातील विशिष्ट प्रसंग, काही ठराविक लोकांची भेट/दर्शन (उदा. बाबा बाप्पु, आई, अम्मा माताजी वै) या कडे त्रयस्थ त्रटस्थ वृत्तीने पाहिले असता रडू येणे बंद होऊ शकते !

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 23/06/2020 - 08:09
"आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात." जास्तीचे इथे वाचू शकाल. http://misalpav.com/node/47066

थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना असं काहीतरी मनात येत होतं.
तुम्ही लिहिलेय म्हणुन माझेही कुतुहल जागे झाले. पण तुम्ही हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे. अर्थ जाणुन घ्यायची ही सगळी प्रक्रियाच आनंददायक असावी पण हे सर्व झाल्यावर तुम्हाला जे हुडकतो होतो ते सापडले हे फिलिंग आले का?

मनो 24/05/2020 - 23:24
श्लोक १ संबंधित हे आठवलं "I know that I know nothing" is a saying derived from Plato's account of the Greek philosopher Socrates. It is also called the Socratic paradox. The phrase is not one that Socrates himself is ever recorded as saying. This saying is also connected or conflated with the answer to a question Socrates or Chaerephon is said to have posed to the Pythia, the Oracle of Delphi, in which the oracle stated something to the effect of "Socrates is the wisest."

कंजूस 25/05/2020 - 10:17
स्तोत्र आणि आशय आणि उपयुक्तता याबद्दल कळत नाही. शंकराचार्य नावाचे एक आचार्यपद होते. ज्यांना आपण कालडीच्या आठव्या शतकातल्या शंकराचार्यांना 'आद्य' संबोधतो त्याहीपेक्षा अगोदर ते पद होते असा इतिहासकारांचा कयास आहे. 'माझे वय पंच्याऐंशी' हे दुसऱ्या एका शंकराचार्यांचे असावे. चार पीठेसुद्धा अगोदर अस्तित्वात असावीत पण आद्य शंकराचार्यांनी त्यांसाठी तिथल्या राजांकडून अर्थ संपादन केले असावे. चारांपैकी श्रृंगेरी पीठात त्यांची आवडती शारदांबा, आणि शिव मंदिर आहे, तर द्वारका,पुरी , आणि बद्रीनाथास कृष्णावतार आहे. भारतातल्या हिंदू, जैन, आणि बौद्ध या तीन मुख्य धर्मांत १) मृत्यु, २) मृत्युपश्चात जीवन ३) जन्माअगोदर कोण, ४)कर्माचे अस्तित्व आणि वहन, ५) विश्वोत्पत्ती आणि मुख्य ६) देव कल्पना यांवर तत्त्वज्ञान मांडले आहे. कोणत्या पद्धतीवर श्रद्धा ठेवता ती नंयर आवडू लागते, पटू लागते, भले त्याची उकल होवो अथवा न होवो. कारण एकच - जीवाचा जन्म,मृत्यू आणि प्राक्तन अटळ आणि अगम्यच राहिले आहे. --------- शास्त्रार्स्थ चर्चेत/ वादविवादात अमक्याने तमक्यास हरवले म्हणजे काय हेसुद्धा "बरे बाबा, तू म्हणतोस ते खरे, मी हरलो" म्हणत माघार घेणे असावे.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 12:14
कंकाका, तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडले त्याबद्दल धन्यवाद. आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. मग मात्र त्या माणसाला त्या मार्गावर राहण्या व्यतिरिक्त काही करावयाची जरूरी नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. गेली ३० वर्षे देवाचे नाव घेत राहिल्याने माझी वरीलप्रमाणे प्रगती होते आहे तसेच दोष कमी होत आहेत असा अनुभव येत असल्याने मी हा मार्ग धरला आहे. दुसरेही मार्ग असू शकतील यावर माझा विश्वास आहे त्यामुळे त्या दुसऱ्या मार्गांबद्दल मी सहानुभूती बाळगून आहे. मला देवाचे नाव घ्यायला आवडते. ही आवड वाढत असेल तर मी खोलात जातो. अन्यथा चर्चेत भाग घेत नाही. शंकराचार्याचा इतिहास किंवा तुम्ही मांडलेले सहा मुद्दे वगैरे मधे मी रमू शकत नाही किंवा मला लक्षही द्यावेसे वाटत नाही. कारण त्यामुळे माझी आवड जोपासली जाईल असे वाटत नाही. त्या दृष्टिने पाहता मी स्वार्थी आहे असे म्हणता येईल. जोपर्यंत मला माझ्या मार्गात अजून प्रगतीच्या संधी आहेत असे वाटत राहील, किंवा आपल्यात अजून दोष आहेत आणि ते घालवता येऊ शकतात असे वाटत राहील तोपर्यंत तरी जप किंवा नामस्मरण करत राहण्याचा इरादा आहे. नामस्मरणाला आचार्यांनी महत्व दिलेले आहे असे लक्षात आले, म्हणून मी तिकडे ओढला गेलो. त्यावर विचार करू लागलो. या सगळ्यात जपाची माझी आवड वाढली, माझ्या मार्गावरची श्रध्दा दृढ झाली. मी मनापासून सांगतो, हे सगळे मला काहीतरी फायदा होतो आहे म्हणूनच करत होतो. लिहायला लागल्यावर आपल्या विचारात सुसुत्रता येते हे जाणवल्याने लिहीत राहिलो. नामस्मरणाच्या मार्गावरून चालणाऱ्या अन्यांनापण मदत व्हावी म्हणून येथे उतरवले. त्रुटी असतील तर कोणितरी त्या दाखवून देईल व माझे विचार आणखीन प्रगल्भ होतील हा त्यामागचा हेतू आहेच. इथेही माझा स्वार्थच मला कर्म करायला प्रवृत्त करतोय हे नक्की. त्यामुळेच मला कोणी स्वार्थी म्हटले तरी राग येत नाही. पण त्याच बरोबर ह्या मार्गाने जाण्यात काही अर्थ नाही अस कोणी सांगायला लागला तर त्याला “बर“ असे म्हणून बाजूला व्हायचे असते हे आता माहीत झाले आहे. कारण माझा अनुभव मला त्याच्याशी सहमत होऊ देत नाही. तसेच माझाच मार्ग कसा बरोबर आहे हेही मी पटवत बसत नाही कारण माझी ती जबाबदारीच नाहीये. :) “शहाण्याने जगाला सुधरवण्याच्या फंदात पडू नये. जग सुधरवायला आलेली माणसे त्यासाठीच जन्माला आलेली असतात“ या गोंदवलेकर महाराजांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने ती सिमारेषा मी कधी ओलांडत नाही. :) _/\_

In reply to by शाम भागवत

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:30
आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे.
ही विधाने आपण खालील तर्‍हेने मांडू शकतो काय ? आपण जी काही कर्त्यव्ये करतो अथवा कामे करतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?

In reply to by चौथा कोनाडा

शाम भागवत 25/05/2020 - 13:07
हो मांडू शकता. बरोबरच आहे ते. फक्त मला या पध्दतीने वागायला आवडते म्हणून मी तसे वागतो हा भाव पाहिजे. मी या पध्दतीने वागतो म्हणून मी कोणीतरी विशेष आहे असा अभिमान वाटला नाही पाहिजे. अन्यथा वादावादीला, भांडणाला वगैरेला सुरवात होते. मी तरी हे पथ्य सांभाळतो आणि त्याचा मला खूप फायदा झालाय. मात्र
ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?
यावर चर्चा केल्याने माझ्या नामस्मरणाच्या मार्गावरील वाटचालीला फायदा संभवत नसल्याने माझा पास. _/\_

In reply to by शाम भागवत

धार्मिकता म्हणजे व्यक्तिगत धारणा किंवा श्रद्धा. वास्तविकात सर्व अस्तित्व एक आहे आणि ते अंतर्बाह्य पोकळ आहे. थोडक्यात, कुणाच्या आत कुणीही नाही. तस्मात, आपण आनंदात असलो की आपल्या कोणत्याही कृत्यातून दुसर्‍याला दुखावण्याची शक्यता शून्य. त्यामुळे दुसरा दुखावला गेला की नाही यापेक्षा आपण आनंदी आहोत का हे पाहणं श्रेयस.

लेखन आणि मांडणी सुसूत्र झाली आहे. तुमची मेहेनत कौतुकास्पद आहे. माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता नाही कारण गेली ३ दशकं तुमचा जप चालू आहे. त्यामुळे प्रतिसाद अशांसाठी आहे ज्यांना या फंदाची व्यर्थता जाणून घ्यायची आहे आणि त्यात पडायचे नाही. _____________________________________________ > "आचार्य आपली चूक कबूल करताहेत. ते आपला पश्चाताप व्यक्त करत आहेत. ही चूक मी परत कधी करणार नाही असा निश्चय व्यक्त करत आहेत. आणखीन वरच्या स्थितीला जाण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण हे सगळे समजून घेतले नाही तर मात्र हे स्तोत्र नकारात्मक वाटू शकते." हा सगळ्या खटाटोपामागचा फंडा आहे, __________________________________________ पण ते अयोग्य आहे कारण १. देव ही मानवी कल्पना आहे. मानवाच्या मेंदूशिवाय इतर कुठेही त्या कल्पनेचं अस्तित्व नाही. २. अशा काल्पनिक गोष्टीचं नाम न घेणं हा अपराध होत नाही. शिवाय मुळात देव हीच कल्पना आहे त्यामुळे नामाभिधान पण काल्पनिक आहे. "जय शंभो" न म्हटल्यानं अफ्रिकनाला अपराध वाटणार नाही आणि "भंभो मोगँबो" न म्हटल्याचा आपल्याला पश्चात्ताप होणार नाही. ३. आदीम गोष्ट शांतता आहे, ती अनिर्मित आहे आणि तेच आपलं स्वरुप आहे. ४. जेवढा जप किंवा कोणत्याही ध्वनीचा नाद साधक करतो तेवढी शांतता हेच आपलं स्वरुप आहे हे समजण्याची शक्यता दुरावते. ५. त्यात पुन्हा जपाची भानगड अपराधभावाशी जोडली गेली तर साधकाला परतीचा मार्ग अशक्य होतो.

सर्वप्रथम , श्याम भागवत जी , सादर नमस्कार वि.वि. अतिषय सविस्तर आणि सुंदर लेखाबद्दम मनःपुर्वक धन्यवाद ! आचार्यांच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक अत्यंत आवडते स्तोत्र आहे . पांडुरंगाष्टक, आत्मषटक कौपीनपंचक ही उत्तम स्तोत्रे ! हरिमीडे आणि दक्षिणामुर्ती स्तोत्रे अजुनही डोक्यावरुन जातात , ( किन्व्वा त्यावर विचार करावा इतका वेळ अजुनतरी मिळालेला नाही . ) बाकी ह्यास्तोत्रातील कित्येक श्लोकांवर वाद विवाद करता येईल पण आता कोणत्याच प्रकारचे वादसंवाद करण्यात रस राहिलेला नाही. सर्वच जण समान अध्यात्मिक पातळीला किंव्वा बौधीक पातळीला नसतात. शिवाय लोकांचे ब्रिंगिग अप ही इतक्या भिन्न भिन्न पातळीला झालेले असते की अगदी समान बौधिक पातळी असली तरीही समान गोष्टींचा समान अनुभव उपभोगणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा आपण कोणालाच काहीच सांगण्याच्या फंडात न पडणे हेच उत्तम . आपण आपल्याला जो काही अर्थ लागेल त्यातुन जो काही अनुभव येईल त्याचा आनंद उपभोगु. ( अवांतरः हा प्रतिसाद ही त्याच प्रक्कारातला आहे. हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये ! :) ) ह्या स्तोत्रातील "पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:" हा श्लोक मला अत्यंत आवडतो, डोळ्यात पाणी ये कधी कधी . कधीकधी स्वतःच्या "विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी " आई ह्या लेकराचा त्याग करणं तुला शोभणारं नाही कारण एकवेळ पोरगं वाईट असु शकतं पण आई कशी वाईट असेल" हा श्लोक फार म्हणजे फारच करुण रसाचा अगदी अर्क काढल्यासारखा वाटतो. आणि हा एक श्लोक फार अप्रतिम आहे "चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो". ह्या श्लोकाचा अर्थ ज्ञनेश्वर माऊलींच्या अमृतानुभवातील काही श्लोकांसोबत वाचुन पाहिला की एकदम भारी वाटतं - जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥ माया , शक्ती आहे ह्या विचारामुळे, कल्पनेमुळे आपण शिवत्वाचा अनुभव घेऊ शकतो , तो आनंद उपभोगु शकतो , इरव्ही अरुप अशा शिवा बद्दल काय बोलणार. आपण जे जगदीश वगैरे म्हणतो ते मायेमुळे, जर देवी, शक्ती, मायाच नसेल तर कसले आले जग अन कसले आले ईशत्व ! अहाहा !! असो. पुन्हःएकदा अप्रतिम लेखाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद ! उपासकासी सुचना | उपासना उपासना ||

