श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात.
एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.
चरितार्थ चालावा यासाठी केलेले कर्म वेगळे
In reply to चरितार्थ चालावा यासाठी केलेले कर्म वेगळे by मुक्त विहारि
प्रतिसाद आवडला. निःस्वार्थ
In reply to प्रतिसाद आवडला. निःस्वार्थ by विवेकपटाईत
+१
फळाच्या वेळी नशीब झोपतं
यही पे करना है यही पे भरना है..
तुम्ही व्यक्त केलेल्या