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 25/05/2020 - 14:47
धन्यवाद. _/\_ अमृतानुभवातील ओव्या पण आवडल्या.
हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये !
खर आहे. यामुळे लोकांतात असूनही वाहून जायला होत नाही.
"विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी "
काहीतरी मिळवण्यासाठी सगळे जग धावत असते. पण मिळवण्यापेक्षा लाभणे महत्वाचे असते. लाभणार नसेल तर मिळवलेले त्रासदायक ठरण्याचीच शक्यता जास्त असते. हे एकदा लक्षात आले की मग आपला हव्यास कमी कमीच होत जातो. आणि सगळे जीवन सोपे होऊन जाते. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ ______________________________________ पहिल्या तीन ओळीतून काही मार्गदर्शक तत्व नसलं तरी चौथी ओळ दिशादर्शक म्हणता येईल > केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ___________________________________ माणसाचं सर्व जग त्याच्या मेंदूपलिकडे कुठेही नाही. तस्मात, कोणताही एक ध्वनी (उदा. हं‌म्‍ ऽऽऽ), डोळे मिटून, शांतपणे आणि एकसंधतेनं उच्चारला तर त्याने संपूर्ण मेंदू व्याप्त होतो. ते "केलें जगायेव्हढें लेणें" करायला पुरेसं आहे. त्यानी ब्रेन सेल्सपण रिचार्ज होतात आणि यथावकाश शांततापण लाभते. त्यासाठी कोणत्याही नामसाधनेची गरज नाही आणि अपराधभावाची तर बिल्कुल नाही.

कंजूस 25/05/2020 - 15:59
शाम भागवत, संक्षी आणि प्रगो?/मार्कस ओरेलिअस तिघांचीही विषय मांडणी संयमित आणि सुसुत्र असते. मला आवडते. बाकी कुणी एखादे तत्त्वज्ञान किंवा नित्यनियम गेली बरीच वर्षे आचरणात ठेवले असतील तर 'त्रुटी' वगैरेंचा अजिबात करू नये.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 17:12
इथे त्रुटी म्हणजे लेखातील त्रुटी असा अर्थ ‍अभिप्रेत आहे. लेखातील त्या त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल असे मला म्हणायचे आहे. नामस्मरणातील त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल यासाठी मी लेख लिहिलेलाच नाही. :) कारण ज्याला जपाचा अनुभव नाही तो जप कसा काम करतो हे जाणूच शकणार नाही. झानेश्वर माउली तर म्हणतात की, तेथिल प्रमाण नेणवे वेदांसी। तें जीवजंतूंसी केवी कळे ॥॥

In reply to by शाम भागवत

तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर शोधा शांतता ही अनिर्मित स्थिती की नाम हा मानव निर्मित टिपी ! नक्की काय साधायचंय ?

In reply to by शाम भागवत

फार वेळ चालू शकत नाही. कारण मग तुम्ही केलेल्या लेखन सायासाचा कुणालाही उपयोग होणार नाही. पब्लिक फोरमवर जेंव्हा आपण व्यक्त होतो तेंव्हा एकतर आपल्याकडे संबंधित विषयाची सर्व उत्तरं हवीत. किंवा मग उत्तर नाही असं सांगायचा प्रामाणिकपणा हवा.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 25/05/2020 - 18:06
अहो, नामस्मरणाची महती सांगण्यासाठी मी लेख लिहिलेलाच नाहीये. आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. पण नामस्मरणांत काही अर्थ नाहीये हे तुम्हाला मांडायचे आहे. ती तुमची जरूरी आहे. ती तुम्ही मांडत रहा. मी कुठे हरकत घेतलीय. नामस्मरणाने लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय अशी माझी समजूत आहे. जालावरचे लोक सूज्ञ आहेत. काय घ्यायचे व काय नाही हे ठरवायला ते सक्षम असताना त्यांची काळजी मी का करू. मी तरी माझे लेखन त्यांना फायद्याचे ठरेल किंवा नाही याबाबत कोणतेही विधान करू इच्छीत नाही. थोडक्यांत नामस्मरणाचा कसा उपयोग नाही हे मांडण्याचा तुमचा अजेंडा आहे. तुम्ही तुमचे विचार मांडत रहा. मी वाचत राहीन. तुमचे विचार वाचायला मला तरी काही प्राॅब्लेम नाही. _/\_

> आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

> या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ? कारण यावरून ३ गोष्टी स्पष्ट होतील १. ज्या देवीकडे क्षमायाचना केली जातेयं ती मुळात आहे का ? थोडक्यात, साधकाच्या कल्पनेपालिकडे तिला अस्तित्व आहे का ? २. नाम न घेतल्यानं नक्की काय अपराध झालायं? ३. अपराधाचं क्षमापन देवी नक्की केंव्हा आणि कसं करते ? तुमचा प्रतिसाद या मार्गावर चालणाऱ्यांना उपयोगी होईल किंवा मग तो मार्ग सोडून मुक्तपणे जगायला उपयोगी होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 29/05/2020 - 11:15
कोणाला तरी उपयोग होईल किंवा कोणाला तरी वाचवता येईल हा तुमचा अजेंडा आहे. तो तुम्ही स्वबळावर पूर्ण करावा. या स्तोत्राबद्दल मला जे वाटते ते मी लिहिले आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहा. वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जे काही पाहिजे असेल तेवढे ते घेतीलच. तुमचे सर्व विचार हे नेहमीच वस्तुनिष्ठ असतात हे मिपावर जगजाहीर आहे हे मला कालच खरडपट्टीवर कळलेले असल्याने, तुम्ही काही लिहिले की त्यावर काहीही लिहावयाचे नसते हे आता माझ्या लक्षात आलेले आहे. यास्तव, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रतिसाद. _/\_

Jayant Naik 07/06/2020 - 08:04
तुमचे विवेचन मनाला खूप भावले. मुळात शंकराचार्य हे ब्रम्ह फक्त सत्य आहे आणि सारे जग मिथ्या आहे असे म्हणणारे . पण शेवटी शेवटी ते सुद्धा भज गोविन्दम ..मूढ मते असे लिहून गेले आहेत. आणि या स्तोत्रात तर त्यांनी मातेची आळवणी अतिशय आर्त पणे केली आहे. तुम्ही ते अतिशय सुंदर प्रकारे उलगडून दाखवले आहे. आपले अतिशय आभार. भज गोविन्दम वर सुद्धा काही लिहिता आले तर अवश्य लिहा.

Prajakta२१ 24/05/2020 - 23:07
मला आवडते हे स्तोत्र नीट मन लावून हे स्तोत्र म्हणत असताना रडू येते हे चांगले आहे का? बरयाचदा मन एकदम कोरडे करून म्हणण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी एक टिपूस येतोच आत्ता पण गलबलल्यासारखे झालेय तर रडू येऊ नये म्हणून काय करावे? धन्यवाद

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 24/05/2020 - 23:29
कोणतीही चांगली गोष्ट वाचली की, माझे डोळे तात्काळ भरून येतात. कधी तर धारा लागतात. तिथे मला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते की काय कोणास ठाऊक?. पण त्यावेळची मनस्थिती माझी खूप आनंददायी व हवीहवीशी असते, लोक काय म्हणतात किंवा हे योग्य का अयोग्य ह्याची चर्चा कोण करत बसताय? मी मस्त पैकी डोळे पुसून, डोळे मिटून घेतो. (बहुधा डोळे अगोदरच मिटलेले असतात) व शांतपणे बसून राहतो. त्यावेळेस अगदी शांत शांत वाटते. मग थोड्या वेळाने पुढचे वाचू शकतो. अंतःकरण शुध्द होत असल्याच्या या खुणा आहत असे मला वाटते. _/\_

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:23
रडू येणे ही अतिहळव्या मनाचे लक्षण आहे ! स्तोत्रातले श्लोक, सिनेमातील विशिष्ट प्रसंग, काही ठराविक लोकांची भेट/दर्शन (उदा. बाबा बाप्पु, आई, अम्मा माताजी वै) या कडे त्रयस्थ त्रटस्थ वृत्तीने पाहिले असता रडू येणे बंद होऊ शकते !

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 23/06/2020 - 08:09
"आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात." जास्तीचे इथे वाचू शकाल. http://misalpav.com/node/47066

थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना असं काहीतरी मनात येत होतं.
तुम्ही लिहिलेय म्हणुन माझेही कुतुहल जागे झाले. पण तुम्ही हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे. अर्थ जाणुन घ्यायची ही सगळी प्रक्रियाच आनंददायक असावी पण हे सर्व झाल्यावर तुम्हाला जे हुडकतो होतो ते सापडले हे फिलिंग आले का?

मनो 24/05/2020 - 23:24
श्लोक १ संबंधित हे आठवलं "I know that I know nothing" is a saying derived from Plato's account of the Greek philosopher Socrates. It is also called the Socratic paradox. The phrase is not one that Socrates himself is ever recorded as saying. This saying is also connected or conflated with the answer to a question Socrates or Chaerephon is said to have posed to the Pythia, the Oracle of Delphi, in which the oracle stated something to the effect of "Socrates is the wisest."

कंजूस 25/05/2020 - 10:17
स्तोत्र आणि आशय आणि उपयुक्तता याबद्दल कळत नाही. शंकराचार्य नावाचे एक आचार्यपद होते. ज्यांना आपण कालडीच्या आठव्या शतकातल्या शंकराचार्यांना 'आद्य' संबोधतो त्याहीपेक्षा अगोदर ते पद होते असा इतिहासकारांचा कयास आहे. 'माझे वय पंच्याऐंशी' हे दुसऱ्या एका शंकराचार्यांचे असावे. चार पीठेसुद्धा अगोदर अस्तित्वात असावीत पण आद्य शंकराचार्यांनी त्यांसाठी तिथल्या राजांकडून अर्थ संपादन केले असावे. चारांपैकी श्रृंगेरी पीठात त्यांची आवडती शारदांबा, आणि शिव मंदिर आहे, तर द्वारका,पुरी , आणि बद्रीनाथास कृष्णावतार आहे. भारतातल्या हिंदू, जैन, आणि बौद्ध या तीन मुख्य धर्मांत १) मृत्यु, २) मृत्युपश्चात जीवन ३) जन्माअगोदर कोण, ४)कर्माचे अस्तित्व आणि वहन, ५) विश्वोत्पत्ती आणि मुख्य ६) देव कल्पना यांवर तत्त्वज्ञान मांडले आहे. कोणत्या पद्धतीवर श्रद्धा ठेवता ती नंयर आवडू लागते, पटू लागते, भले त्याची उकल होवो अथवा न होवो. कारण एकच - जीवाचा जन्म,मृत्यू आणि प्राक्तन अटळ आणि अगम्यच राहिले आहे. --------- शास्त्रार्स्थ चर्चेत/ वादविवादात अमक्याने तमक्यास हरवले म्हणजे काय हेसुद्धा "बरे बाबा, तू म्हणतोस ते खरे, मी हरलो" म्हणत माघार घेणे असावे.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 12:14
कंकाका, तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडले त्याबद्दल धन्यवाद. आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. मग मात्र त्या माणसाला त्या मार्गावर राहण्या व्यतिरिक्त काही करावयाची जरूरी नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. गेली ३० वर्षे देवाचे नाव घेत राहिल्याने माझी वरीलप्रमाणे प्रगती होते आहे तसेच दोष कमी होत आहेत असा अनुभव येत असल्याने मी हा मार्ग धरला आहे. दुसरेही मार्ग असू शकतील यावर माझा विश्वास आहे त्यामुळे त्या दुसऱ्या मार्गांबद्दल मी सहानुभूती बाळगून आहे. मला देवाचे नाव घ्यायला आवडते. ही आवड वाढत असेल तर मी खोलात जातो. अन्यथा चर्चेत भाग घेत नाही. शंकराचार्याचा इतिहास किंवा तुम्ही मांडलेले सहा मुद्दे वगैरे मधे मी रमू शकत नाही किंवा मला लक्षही द्यावेसे वाटत नाही. कारण त्यामुळे माझी आवड जोपासली जाईल असे वाटत नाही. त्या दृष्टिने पाहता मी स्वार्थी आहे असे म्हणता येईल. जोपर्यंत मला माझ्या मार्गात अजून प्रगतीच्या संधी आहेत असे वाटत राहील, किंवा आपल्यात अजून दोष आहेत आणि ते घालवता येऊ शकतात असे वाटत राहील तोपर्यंत तरी जप किंवा नामस्मरण करत राहण्याचा इरादा आहे. नामस्मरणाला आचार्यांनी महत्व दिलेले आहे असे लक्षात आले, म्हणून मी तिकडे ओढला गेलो. त्यावर विचार करू लागलो. या सगळ्यात जपाची माझी आवड वाढली, माझ्या मार्गावरची श्रध्दा दृढ झाली. मी मनापासून सांगतो, हे सगळे मला काहीतरी फायदा होतो आहे म्हणूनच करत होतो. लिहायला लागल्यावर आपल्या विचारात सुसुत्रता येते हे जाणवल्याने लिहीत राहिलो. नामस्मरणाच्या मार्गावरून चालणाऱ्या अन्यांनापण मदत व्हावी म्हणून येथे उतरवले. त्रुटी असतील तर कोणितरी त्या दाखवून देईल व माझे विचार आणखीन प्रगल्भ होतील हा त्यामागचा हेतू आहेच. इथेही माझा स्वार्थच मला कर्म करायला प्रवृत्त करतोय हे नक्की. त्यामुळेच मला कोणी स्वार्थी म्हटले तरी राग येत नाही. पण त्याच बरोबर ह्या मार्गाने जाण्यात काही अर्थ नाही अस कोणी सांगायला लागला तर त्याला “बर“ असे म्हणून बाजूला व्हायचे असते हे आता माहीत झाले आहे. कारण माझा अनुभव मला त्याच्याशी सहमत होऊ देत नाही. तसेच माझाच मार्ग कसा बरोबर आहे हेही मी पटवत बसत नाही कारण माझी ती जबाबदारीच नाहीये. :) “शहाण्याने जगाला सुधरवण्याच्या फंदात पडू नये. जग सुधरवायला आलेली माणसे त्यासाठीच जन्माला आलेली असतात“ या गोंदवलेकर महाराजांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने ती सिमारेषा मी कधी ओलांडत नाही. :) _/\_

In reply to by शाम भागवत

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:30
आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे.
ही विधाने आपण खालील तर्‍हेने मांडू शकतो काय ? आपण जी काही कर्त्यव्ये करतो अथवा कामे करतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?

In reply to by चौथा कोनाडा

शाम भागवत 25/05/2020 - 13:07
हो मांडू शकता. बरोबरच आहे ते. फक्त मला या पध्दतीने वागायला आवडते म्हणून मी तसे वागतो हा भाव पाहिजे. मी या पध्दतीने वागतो म्हणून मी कोणीतरी विशेष आहे असा अभिमान वाटला नाही पाहिजे. अन्यथा वादावादीला, भांडणाला वगैरेला सुरवात होते. मी तरी हे पथ्य सांभाळतो आणि त्याचा मला खूप फायदा झालाय. मात्र
ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?
यावर चर्चा केल्याने माझ्या नामस्मरणाच्या मार्गावरील वाटचालीला फायदा संभवत नसल्याने माझा पास. _/\_

In reply to by शाम भागवत

धार्मिकता म्हणजे व्यक्तिगत धारणा किंवा श्रद्धा. वास्तविकात सर्व अस्तित्व एक आहे आणि ते अंतर्बाह्य पोकळ आहे. थोडक्यात, कुणाच्या आत कुणीही नाही. तस्मात, आपण आनंदात असलो की आपल्या कोणत्याही कृत्यातून दुसर्‍याला दुखावण्याची शक्यता शून्य. त्यामुळे दुसरा दुखावला गेला की नाही यापेक्षा आपण आनंदी आहोत का हे पाहणं श्रेयस.

लेखन आणि मांडणी सुसूत्र झाली आहे. तुमची मेहेनत कौतुकास्पद आहे. माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता नाही कारण गेली ३ दशकं तुमचा जप चालू आहे. त्यामुळे प्रतिसाद अशांसाठी आहे ज्यांना या फंदाची व्यर्थता जाणून घ्यायची आहे आणि त्यात पडायचे नाही. _____________________________________________ > "आचार्य आपली चूक कबूल करताहेत. ते आपला पश्चाताप व्यक्त करत आहेत. ही चूक मी परत कधी करणार नाही असा निश्चय व्यक्त करत आहेत. आणखीन वरच्या स्थितीला जाण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण हे सगळे समजून घेतले नाही तर मात्र हे स्तोत्र नकारात्मक वाटू शकते." हा सगळ्या खटाटोपामागचा फंडा आहे, __________________________________________ पण ते अयोग्य आहे कारण १. देव ही मानवी कल्पना आहे. मानवाच्या मेंदूशिवाय इतर कुठेही त्या कल्पनेचं अस्तित्व नाही. २. अशा काल्पनिक गोष्टीचं नाम न घेणं हा अपराध होत नाही. शिवाय मुळात देव हीच कल्पना आहे त्यामुळे नामाभिधान पण काल्पनिक आहे. "जय शंभो" न म्हटल्यानं अफ्रिकनाला अपराध वाटणार नाही आणि "भंभो मोगँबो" न म्हटल्याचा आपल्याला पश्चात्ताप होणार नाही. ३. आदीम गोष्ट शांतता आहे, ती अनिर्मित आहे आणि तेच आपलं स्वरुप आहे. ४. जेवढा जप किंवा कोणत्याही ध्वनीचा नाद साधक करतो तेवढी शांतता हेच आपलं स्वरुप आहे हे समजण्याची शक्यता दुरावते. ५. त्यात पुन्हा जपाची भानगड अपराधभावाशी जोडली गेली तर साधकाला परतीचा मार्ग अशक्य होतो.

सर्वप्रथम , श्याम भागवत जी , सादर नमस्कार वि.वि. अतिषय सविस्तर आणि सुंदर लेखाबद्दम मनःपुर्वक धन्यवाद ! आचार्यांच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक अत्यंत आवडते स्तोत्र आहे . पांडुरंगाष्टक, आत्मषटक कौपीनपंचक ही उत्तम स्तोत्रे ! हरिमीडे आणि दक्षिणामुर्ती स्तोत्रे अजुनही डोक्यावरुन जातात , ( किन्व्वा त्यावर विचार करावा इतका वेळ अजुनतरी मिळालेला नाही . ) बाकी ह्यास्तोत्रातील कित्येक श्लोकांवर वाद विवाद करता येईल पण आता कोणत्याच प्रकारचे वादसंवाद करण्यात रस राहिलेला नाही. सर्वच जण समान अध्यात्मिक पातळीला किंव्वा बौधीक पातळीला नसतात. शिवाय लोकांचे ब्रिंगिग अप ही इतक्या भिन्न भिन्न पातळीला झालेले असते की अगदी समान बौधिक पातळी असली तरीही समान गोष्टींचा समान अनुभव उपभोगणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा आपण कोणालाच काहीच सांगण्याच्या फंडात न पडणे हेच उत्तम . आपण आपल्याला जो काही अर्थ लागेल त्यातुन जो काही अनुभव येईल त्याचा आनंद उपभोगु. ( अवांतरः हा प्रतिसाद ही त्याच प्रक्कारातला आहे. हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये ! :) ) ह्या स्तोत्रातील "पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:" हा श्लोक मला अत्यंत आवडतो, डोळ्यात पाणी ये कधी कधी . कधीकधी स्वतःच्या "विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी " आई ह्या लेकराचा त्याग करणं तुला शोभणारं नाही कारण एकवेळ पोरगं वाईट असु शकतं पण आई कशी वाईट असेल" हा श्लोक फार म्हणजे फारच करुण रसाचा अगदी अर्क काढल्यासारखा वाटतो. आणि हा एक श्लोक फार अप्रतिम आहे "चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो". ह्या श्लोकाचा अर्थ ज्ञनेश्वर माऊलींच्या अमृतानुभवातील काही श्लोकांसोबत वाचुन पाहिला की एकदम भारी वाटतं - जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥ माया , शक्ती आहे ह्या विचारामुळे, कल्पनेमुळे आपण शिवत्वाचा अनुभव घेऊ शकतो , तो आनंद उपभोगु शकतो , इरव्ही अरुप अशा शिवा बद्दल काय बोलणार. आपण जे जगदीश वगैरे म्हणतो ते मायेमुळे, जर देवी, शक्ती, मायाच नसेल तर कसले आले जग अन कसले आले ईशत्व ! अहाहा !! असो. पुन्हःएकदा अप्रतिम लेखाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद ! उपासकासी सुचना | उपासना उपासना ||

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 25/05/2020 - 14:47
धन्यवाद. _/\_ अमृतानुभवातील ओव्या पण आवडल्या.
हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये !
खर आहे. यामुळे लोकांतात असूनही वाहून जायला होत नाही.
"विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी "
काहीतरी मिळवण्यासाठी सगळे जग धावत असते. पण मिळवण्यापेक्षा लाभणे महत्वाचे असते. लाभणार नसेल तर मिळवलेले त्रासदायक ठरण्याचीच शक्यता जास्त असते. हे एकदा लक्षात आले की मग आपला हव्यास कमी कमीच होत जातो. आणि सगळे जीवन सोपे होऊन जाते. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ ______________________________________ पहिल्या तीन ओळीतून काही मार्गदर्शक तत्व नसलं तरी चौथी ओळ दिशादर्शक म्हणता येईल > केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ___________________________________ माणसाचं सर्व जग त्याच्या मेंदूपलिकडे कुठेही नाही. तस्मात, कोणताही एक ध्वनी (उदा. हं‌म्‍ ऽऽऽ), डोळे मिटून, शांतपणे आणि एकसंधतेनं उच्चारला तर त्याने संपूर्ण मेंदू व्याप्त होतो. ते "केलें जगायेव्हढें लेणें" करायला पुरेसं आहे. त्यानी ब्रेन सेल्सपण रिचार्ज होतात आणि यथावकाश शांततापण लाभते. त्यासाठी कोणत्याही नामसाधनेची गरज नाही आणि अपराधभावाची तर बिल्कुल नाही.

कंजूस 25/05/2020 - 15:59
शाम भागवत, संक्षी आणि प्रगो?/मार्कस ओरेलिअस तिघांचीही विषय मांडणी संयमित आणि सुसुत्र असते. मला आवडते. बाकी कुणी एखादे तत्त्वज्ञान किंवा नित्यनियम गेली बरीच वर्षे आचरणात ठेवले असतील तर 'त्रुटी' वगैरेंचा अजिबात करू नये.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 17:12
इथे त्रुटी म्हणजे लेखातील त्रुटी असा अर्थ ‍अभिप्रेत आहे. लेखातील त्या त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल असे मला म्हणायचे आहे. नामस्मरणातील त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल यासाठी मी लेख लिहिलेलाच नाही. :) कारण ज्याला जपाचा अनुभव नाही तो जप कसा काम करतो हे जाणूच शकणार नाही. झानेश्वर माउली तर म्हणतात की, तेथिल प्रमाण नेणवे वेदांसी। तें जीवजंतूंसी केवी कळे ॥॥

In reply to by शाम भागवत

तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर शोधा शांतता ही अनिर्मित स्थिती की नाम हा मानव निर्मित टिपी ! नक्की काय साधायचंय ?

In reply to by शाम भागवत

फार वेळ चालू शकत नाही. कारण मग तुम्ही केलेल्या लेखन सायासाचा कुणालाही उपयोग होणार नाही. पब्लिक फोरमवर जेंव्हा आपण व्यक्त होतो तेंव्हा एकतर आपल्याकडे संबंधित विषयाची सर्व उत्तरं हवीत. किंवा मग उत्तर नाही असं सांगायचा प्रामाणिकपणा हवा.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 25/05/2020 - 18:06
अहो, नामस्मरणाची महती सांगण्यासाठी मी लेख लिहिलेलाच नाहीये. आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. पण नामस्मरणांत काही अर्थ नाहीये हे तुम्हाला मांडायचे आहे. ती तुमची जरूरी आहे. ती तुम्ही मांडत रहा. मी कुठे हरकत घेतलीय. नामस्मरणाने लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय अशी माझी समजूत आहे. जालावरचे लोक सूज्ञ आहेत. काय घ्यायचे व काय नाही हे ठरवायला ते सक्षम असताना त्यांची काळजी मी का करू. मी तरी माझे लेखन त्यांना फायद्याचे ठरेल किंवा नाही याबाबत कोणतेही विधान करू इच्छीत नाही. थोडक्यांत नामस्मरणाचा कसा उपयोग नाही हे मांडण्याचा तुमचा अजेंडा आहे. तुम्ही तुमचे विचार मांडत रहा. मी वाचत राहीन. तुमचे विचार वाचायला मला तरी काही प्राॅब्लेम नाही. _/\_

> आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

> या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ? कारण यावरून ३ गोष्टी स्पष्ट होतील १. ज्या देवीकडे क्षमायाचना केली जातेयं ती मुळात आहे का ? थोडक्यात, साधकाच्या कल्पनेपालिकडे तिला अस्तित्व आहे का ? २. नाम न घेतल्यानं नक्की काय अपराध झालायं? ३. अपराधाचं क्षमापन देवी नक्की केंव्हा आणि कसं करते ? तुमचा प्रतिसाद या मार्गावर चालणाऱ्यांना उपयोगी होईल किंवा मग तो मार्ग सोडून मुक्तपणे जगायला उपयोगी होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 29/05/2020 - 11:15
कोणाला तरी उपयोग होईल किंवा कोणाला तरी वाचवता येईल हा तुमचा अजेंडा आहे. तो तुम्ही स्वबळावर पूर्ण करावा. या स्तोत्राबद्दल मला जे वाटते ते मी लिहिले आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहा. वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जे काही पाहिजे असेल तेवढे ते घेतीलच. तुमचे सर्व विचार हे नेहमीच वस्तुनिष्ठ असतात हे मिपावर जगजाहीर आहे हे मला कालच खरडपट्टीवर कळलेले असल्याने, तुम्ही काही लिहिले की त्यावर काहीही लिहावयाचे नसते हे आता माझ्या लक्षात आलेले आहे. यास्तव, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रतिसाद. _/\_

Jayant Naik 07/06/2020 - 08:04
तुमचे विवेचन मनाला खूप भावले. मुळात शंकराचार्य हे ब्रम्ह फक्त सत्य आहे आणि सारे जग मिथ्या आहे असे म्हणणारे . पण शेवटी शेवटी ते सुद्धा भज गोविन्दम ..मूढ मते असे लिहून गेले आहेत. आणि या स्तोत्रात तर त्यांनी मातेची आळवणी अतिशय आर्त पणे केली आहे. तुम्ही ते अतिशय सुंदर प्रकारे उलगडून दाखवले आहे. आपले अतिशय आभार. भज गोविन्दम वर सुद्धा काही लिहिता आले तर अवश्य लिहा.
देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्
अनुक्रमणिका
प्रस्तावना लेखामागचे गृहीतक श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

अत्रुप्त आत्मा ·

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार ·

लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ 20/03/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार 20/03/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti 29/04/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला 29/04/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार 30/04/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला 30/04/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 30/04/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार 30/04/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार

लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ 20/03/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार 20/03/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti 29/04/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला 29/04/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार 30/04/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला 30/04/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 30/04/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार 30/04/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

अत्रुप्त आत्मा ·

गुरुजींकडे भरपूर अन्भव आहे, व्यवस्थित लिहिलं तर ते उत्तम लेखन पाडू शकतील. असं वल्लीसेठ, अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं आठवतं. बाय द वे, लेखनाला उत्तम सुरुवात. येत राहा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

काय अर्थहीन आहे हे न सांगता आल्यामुळे तुमचंच नाव अर्थहीन झालं. स्वतःच स्वतःला उपेक्षित ठेवलत!

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपेक्षित 13/03/2020 - 17:27
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा आणि बळबळ इनोद निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न, विशेष म्हणजे तुमचे काही धागे सोडले तर हा तुमचा बालीशपणा वारंवार दिसून येतो, पूर्वी कुणीतरी तुम्हाला तुमच्या त्या बालिश स्मायल्यान्बद्दल ठणकावले होते आणि ते सारखे सारखे स्पांडू-पांडू चा जप केल्याबद्दल पण कानपिचक्या दिल्या होत्या. असो वयक्तिक काहीही नाही पण अप्पाच्या मिसळीबद्दल लिहिणारा अतृप्त आत्मा जास्ती भावतो म्हणून बोललो. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपेक्षित 14/03/2020 - 17:13
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप काहीतरी बालिश उत्तर येईल म्हणून कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नाही हे मला माहिती होत. :) असो तुमच्या धाग्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे म्हणा ते पाचकळ आणि बालिश ;)

गामा पैलवान 14/03/2020 - 13:37
अत्रुप्त आत्मा, तुम्ही जिला टणाटण मेंदूफ्राय संघटना म्हणता तिने बरीच उपयुक्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी हे एक : धर्माचे आचरण आणि रक्षण दुवा : https://sanatanshop.com/product/marathi-abiding-by-and-protection-of-dharma/ जमल्यास वाचा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद 16/03/2020 - 10:14
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" आधुनिक काळातील गोष्टींचा मुलामा देऊन त्यालाच "सुधारणा" म्हणत उदरनिर्वाह करण्याची दांभिकता हे खरे "आत्मकुंथन" होय. तुमचा प्रतिसाद या लेखाशी आणि त्यावरील माझ्या प्रतिसादापुरता मर्यादीत ठेवला असता तर वरील ओळी खरडल्या नसत्या. मात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्याच मेंदूतून निघालेला "आत्मकुंथन" शब्द वापरला त्यामुळे मला नाईलाजाने हे लिहावे लागले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गामा पैलवान 16/03/2020 - 13:21
अत्रुप्त आत्मा, एक शंका आहे. हे आत्मकुंथन ही नेमकी काय भानगड आहे? नाय म्हणजे मला काय म्हणायचे आहे की, स्वत:चे स्वत:लाच कुंथावे लागते ना? मग आत्म हा उपसर्ग कशासाठी? कुंथण्याचे उपकंत्राट देण्यासंबंधी मी तरी कधी काही ऐकले नाही. तुम्हांस काही माहिती असल्यास कृपया विदित करावी. 'अत्रुप्त आत्मा' या तुमच्या सदस्यनामाचा आत्मकुंथनाशी काहीतरी संबंध असावा असे वाटते आहे. तेव्हा जिज्ञासूंचे शंकानिरसन कराच, ही प्रेमळ विनंती. आ.न., -गा.पै.

गुरुजींकडे भरपूर अन्भव आहे, व्यवस्थित लिहिलं तर ते उत्तम लेखन पाडू शकतील. असं वल्लीसेठ, अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं आठवतं. बाय द वे, लेखनाला उत्तम सुरुवात. येत राहा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

काय अर्थहीन आहे हे न सांगता आल्यामुळे तुमचंच नाव अर्थहीन झालं. स्वतःच स्वतःला उपेक्षित ठेवलत!

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपेक्षित 13/03/2020 - 17:27
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा आणि बळबळ इनोद निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न, विशेष म्हणजे तुमचे काही धागे सोडले तर हा तुमचा बालीशपणा वारंवार दिसून येतो, पूर्वी कुणीतरी तुम्हाला तुमच्या त्या बालिश स्मायल्यान्बद्दल ठणकावले होते आणि ते सारखे सारखे स्पांडू-पांडू चा जप केल्याबद्दल पण कानपिचक्या दिल्या होत्या. असो वयक्तिक काहीही नाही पण अप्पाच्या मिसळीबद्दल लिहिणारा अतृप्त आत्मा जास्ती भावतो म्हणून बोललो. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपेक्षित 14/03/2020 - 17:13
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप काहीतरी बालिश उत्तर येईल म्हणून कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नाही हे मला माहिती होत. :) असो तुमच्या धाग्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे म्हणा ते पाचकळ आणि बालिश ;)

गामा पैलवान 14/03/2020 - 13:37
अत्रुप्त आत्मा, तुम्ही जिला टणाटण मेंदूफ्राय संघटना म्हणता तिने बरीच उपयुक्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी हे एक : धर्माचे आचरण आणि रक्षण दुवा : https://sanatanshop.com/product/marathi-abiding-by-and-protection-of-dharma/ जमल्यास वाचा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद 16/03/2020 - 10:14
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" आधुनिक काळातील गोष्टींचा मुलामा देऊन त्यालाच "सुधारणा" म्हणत उदरनिर्वाह करण्याची दांभिकता हे खरे "आत्मकुंथन" होय. तुमचा प्रतिसाद या लेखाशी आणि त्यावरील माझ्या प्रतिसादापुरता मर्यादीत ठेवला असता तर वरील ओळी खरडल्या नसत्या. मात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्याच मेंदूतून निघालेला "आत्मकुंथन" शब्द वापरला त्यामुळे मला नाईलाजाने हे लिहावे लागले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गामा पैलवान 16/03/2020 - 13:21
अत्रुप्त आत्मा, एक शंका आहे. हे आत्मकुंथन ही नेमकी काय भानगड आहे? नाय म्हणजे मला काय म्हणायचे आहे की, स्वत:चे स्वत:लाच कुंथावे लागते ना? मग आत्म हा उपसर्ग कशासाठी? कुंथण्याचे उपकंत्राट देण्यासंबंधी मी तरी कधी काही ऐकले नाही. तुम्हांस काही माहिती असल्यास कृपया विदित करावी. 'अत्रुप्त आत्मा' या तुमच्या सदस्यनामाचा आत्मकुंथनाशी काहीतरी संबंध असावा असे वाटते आहे. तेव्हा जिज्ञासूंचे शंकानिरसन कराच, ही प्रेमळ विनंती. आ.न., -गा.पै.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

माहितगार ·

कल्पनेची भरारी उत्तुंग आहे पण वास्तव काही वेगळेच आहे. एखादी स्थितप्रज्ञ व्यक्तीच आपल्या जोडीदारावर विनाअट किंवा निरपेक्ष प्रेम करु शकेल. पण मग तसे प्रेम ती व्यक्ती जगातल्या सर्व प्राणीमत्रांवर करत असेल. उदा. मजनू जर लैलाला म्हणाला "माई तुझ्यात मला आई भवानीचा भास होतो" तर ते लैला ला कितपत आवडेल? किंवा लोक जेव्हा मजनूला दगडांनी मारायला लागतात तेव्हा लैला जर म्हणाली "अरे पामरांनो तुम्ही ज्याला दगड मारत आहात ते केवळ एक शरीर आहे, ज्या आत्म्यावर मी प्रेम केले तो नश्वर आहे, अमर आहे" तर त्या वेळी मजनू तिच्या कडे मोठ्या कौतुकाने पाहिल का? तातपर्य काय तर भौतिक जगात राहून आपल्या जोडीदारावर निरपेक्ष प्रेम करण्याचा दावा करणारे गणपत वाणी सुर्यावर बसून देखिल बीडी ओढू शकतात. पैजारबुवा,

खिलजि 02/03/2020 - 14:48
मागा काका , पैंबुकाका म्हणतात त्याप्रमाणे कल्पना खरंच उत्तुंग हाय .. पण इथे विशेष भाव खाऊन गेलय त्ये म्हणजे आपल्या पैंबुकाकांचं ईशलेषण .. लाई आवडलं गेलंय.. ह्ही ह्ही ह्ही ह्ही

कल्पनेची भरारी उत्तुंग आहे पण वास्तव काही वेगळेच आहे. एखादी स्थितप्रज्ञ व्यक्तीच आपल्या जोडीदारावर विनाअट किंवा निरपेक्ष प्रेम करु शकेल. पण मग तसे प्रेम ती व्यक्ती जगातल्या सर्व प्राणीमत्रांवर करत असेल. उदा. मजनू जर लैलाला म्हणाला "माई तुझ्यात मला आई भवानीचा भास होतो" तर ते लैला ला कितपत आवडेल? किंवा लोक जेव्हा मजनूला दगडांनी मारायला लागतात तेव्हा लैला जर म्हणाली "अरे पामरांनो तुम्ही ज्याला दगड मारत आहात ते केवळ एक शरीर आहे, ज्या आत्म्यावर मी प्रेम केले तो नश्वर आहे, अमर आहे" तर त्या वेळी मजनू तिच्या कडे मोठ्या कौतुकाने पाहिल का? तातपर्य काय तर भौतिक जगात राहून आपल्या जोडीदारावर निरपेक्ष प्रेम करण्याचा दावा करणारे गणपत वाणी सुर्यावर बसून देखिल बीडी ओढू शकतात. पैजारबुवा,

खिलजि 02/03/2020 - 14:48
मागा काका , पैंबुकाका म्हणतात त्याप्रमाणे कल्पना खरंच उत्तुंग हाय .. पण इथे विशेष भाव खाऊन गेलय त्ये म्हणजे आपल्या पैंबुकाकांचं ईशलेषण .. लाई आवडलं गेलंय.. ह्ही ह्ही ह्ही ह्ही
"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

ज्योति अळवणी ·

कंजूस 22/02/2020 - 05:33
सापडला ब्लॉग. मनस्पंदन लिंक

फोटो टाकणे - १) ब्लॉगवरच्या फोटोवर क्लिक करून लिंक मिळते. २) ती या टेम्प्लेटात भरून ते कॉपी करून लेखामध्ये पेस्ट केले की फोटो येतो. टेम्प्लेट (उभ्या फोटोसाठी) फोटो क्र.<br /> वर्णन<br /> <img src="लिंक" width ="80%"/><br /><br /> टेम्प्लेट (आडव्या फोटोसाठी) फोटो क्र <br /> वर्णन<br /> <img src="लिंक" width ="100%"/><br /><br /> या प्रमाणे फोटो लेखात आणता येतात. फोटो क्र.
धुपारती


फोटो क्र.
ओसंडून वाहणारा रस्ता

मनो 22/02/2020 - 10:06
काशी विश्वेश्वर सध्याचे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे, त्यामुळे त्याचं स्थापत्य पाहायला हवं. ब्रह्मावर्त हे एक वेगळं गाव गंगेकाठी आहे, ते काशीचे नाव नव्हे.

शशिकांत ओक 22/02/2020 - 13:53
२०११ साल आम्हाला गंगास्नान करायला जा. तिथे गेल्यावर भेट होईल असे एका जीवनाडीतील कथनातून आदेश मिळाला होता. आम्ही तिघे नाडीग्रंथ प्रेमी विमानाने तिथे पोहोचलो. दिवसभर हे पहा ते पहा करत होतो. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील परिसर पाहिला. रात्री गंगा घाटावरील आरतीचा आनंद घेतला. हॉटेलच्या एसी रूमवर रात्री गप्पा मारल्या. अजून कोणी काही भेटले नाही असे मत पडले. दुसरा दिवस उजाडला. वाटेत काही विकत घेण्याने एकमेकांची चुकामूक होत राहिली. काही वेळाने पैकी एक घाईने चला काका भेटायला म्हणून म्हणाल्यावर आम्ही त्याच्या मागे मागे निघालो. गर्दीच्या गल्लीतील वाटेत मागेमागे जात राहिलो. 'आये क्या' म्हणून एकानी आम्ही जमल्यावर विचारले. 'जहां आपको जाना चाहिए वहां तो आप गए नहीं! हनुमान मंदिर में जाव!!' हा बुढ्ढा बाबा मला आपणहून थांबवून म्हणाला, 'बाकी के कहाँ है? बुलाव उनको'... म्हणून तुम्हाला शोधून आणले. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन आलो. मग त्याने हातात हात घेऊन आनंदाने अन्नपूर्णा देवीला दक्षिणा पूर्ण करण्यास सांगितले.... ते दोघे ' एक जण भेटेल' तो भेटला बुढ्ढाबाबाच्या रूपात, महर्षींचे आशीर्वाद मिळाले म्हणून आनंदी होते. मनात वाटले, त्याने माझा मात्र हात हातात घेतला नाही!... गंगेच्या मध्यभागी पात्रात जाऊन डूंबून आल्यावर आमच्या पैकी एकाला स्मश्रू करायची हुक्की आली. सायंकाळी भृगू संहिता वाचकाला आम्ही शोधून काढले. पट्टी वाचन झाले. परतताना दशमेश घाटावर काही भिकारी भीक मागत वाटेत बसले होते. त्यांना टाळून जाताना एकाने माझा हात पकडला. सहसा असे होत नाही. पैसे मागतोय म्हणून दुसर्‍या हाताने खिशातून नोट हाती आली ती द्यायला लागलो. तर त्याने ती घेतली नाही. मात्र हात हातात धरून ठेवला. हासला. नंतर सोडून दिला. मी चकित झालो. बाकीच्यांना सांगितले. पाहू तो कोण, कसा दिसतो म्हणून परत घाटावर चक्कर मारली. पण तो दिसला नाही. मला मात्र समाधान वाटले.... 'काय कशी झाली यात्रा?' महर्षींच्या विचारणेतून जिथे जायला हवे तिथे जायला कोणी हात धरून भेटला ना? म्हटले गेले...! वाराणसी यात्रा परिपूर्ण झाल्याची अनुभूती मिळाली... बर्‍याच वर्षांनी आठवण जागी झाली. म्हणून सादर केली...

कंजूस 22/02/2020 - 15:41
मनातलं ओळखण्याची गुप्त विद्या म्हणा किंवा जादू म्हणा ती आहेच बऱ्याच जणांकडे. ती काशीलाच आहे असं नाही. हिस्ट्री चानेलवरचे डाईनमो जादुगाराचे कार्यक्रम पाहिल्यावर लक्षात येईल.

वाराणसी ची जी ख्याती ऐकली होती त्यापेक्षा खूप स्वच्छ फोटो आहेत. अगदी पानाचा ठेला अन् समोसे वाला सुद्धा अनपेक्षित स्वच्छ आहेत. नदी कितपत स्वच्छ आहे?

श्वेता२४ 24/02/2020 - 10:28
आजवर काशी/वाराणसी म्हणजे बकाल व गलिच्छ अशी प्रतिमा असल्यामुळे तीथे कधी जावे असा विचारही नव्हता केला. पण मुद्दाम तुमच्या ब्लॉगवर जाऊन फोटो बघुन खात्री करुन घेतली. छान ओळख करुन दिलीत तुम्ही वाराणसीची.

चिन्मना 24/02/2020 - 11:36
छान वर्णन केले आहे. ब्लॉग वरचे फोटोही छान आहेत. २ वर्षांपूर्वी काशीला गेलो होतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच मलाही अनुभव आला होता. बरीच स्वच्छता आहे.

विजुभाऊ 24/02/2020 - 12:12
एकदा बनारस ला जायचा योग आला होता. तेथे गेलो ही होतो. गंगेच्या घाटावरच्या बकालपणाबद्दल बरेच ऐकले होते त्यामुळे तेथे जायचे धाडस केले नाही. पण आता जाणवतय काय मिस केले ते

कंजूस 22/02/2020 - 05:33
सापडला ब्लॉग. मनस्पंदन लिंक

फोटो टाकणे - १) ब्लॉगवरच्या फोटोवर क्लिक करून लिंक मिळते. २) ती या टेम्प्लेटात भरून ते कॉपी करून लेखामध्ये पेस्ट केले की फोटो येतो. टेम्प्लेट (उभ्या फोटोसाठी) फोटो क्र.<br /> वर्णन<br /> <img src="लिंक" width ="80%"/><br /><br /> टेम्प्लेट (आडव्या फोटोसाठी) फोटो क्र <br /> वर्णन<br /> <img src="लिंक" width ="100%"/><br /><br /> या प्रमाणे फोटो लेखात आणता येतात. फोटो क्र.
धुपारती


फोटो क्र.
ओसंडून वाहणारा रस्ता

मनो 22/02/2020 - 10:06
काशी विश्वेश्वर सध्याचे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे, त्यामुळे त्याचं स्थापत्य पाहायला हवं. ब्रह्मावर्त हे एक वेगळं गाव गंगेकाठी आहे, ते काशीचे नाव नव्हे.

शशिकांत ओक 22/02/2020 - 13:53
२०११ साल आम्हाला गंगास्नान करायला जा. तिथे गेल्यावर भेट होईल असे एका जीवनाडीतील कथनातून आदेश मिळाला होता. आम्ही तिघे नाडीग्रंथ प्रेमी विमानाने तिथे पोहोचलो. दिवसभर हे पहा ते पहा करत होतो. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील परिसर पाहिला. रात्री गंगा घाटावरील आरतीचा आनंद घेतला. हॉटेलच्या एसी रूमवर रात्री गप्पा मारल्या. अजून कोणी काही भेटले नाही असे मत पडले. दुसरा दिवस उजाडला. वाटेत काही विकत घेण्याने एकमेकांची चुकामूक होत राहिली. काही वेळाने पैकी एक घाईने चला काका भेटायला म्हणून म्हणाल्यावर आम्ही त्याच्या मागे मागे निघालो. गर्दीच्या गल्लीतील वाटेत मागेमागे जात राहिलो. 'आये क्या' म्हणून एकानी आम्ही जमल्यावर विचारले. 'जहां आपको जाना चाहिए वहां तो आप गए नहीं! हनुमान मंदिर में जाव!!' हा बुढ्ढा बाबा मला आपणहून थांबवून म्हणाला, 'बाकी के कहाँ है? बुलाव उनको'... म्हणून तुम्हाला शोधून आणले. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन आलो. मग त्याने हातात हात घेऊन आनंदाने अन्नपूर्णा देवीला दक्षिणा पूर्ण करण्यास सांगितले.... ते दोघे ' एक जण भेटेल' तो भेटला बुढ्ढाबाबाच्या रूपात, महर्षींचे आशीर्वाद मिळाले म्हणून आनंदी होते. मनात वाटले, त्याने माझा मात्र हात हातात घेतला नाही!... गंगेच्या मध्यभागी पात्रात जाऊन डूंबून आल्यावर आमच्या पैकी एकाला स्मश्रू करायची हुक्की आली. सायंकाळी भृगू संहिता वाचकाला आम्ही शोधून काढले. पट्टी वाचन झाले. परतताना दशमेश घाटावर काही भिकारी भीक मागत वाटेत बसले होते. त्यांना टाळून जाताना एकाने माझा हात पकडला. सहसा असे होत नाही. पैसे मागतोय म्हणून दुसर्‍या हाताने खिशातून नोट हाती आली ती द्यायला लागलो. तर त्याने ती घेतली नाही. मात्र हात हातात धरून ठेवला. हासला. नंतर सोडून दिला. मी चकित झालो. बाकीच्यांना सांगितले. पाहू तो कोण, कसा दिसतो म्हणून परत घाटावर चक्कर मारली. पण तो दिसला नाही. मला मात्र समाधान वाटले.... 'काय कशी झाली यात्रा?' महर्षींच्या विचारणेतून जिथे जायला हवे तिथे जायला कोणी हात धरून भेटला ना? म्हटले गेले...! वाराणसी यात्रा परिपूर्ण झाल्याची अनुभूती मिळाली... बर्‍याच वर्षांनी आठवण जागी झाली. म्हणून सादर केली...

कंजूस 22/02/2020 - 15:41
मनातलं ओळखण्याची गुप्त विद्या म्हणा किंवा जादू म्हणा ती आहेच बऱ्याच जणांकडे. ती काशीलाच आहे असं नाही. हिस्ट्री चानेलवरचे डाईनमो जादुगाराचे कार्यक्रम पाहिल्यावर लक्षात येईल.

वाराणसी ची जी ख्याती ऐकली होती त्यापेक्षा खूप स्वच्छ फोटो आहेत. अगदी पानाचा ठेला अन् समोसे वाला सुद्धा अनपेक्षित स्वच्छ आहेत. नदी कितपत स्वच्छ आहे?

श्वेता२४ 24/02/2020 - 10:28
आजवर काशी/वाराणसी म्हणजे बकाल व गलिच्छ अशी प्रतिमा असल्यामुळे तीथे कधी जावे असा विचारही नव्हता केला. पण मुद्दाम तुमच्या ब्लॉगवर जाऊन फोटो बघुन खात्री करुन घेतली. छान ओळख करुन दिलीत तुम्ही वाराणसीची.

चिन्मना 24/02/2020 - 11:36
छान वर्णन केले आहे. ब्लॉग वरचे फोटोही छान आहेत. २ वर्षांपूर्वी काशीला गेलो होतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच मलाही अनुभव आला होता. बरीच स्वच्छता आहे.

विजुभाऊ 24/02/2020 - 12:12
एकदा बनारस ला जायचा योग आला होता. तेथे गेलो ही होतो. गंगेच्या घाटावरच्या बकालपणाबद्दल बरेच ऐकले होते त्यामुळे तेथे जायचे धाडस केले नाही. पण आता जाणवतय काय मिस केले ते
अनेक महिन्यांनंतर मिपावर आले आहे... लेखन तर नाहीच पण वाचन देखील काही महिने जमलं नव्हतं. पण आता परत एकदा सगळंच सुरू करीन म्हणते. #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन! वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते.

हिंदू अंत्यसंस्कार

अत्रन्गि पाउस ·

mayu4u 27/01/2020 - 12:46
अंत्यसंस्कार करुच नयेत. देहदान करावं. ते शक्य नसल्यास कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युत किंवा वायु दाहिनीत मृतदेहाचं दहन करावं. सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर.

कंजूस 27/01/2020 - 18:41
विधी काय कशाला असतात हे जाणून घ्या. मग करायचे का नाही हे ठरवा. तुमची/व्यक्तिगत इच्छा. १)गावाकडे लहान समाज असतो . करायला भाग पाडतात. पण शहरात कोणी कोणाला विचारत नाही तिथे सर्व फाटे शक्य असतात. २) हिंदू धर्मात कोणाला कुठे (जन्मानंतर धर्मात घेणे, लग्नकार्य आणि मरण ) अडवले जात नाही. तसे इतर धर्मात नाही. या तीन स्पीड ब्रेकरांत अडवले जाते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. बाकी चालू द्या.

In reply to by कंजूस

हो पण मुळात करायच्या गोष्टी आहेत तरी काय काय ... आता साधी गोष्ट : दहाव्या दिवशीच्या क्रियाकर्माला उपस्थितांनी अंघोळ करुन यावे कि पारोसे ?

हेमंतकुमार 27/01/2020 - 18:45
सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर
. + १११

Nitin Palkar 27/01/2020 - 21:02
मृत्यू नंतरचे जीवन, पुनर्जन्म ,स्वर्ग-नरक याबद्दल सर्वच धर्मांत अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. मृताची/ आप्तांची आर्थिक, सामाजिक स्थिती यावरही मृत्यू पश्चात क्रीयाकर्मांवर प्रभाव असतो. mayu4u यांचे मत मलाही पटते. अलीकडेच कायाप्पावर आलेली एक पोस्ट इथे द्यावीशी वाटल्याने देत आहे. अमेरिकेतील सुखान्त* *अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर हॉस्पिस (हॉस्पीटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंतकाळ जवळ आलेला असतो अशांना `हॉस्पिस'मध्ये ठेवतात.* अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांत व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. अमेरिकेतील हॉस्पिसमध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री-अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. आम्ही सकाळी ११च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी आमची ती नातलग निवर्तली. हॉस्पिसमधल्या शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि `सॉरी' म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे अंत्यविधी (फ्यूनरल)ची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील `फ्यूनरल होम' या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्न्ॅक्ट दिले होते. दु:खाचा आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरूण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टीफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या बाहुलीसारखा दिसत होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता तो हॉल चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाड्या उभ्या राहतील अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छ मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्न्ध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते. तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्यावेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रूंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाड्यांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअम-पर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता. विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थीबरोबर डेथ सर्टीफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठ्या पुड्यात केक्स, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते. हे लेखन माझे नाही .मला जसे मिळाले , तसेच पाठवत आहे .मला खुप आवडले .

मनो 27/01/2020 - 22:38
अंत्यसंस्कार हे जरी मृत्यू पावलेल्या देहावर / मृतात्म्यासाठी केले जात असले तरी त्यांची गरज ही जिवंत असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांसाठी असते. थोडक्यात धर्म आपले अफूच्या गोळीचे काम इथे करतो. जसे इतर गोष्टीत आपण आपल्याला परवडणारे, आवडणारे, पटणारे पर्याय निवडतो (उदा. वैद्यकीय उपचार, भटकंती इत्यादी इत्यादी), तसंच इथेही अंत्यसंस्काराबाबत करायला हरकत नाही. बाकी इतर सर्व तपशील कर्मकांडाचा भाग आहेत, त्यातले जे पटते आणि मनाला समाधान आणि शांती देते ते करावे.

गामा पैलवान 28/01/2020 - 00:00
अत्रन्गि पाउस, ज्यांना विहित शास्त्रानुसार अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यांच्यासाठी हे दोन लेख आहेत : १. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १) : https://www.sanatan.org/mr/a/872.html २. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २) : https://www.sanatan.org/mr/a/880.html वरील दोन लेखांच्या आधारे तुमच्या शंकांची उत्तरं यथाशक्ती देतो :
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
पूर्ण माहितीसाठी वरील दोन दुवे कृपया वाचावेत. त्यांच्यात केवळ आवश्यक विधीच दिलेले आहेत. सर्व मजकूर इथे देत नाही. विहित संस्कार अतिशय सोपे व सुटसुटीत आहेत. ते सोडून बाकी सर्व कृती टाळायला हरकत नाही.
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का? एकूणच ते हार बुक्का वगैरेंनी एक भेसूर पणा येतो असे वाटते
सजावट किमान असावी. मृताच्या गळ्यात एक हार पुरेसा आहे.
३) पुढे दहनपूर्व उपचारांमध्ये पिठाचे गोळे, काळे तीळ वगैरे वापरून एकूण दृश्य अजूनच भयानक दिसू लागते. अर्थात ह्या मागे मन गुंतवणे आणि मृतदेह दहनाला पूरक द्रव्य म्हणून तूप वगैरे वापरणे हे उद्देश समजू शकतात परंतु ह्या एकूणच प्रक्रियेत थोडा सोपेपणा / सौंदर्य (होय मला सौंदर्यच म्हणायचे आहे ) आणता येणार नाही का? (मी ज्ञानप्रबोधिनी विषयी ऐकून आहे त्यात नेमके काय करतात??)
सौंदर्य आणणे याचा माझ्या मते अर्थ इतरांनी मनाने स्थिर असणे असा आहे. त्याकरता श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त करावा. काही ठिकाणी गरुड पुराण वाचतात (वैकल्पिक).
४) पुढे अस्थी राख विसर्जन करणे ह्यात "युझर मॅन्युअल" काय सांगते?
दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसर्‍या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी अस्थी गोळा करणे अधिक चांगले असते. दहा दिवसांनंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास तीर्थश्राद्ध करून विसर्जन करावे.
५) हिंदू लोक दफन करतात का आणि हो असेल तर कसे केव्हा ??
३ वर्षाखालील बालकाचा मृतदेह कोणतेही अंत्यसंस्कार न करता पुरला तरी चालतो. आ.न., -गा.पै.

सौन्दर्य 28/01/2020 - 01:49
खूपच चांगला धागा काढला आहे. अंत्यविधीच्या वेळेस अगदी जवळचे नातेवाईक, मित्र परिवार दुःखी असला तरी आलेली अनेक मंडळी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आढळतात. गावाकडील रीतिरिवाज हे बहुतेक समान असतील असे वाटते पण शहरात मात्र त्याची एकच सरमिसळ झालेली आढळते. क्रिया करवणारे गुरुजी (ह्यांना काही वेगळे संबोधन आहे का ? जसे किरवंत ?) ज्या समाजाचे असतील त्या त्या समाजाच्या प्रथेप्रमाणे विधी केले जातात. मग अनेक वेळी काही वयस्कर व जाणकार ( ?) मंडळी 'आमच्यात असे करतात" म्हणून त्यात फाटे फोडतात. गरमागरमी होते, व शेवटी क्रिया मार्गी लागते. क्षमा करा, इथे एक गमतीदायक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमच्या सोसायटीत एका गुजराथी गृहस्थाचे देहावसान झाले. सोसायटीतील आम्ही मुले सर्व तयारीला लागलो. तिरडी बांधणे, मडके आणून त्यात निखारे घालणे, फुले, हार आणणे वगैरे. एका गुरुजींना पण आणले. शेवटी खांदा देताना त्या गृहस्थाचा मुलगा व आम्ही इतर तीन मित्र ह्यांनी तिरडी उचलली. 'जय राम श्रीराम' म्हणत स्मशानाच्या दारात पोहोचलो. वाटेत अनेक खांदेपालट झाले होते. स्मशानाच्या दारात गुरुजींनी फर्मान सोडले कि ज्यांनी सर्वप्रथम खांदा दिला होता त्यांनी पुढे येऊन पुन्हा तिरडीला खांदा द्यावा. बहुतेक सगळे मित्रच असल्यामुळे ते सगळे अंत्यविधीच्या तयारीत गुंतले होते त्यांना शोधून आणून एकत्र केले गेले त्यात जवळजवळ वीस एक मिनिटे गेली. तोपर्यंत ज्यांनी तिरडीला खांदा दिला होता ते तहानेने व्याकुळ झाले होते, दुपारचे रणरणते ऊन, घामाने थबथबलेले, (पुन्हा पाणी प्यायचे नाही, पायात चपला घालायच्या नाहीत वगैरे कायदे) पायात चपला नसल्याने जमिनीवरचे खडे बोचत होते, वरचे वजन वाढत हॊते, त्यांना अगदी नको जीव झाला होता. त्यात ते सर्व प्रथमचे चार खांदेकरी जमा केल्यावर गुरुजींनी पुन्हा फर्मान सोडले, "जे पुढच्या बाजूला होते त्यांनी मागच्या बाजूला जा, व शेवटच्या खांदेकरयांनी ह्या खांदेकरयांच्या पायाखाली एक एक खडा किंवा दगड ठेवावा" मग पुन्हा कोण पुढे होते कोण मागे ह्यावरून रण माजले. लोकं कासावीस, काही तापली, काही पेटली, काहींनी 'घेतली' होती ते हमरीतुमरीवर आले. शेवटी गुद्दागुद्दीवर पाळी आली आणि शेवटी काही शहाण्यासुरत्यांनी मध्यस्ती केली, गुरुजींना समजावले व शेवटी त्या अंत्ययात्रेने स्मशानात प्रवेश केला. पुढे अजून काही काही घडले पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इथेच थांबतो.

चौकटराजा 28/01/2020 - 09:51
खरे तर कोणतेही धार्मिक संस्कार तीन कारणांसाठी केले जातात . १. अनमिक शक्तीविषयी भय २. आयुष्यात आलेली त्रुप्ती ३. सामाजिक रीत या तिनीही गोष्टी फाट्यावर मारायची मनसिकता ज्याच्यात असते त्याला कोणत्याही सोपस्कारास सामोरे जावे लागत नाही. धार्मिक कार्य म्हणजे काही आय सी यू मधील प्रोटोकोल व ऐक्शन फ्लो चार्ट नव्हे ! मृताला कोणताच प्रॉब्लेम नसतो असतो तो जिवंत लोकांना !

In reply to by चौकटराजा

गामा पैलवान 28/01/2020 - 13:20
चौकटराजा, माझ्या मते अंत्यसंस्कार हे मृतासाठी करायचे असतात. त्याला गती मिळावी म्हणून. त्यामुळे इतर कोणत्याही उपायाने गती मिळणार असेल तर अंत्यसंस्कारांना फाटा द्य्द्यला हरकत नाही. मात्र पर्यायी मार्ग लागू असणाऱ्या मृतांची संख्या नगण्य आहे.त्यामुळे सर्वसामान्य मृतांसाठी अंत्यसंस्कार करावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकटराजा 28/01/2020 - 20:17
त्याच्या गतिची काळजी नसते ...आपल्यावर वा पुढच्या वंशावर त्या अतृप्त आत्म्याची छाया पडू नाही अशी भितीयुक्त ( काल्पनिक ) भावना मनात असते.

In reply to by चौकटराजा

गामा पैलवान 28/01/2020 - 22:29
चौकटराजा, तुम्ही जी भीतीयुक्त भावना म्हणता ती उत्पन्न न होण्यालाच सामान्य लोकं गती मिळणे म्हणतात. आ.न., -गा.पै.

तुम्ही आतापावेतो जसे वागत आला आहात तश्याच पध्दतीने अंत्यकर्म केले तर पुढे त्रास होणार नाही. म्हणजे पापभीरु असाल तर जी कर्मकांडे करायची आहेत ती करुन मोकळे व्हा. जर लिबरल असाल तर त्यानुसार भूमिका घ्या. ह्याबाबतीत एकदा का विधी झाले तर पुन्हा यु टर्न नाही.उगाच नंतर रूखरूख लागुन राहते कि अमुक केले तर बरे झाले असते वगैरे विचार करुन.

सुबोध खरे 29/01/2020 - 19:09
एक वेगळा विचार-- अंत्यविधी हे त्या माणसाच्या आयुष्याची समाप्ती झाली हे स्वीकार करण्यासाठी असावेत. लष्करात / नौदलात असताना असंख्य मृत्यू पाहिले किंवा माणूस बेपत्ता झालेला पाहिला आहे. उदा. गोव्यात असताना एक हेलिकॉप्टर समुद्राच्या पाण्यात कोसळले आणि त्यातील असलेले दोन वैमानिकांच्या मृतदेहांचा ठाव ठिकाण लागला नाही. दोन्ही वैमानिकांच्या बायकांनी आपला नवरा जिवंतच आहे अशी भूमिका घेतली होती. त्यापैकी एकीला एका ज्योतिषाने सांगितले होते कि तुमचा नवरा कुठल्या तरी किनाऱ्याला लागला आहे आणि तिथे बेशुद्ध आहे काही दिवसांनी शुदधीवर आला कि घरी परत येईल. बोटी, पाणबुडे आणि शोध पथके याना ४८ तासांनी काही आतडी आणि एक मूत्रपिंड फक्त पाण्यावर तरंगताना आढळले. जोवर सैनिकाच्या जवळच्या नातेवाईकांनी आपला नातेवाईक मृत पावला आहे हे स्वीकारले नाही तोवर missing in action म्हणून ७ वर्षे थांबावे लागते. तोवर पत्नीला अर्धा पगार दिला जातो आणि सात वर्षेनंतर missing in action presumed dead म्हणू मृत झाला आहे असे स्वीकारले जाते आणि सर्व विम्याचे पैसे, संतोष फंड, सुटीचा पगार इ रोकड मिळते आणि निवृत्तीवेतन चालू होते. जर त्या स्त्रीने मृतदेहावर अंत्य संस्कार न करता नवरा परत येणार आहे म्हणून मृत्युपत्रावर सही करण्यास नकार दिला तर वरील परिस्थिती उद्भवते. यास्तव जे काही हातास लागेल त्यावर अंत्यसंस्कार केले जातात वरील स्थितीमध्ये दोन्ही वैमानिकांच्या वडिलांना गोव्यत बोलावून दोघांची डी एन ए चाचणी केली आणि मिळालेल्या आतडी आणि मूत्रपिंड याबरोबर वडिलांचे जुळवले असता ती डी एन ए या वरील स्त्रीच्या सासऱ्यांशी जुळली. त्यामुळे आतडी आणि मूत्रपिंड पाण्यावर तरंगत असलेला माणूस जिवंत राहणे शक्य नाही हे तिने अत्यंत निराश मानाने आणि नाईलाजाने मान्य केले आणि या प्रकरणावर पडदा पडला. २०० २ च्या आय एल ३८ च्या विमान अपघातात १७ नौसैनिक मृत्यू मुखी पडले त्यांचे पार्थिव म्हणजे केवळ जळलेले माणसाचे अवयव किंवा मांसाचे गोळे होते. ते केवळ पिशव्यात भरुन तसेच नातेवाईकांना दाखवण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण अशांच्या बायका आपला नवरा गेला आहे हे सहजासहजी स्वीकारत नाहीत अशा वेळेस हे सर्व कर्मकांड कामास येते. अर्थात सर्व कर्मकांड केलेच पाहिजेत असे मुळीच नाही. परंतु थोडे फार कर्मकांड हे अतिशय जवळच्या माणसाना( त्यांचे दिवसवर सगळं व्यवस्थित केलं) याची मानसिक शांतता देते हेही तितकेच खरे आहे.

mayu4u 27/01/2020 - 12:46
अंत्यसंस्कार करुच नयेत. देहदान करावं. ते शक्य नसल्यास कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युत किंवा वायु दाहिनीत मृतदेहाचं दहन करावं. सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर.

कंजूस 27/01/2020 - 18:41
विधी काय कशाला असतात हे जाणून घ्या. मग करायचे का नाही हे ठरवा. तुमची/व्यक्तिगत इच्छा. १)गावाकडे लहान समाज असतो . करायला भाग पाडतात. पण शहरात कोणी कोणाला विचारत नाही तिथे सर्व फाटे शक्य असतात. २) हिंदू धर्मात कोणाला कुठे (जन्मानंतर धर्मात घेणे, लग्नकार्य आणि मरण ) अडवले जात नाही. तसे इतर धर्मात नाही. या तीन स्पीड ब्रेकरांत अडवले जाते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. बाकी चालू द्या.

In reply to by कंजूस

हो पण मुळात करायच्या गोष्टी आहेत तरी काय काय ... आता साधी गोष्ट : दहाव्या दिवशीच्या क्रियाकर्माला उपस्थितांनी अंघोळ करुन यावे कि पारोसे ?

हेमंतकुमार 27/01/2020 - 18:45
सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर
. + १११

Nitin Palkar 27/01/2020 - 21:02
मृत्यू नंतरचे जीवन, पुनर्जन्म ,स्वर्ग-नरक याबद्दल सर्वच धर्मांत अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. मृताची/ आप्तांची आर्थिक, सामाजिक स्थिती यावरही मृत्यू पश्चात क्रीयाकर्मांवर प्रभाव असतो. mayu4u यांचे मत मलाही पटते. अलीकडेच कायाप्पावर आलेली एक पोस्ट इथे द्यावीशी वाटल्याने देत आहे. अमेरिकेतील सुखान्त* *अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर हॉस्पिस (हॉस्पीटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंतकाळ जवळ आलेला असतो अशांना `हॉस्पिस'मध्ये ठेवतात.* अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांत व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. अमेरिकेतील हॉस्पिसमध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री-अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. आम्ही सकाळी ११च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी आमची ती नातलग निवर्तली. हॉस्पिसमधल्या शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि `सॉरी' म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे अंत्यविधी (फ्यूनरल)ची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील `फ्यूनरल होम' या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्न्ॅक्ट दिले होते. दु:खाचा आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरूण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टीफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या बाहुलीसारखा दिसत होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता तो हॉल चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाड्या उभ्या राहतील अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छ मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्न्ध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते. तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्यावेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रूंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाड्यांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअम-पर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता. विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थीबरोबर डेथ सर्टीफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठ्या पुड्यात केक्स, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते. हे लेखन माझे नाही .मला जसे मिळाले , तसेच पाठवत आहे .मला खुप आवडले .

मनो 27/01/2020 - 22:38
अंत्यसंस्कार हे जरी मृत्यू पावलेल्या देहावर / मृतात्म्यासाठी केले जात असले तरी त्यांची गरज ही जिवंत असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांसाठी असते. थोडक्यात धर्म आपले अफूच्या गोळीचे काम इथे करतो. जसे इतर गोष्टीत आपण आपल्याला परवडणारे, आवडणारे, पटणारे पर्याय निवडतो (उदा. वैद्यकीय उपचार, भटकंती इत्यादी इत्यादी), तसंच इथेही अंत्यसंस्काराबाबत करायला हरकत नाही. बाकी इतर सर्व तपशील कर्मकांडाचा भाग आहेत, त्यातले जे पटते आणि मनाला समाधान आणि शांती देते ते करावे.

गामा पैलवान 28/01/2020 - 00:00
अत्रन्गि पाउस, ज्यांना विहित शास्त्रानुसार अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यांच्यासाठी हे दोन लेख आहेत : १. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १) : https://www.sanatan.org/mr/a/872.html २. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २) : https://www.sanatan.org/mr/a/880.html वरील दोन लेखांच्या आधारे तुमच्या शंकांची उत्तरं यथाशक्ती देतो :
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
पूर्ण माहितीसाठी वरील दोन दुवे कृपया वाचावेत. त्यांच्यात केवळ आवश्यक विधीच दिलेले आहेत. सर्व मजकूर इथे देत नाही. विहित संस्कार अतिशय सोपे व सुटसुटीत आहेत. ते सोडून बाकी सर्व कृती टाळायला हरकत नाही.
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का? एकूणच ते हार बुक्का वगैरेंनी एक भेसूर पणा येतो असे वाटते
सजावट किमान असावी. मृताच्या गळ्यात एक हार पुरेसा आहे.
३) पुढे दहनपूर्व उपचारांमध्ये पिठाचे गोळे, काळे तीळ वगैरे वापरून एकूण दृश्य अजूनच भयानक दिसू लागते. अर्थात ह्या मागे मन गुंतवणे आणि मृतदेह दहनाला पूरक द्रव्य म्हणून तूप वगैरे वापरणे हे उद्देश समजू शकतात परंतु ह्या एकूणच प्रक्रियेत थोडा सोपेपणा / सौंदर्य (होय मला सौंदर्यच म्हणायचे आहे ) आणता येणार नाही का? (मी ज्ञानप्रबोधिनी विषयी ऐकून आहे त्यात नेमके काय करतात??)
सौंदर्य आणणे याचा माझ्या मते अर्थ इतरांनी मनाने स्थिर असणे असा आहे. त्याकरता श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त करावा. काही ठिकाणी गरुड पुराण वाचतात (वैकल्पिक).
४) पुढे अस्थी राख विसर्जन करणे ह्यात "युझर मॅन्युअल" काय सांगते?
दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसर्‍या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी अस्थी गोळा करणे अधिक चांगले असते. दहा दिवसांनंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास तीर्थश्राद्ध करून विसर्जन करावे.
५) हिंदू लोक दफन करतात का आणि हो असेल तर कसे केव्हा ??
३ वर्षाखालील बालकाचा मृतदेह कोणतेही अंत्यसंस्कार न करता पुरला तरी चालतो. आ.न., -गा.पै.

सौन्दर्य 28/01/2020 - 01:49
खूपच चांगला धागा काढला आहे. अंत्यविधीच्या वेळेस अगदी जवळचे नातेवाईक, मित्र परिवार दुःखी असला तरी आलेली अनेक मंडळी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आढळतात. गावाकडील रीतिरिवाज हे बहुतेक समान असतील असे वाटते पण शहरात मात्र त्याची एकच सरमिसळ झालेली आढळते. क्रिया करवणारे गुरुजी (ह्यांना काही वेगळे संबोधन आहे का ? जसे किरवंत ?) ज्या समाजाचे असतील त्या त्या समाजाच्या प्रथेप्रमाणे विधी केले जातात. मग अनेक वेळी काही वयस्कर व जाणकार ( ?) मंडळी 'आमच्यात असे करतात" म्हणून त्यात फाटे फोडतात. गरमागरमी होते, व शेवटी क्रिया मार्गी लागते. क्षमा करा, इथे एक गमतीदायक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमच्या सोसायटीत एका गुजराथी गृहस्थाचे देहावसान झाले. सोसायटीतील आम्ही मुले सर्व तयारीला लागलो. तिरडी बांधणे, मडके आणून त्यात निखारे घालणे, फुले, हार आणणे वगैरे. एका गुरुजींना पण आणले. शेवटी खांदा देताना त्या गृहस्थाचा मुलगा व आम्ही इतर तीन मित्र ह्यांनी तिरडी उचलली. 'जय राम श्रीराम' म्हणत स्मशानाच्या दारात पोहोचलो. वाटेत अनेक खांदेपालट झाले होते. स्मशानाच्या दारात गुरुजींनी फर्मान सोडले कि ज्यांनी सर्वप्रथम खांदा दिला होता त्यांनी पुढे येऊन पुन्हा तिरडीला खांदा द्यावा. बहुतेक सगळे मित्रच असल्यामुळे ते सगळे अंत्यविधीच्या तयारीत गुंतले होते त्यांना शोधून आणून एकत्र केले गेले त्यात जवळजवळ वीस एक मिनिटे गेली. तोपर्यंत ज्यांनी तिरडीला खांदा दिला होता ते तहानेने व्याकुळ झाले होते, दुपारचे रणरणते ऊन, घामाने थबथबलेले, (पुन्हा पाणी प्यायचे नाही, पायात चपला घालायच्या नाहीत वगैरे कायदे) पायात चपला नसल्याने जमिनीवरचे खडे बोचत होते, वरचे वजन वाढत हॊते, त्यांना अगदी नको जीव झाला होता. त्यात ते सर्व प्रथमचे चार खांदेकरी जमा केल्यावर गुरुजींनी पुन्हा फर्मान सोडले, "जे पुढच्या बाजूला होते त्यांनी मागच्या बाजूला जा, व शेवटच्या खांदेकरयांनी ह्या खांदेकरयांच्या पायाखाली एक एक खडा किंवा दगड ठेवावा" मग पुन्हा कोण पुढे होते कोण मागे ह्यावरून रण माजले. लोकं कासावीस, काही तापली, काही पेटली, काहींनी 'घेतली' होती ते हमरीतुमरीवर आले. शेवटी गुद्दागुद्दीवर पाळी आली आणि शेवटी काही शहाण्यासुरत्यांनी मध्यस्ती केली, गुरुजींना समजावले व शेवटी त्या अंत्ययात्रेने स्मशानात प्रवेश केला. पुढे अजून काही काही घडले पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इथेच थांबतो.

चौकटराजा 28/01/2020 - 09:51
खरे तर कोणतेही धार्मिक संस्कार तीन कारणांसाठी केले जातात . १. अनमिक शक्तीविषयी भय २. आयुष्यात आलेली त्रुप्ती ३. सामाजिक रीत या तिनीही गोष्टी फाट्यावर मारायची मनसिकता ज्याच्यात असते त्याला कोणत्याही सोपस्कारास सामोरे जावे लागत नाही. धार्मिक कार्य म्हणजे काही आय सी यू मधील प्रोटोकोल व ऐक्शन फ्लो चार्ट नव्हे ! मृताला कोणताच प्रॉब्लेम नसतो असतो तो जिवंत लोकांना !

In reply to by चौकटराजा

गामा पैलवान 28/01/2020 - 13:20
चौकटराजा, माझ्या मते अंत्यसंस्कार हे मृतासाठी करायचे असतात. त्याला गती मिळावी म्हणून. त्यामुळे इतर कोणत्याही उपायाने गती मिळणार असेल तर अंत्यसंस्कारांना फाटा द्य्द्यला हरकत नाही. मात्र पर्यायी मार्ग लागू असणाऱ्या मृतांची संख्या नगण्य आहे.त्यामुळे सर्वसामान्य मृतांसाठी अंत्यसंस्कार करावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकटराजा 28/01/2020 - 20:17
त्याच्या गतिची काळजी नसते ...आपल्यावर वा पुढच्या वंशावर त्या अतृप्त आत्म्याची छाया पडू नाही अशी भितीयुक्त ( काल्पनिक ) भावना मनात असते.

In reply to by चौकटराजा

गामा पैलवान 28/01/2020 - 22:29
चौकटराजा, तुम्ही जी भीतीयुक्त भावना म्हणता ती उत्पन्न न होण्यालाच सामान्य लोकं गती मिळणे म्हणतात. आ.न., -गा.पै.

तुम्ही आतापावेतो जसे वागत आला आहात तश्याच पध्दतीने अंत्यकर्म केले तर पुढे त्रास होणार नाही. म्हणजे पापभीरु असाल तर जी कर्मकांडे करायची आहेत ती करुन मोकळे व्हा. जर लिबरल असाल तर त्यानुसार भूमिका घ्या. ह्याबाबतीत एकदा का विधी झाले तर पुन्हा यु टर्न नाही.उगाच नंतर रूखरूख लागुन राहते कि अमुक केले तर बरे झाले असते वगैरे विचार करुन.

सुबोध खरे 29/01/2020 - 19:09
एक वेगळा विचार-- अंत्यविधी हे त्या माणसाच्या आयुष्याची समाप्ती झाली हे स्वीकार करण्यासाठी असावेत. लष्करात / नौदलात असताना असंख्य मृत्यू पाहिले किंवा माणूस बेपत्ता झालेला पाहिला आहे. उदा. गोव्यात असताना एक हेलिकॉप्टर समुद्राच्या पाण्यात कोसळले आणि त्यातील असलेले दोन वैमानिकांच्या मृतदेहांचा ठाव ठिकाण लागला नाही. दोन्ही वैमानिकांच्या बायकांनी आपला नवरा जिवंतच आहे अशी भूमिका घेतली होती. त्यापैकी एकीला एका ज्योतिषाने सांगितले होते कि तुमचा नवरा कुठल्या तरी किनाऱ्याला लागला आहे आणि तिथे बेशुद्ध आहे काही दिवसांनी शुदधीवर आला कि घरी परत येईल. बोटी, पाणबुडे आणि शोध पथके याना ४८ तासांनी काही आतडी आणि एक मूत्रपिंड फक्त पाण्यावर तरंगताना आढळले. जोवर सैनिकाच्या जवळच्या नातेवाईकांनी आपला नातेवाईक मृत पावला आहे हे स्वीकारले नाही तोवर missing in action म्हणून ७ वर्षे थांबावे लागते. तोवर पत्नीला अर्धा पगार दिला जातो आणि सात वर्षेनंतर missing in action presumed dead म्हणू मृत झाला आहे असे स्वीकारले जाते आणि सर्व विम्याचे पैसे, संतोष फंड, सुटीचा पगार इ रोकड मिळते आणि निवृत्तीवेतन चालू होते. जर त्या स्त्रीने मृतदेहावर अंत्य संस्कार न करता नवरा परत येणार आहे म्हणून मृत्युपत्रावर सही करण्यास नकार दिला तर वरील परिस्थिती उद्भवते. यास्तव जे काही हातास लागेल त्यावर अंत्यसंस्कार केले जातात वरील स्थितीमध्ये दोन्ही वैमानिकांच्या वडिलांना गोव्यत बोलावून दोघांची डी एन ए चाचणी केली आणि मिळालेल्या आतडी आणि मूत्रपिंड याबरोबर वडिलांचे जुळवले असता ती डी एन ए या वरील स्त्रीच्या सासऱ्यांशी जुळली. त्यामुळे आतडी आणि मूत्रपिंड पाण्यावर तरंगत असलेला माणूस जिवंत राहणे शक्य नाही हे तिने अत्यंत निराश मानाने आणि नाईलाजाने मान्य केले आणि या प्रकरणावर पडदा पडला. २०० २ च्या आय एल ३८ च्या विमान अपघातात १७ नौसैनिक मृत्यू मुखी पडले त्यांचे पार्थिव म्हणजे केवळ जळलेले माणसाचे अवयव किंवा मांसाचे गोळे होते. ते केवळ पिशव्यात भरुन तसेच नातेवाईकांना दाखवण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण अशांच्या बायका आपला नवरा गेला आहे हे सहजासहजी स्वीकारत नाहीत अशा वेळेस हे सर्व कर्मकांड कामास येते. अर्थात सर्व कर्मकांड केलेच पाहिजेत असे मुळीच नाही. परंतु थोडे फार कर्मकांड हे अतिशय जवळच्या माणसाना( त्यांचे दिवसवर सगळं व्यवस्थित केलं) याची मानसिक शांतता देते हेही तितकेच खरे आहे.
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश. अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो १ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत? २) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का?

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

माहितगार ·

मदनबाण 08/01/2020 - 19:14
तुम्ही तथाकथित बुद्धीवादी आहात का ? तुम्ही तथाकथित विचारवंत आहात का ? तुम्ही इतर कोणत्याही देश उपयोगी कार्यक्रमात न दिसाणारे परंतु देशविघातक रॅली मध्ये आवार्जुन भाग घेणारे बॉलिवूड कलाकार आहात का ? जरा कुठे खुट्ट झाल कि तुम्ही विचार स्वातंत्र्य, प्रदर्शन स्वातंत्र्य यावर ट्विट करुन देशाला उपदेश देता का ? वरील प्रश्नांचे उत्तर जर नाही असेल तर तुम्हाला काश्मिर बद्धल जिव्हाळा, ममत्व, चिंता आणि काळजी करणार्‍या, त्रिभुवनात एकमेव असलेल्या त्या रणरागिणीच्या भावना कश्या बरे समजतील ? असो... लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खाली उपाय योजना करुन जात आहे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Gupt

माहितगार 08/01/2020 - 22:57
मदनबाण, बाहेरचे तर बाहेरचे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आडनावे देशाच्या एकसंघतेस खिळखिळ्या करु इच्छित बाजूंनी दिसली कि स्वतःच्या पंचेंद्रीयांवर विश्वास ठेऊ नये वाटते पण जे होते ते सत्यही आहे. अनेक मराठी आडनावे मंडळी हिंदी इंग्रजीतून बोलताना दिसणारी देश विरोधी वक्तव्यात दिसली की खरेच मराठी आहेत का तपासून पहातो मूळची मराठी कुटूंबातलीच आहेत हे पाहिले कि वैषम्य वाटते. केवळ माध्यमांचा प्रभाव आहे, पालक चुकताहेत की देशाच्या एकात्मतेची आस देण्यास गुरुजन अपयशी होत आहेत ? अपयश नेमके कुणाचे आणि नेमकी कारण मिमांसा काय आहे ?

मदनबाण 08/01/2020 - 19:14
तुम्ही तथाकथित बुद्धीवादी आहात का ? तुम्ही तथाकथित विचारवंत आहात का ? तुम्ही इतर कोणत्याही देश उपयोगी कार्यक्रमात न दिसाणारे परंतु देशविघातक रॅली मध्ये आवार्जुन भाग घेणारे बॉलिवूड कलाकार आहात का ? जरा कुठे खुट्ट झाल कि तुम्ही विचार स्वातंत्र्य, प्रदर्शन स्वातंत्र्य यावर ट्विट करुन देशाला उपदेश देता का ? वरील प्रश्नांचे उत्तर जर नाही असेल तर तुम्हाला काश्मिर बद्धल जिव्हाळा, ममत्व, चिंता आणि काळजी करणार्‍या, त्रिभुवनात एकमेव असलेल्या त्या रणरागिणीच्या भावना कश्या बरे समजतील ? असो... लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खाली उपाय योजना करुन जात आहे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Gupt

माहितगार 08/01/2020 - 22:57
मदनबाण, बाहेरचे तर बाहेरचे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आडनावे देशाच्या एकसंघतेस खिळखिळ्या करु इच्छित बाजूंनी दिसली कि स्वतःच्या पंचेंद्रीयांवर विश्वास ठेऊ नये वाटते पण जे होते ते सत्यही आहे. अनेक मराठी आडनावे मंडळी हिंदी इंग्रजीतून बोलताना दिसणारी देश विरोधी वक्तव्यात दिसली की खरेच मराठी आहेत का तपासून पहातो मूळची मराठी कुटूंबातलीच आहेत हे पाहिले कि वैषम्य वाटते. केवळ माध्यमांचा प्रभाव आहे, पालक चुकताहेत की देशाच्या एकात्मतेची आस देण्यास गुरुजन अपयशी होत आहेत ? अपयश नेमके कुणाचे आणि नेमकी कारण मिमांसा काय आहे ?
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

स्वामीराया

शब्दांगी ·

चौथा कोनाडा 22/12/2019 - 23:03
छान आहे. आवडली.
दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय
हे भारी विशेष आहे. असले दिग्गज रोज भेटतात, हे आठवले.

चौथा कोनाडा 22/12/2019 - 23:03
छान आहे. आवडली.
दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय
हे भारी विशेष आहे. असले दिग्गज रोज भेटतात, हे आठवले.
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान) दुसऱ्याचे असे मूठभर तरी नसे मान्य त्यासी काय म्हणावे या वृत्ती स्वामीराया आदिमाया आदिशक्ती हसतसे कैलासी पाहूनी मानवाची मति असे सर्व मायेची महती स्वामीराया कैसी प्रपंच्याची प्रगती कैसा प्रपंच्याचा नाश केवळ असे मायापाष त्याचे कैसे सुख- दु:ख स्वामीराया दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय स्वामीराया जैसे राजहंसाच्या वंशी क्षीर तितुके प्राशुनी उदक सांडूनिया देती आम्हा तैसेची वागवी स्वामीराया आध्यात्म असे गू