मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाडगांवकरांचे सहस्त्रचंद्र दर्शनाचे वर्ष

व्यंकट ·

सुधीर कांदळकर Mon, 03/10/2008 - 07:21
लक्ष लक्ष सलाम. शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत. धन्यवाद.

विकास Mon, 03/10/2008 - 08:57
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम! तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्‍या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :) एक होती गाय, तिला कमी काय? दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))

नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!! महान कवीला आमचाही सलाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी Mon, 03/10/2008 - 15:19
ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद घारे Mon, 03/10/2008 - 16:47
कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.

विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 11:10
पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम! तात्या. -- या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!

सुधीर कांदळकर Mon, 03/10/2008 - 07:21
लक्ष लक्ष सलाम. शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत. धन्यवाद.

विकास Mon, 03/10/2008 - 08:57
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम! तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्‍या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :) एक होती गाय, तिला कमी काय? दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))

नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!! महान कवीला आमचाही सलाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी Mon, 03/10/2008 - 15:19
ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद घारे Mon, 03/10/2008 - 16:47
कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.

विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 11:10
पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम! तात्या. -- या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!
मंगेश पाडगांवकर हे आज ८० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्या निमित्त त्यांना सलाम.

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला द्यावा?

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर Mon, 03/10/2008 - 07:13
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..? मी डॉ दाढ्यांशी पूर्णत: सहमत आहे... आपला, (प्राणप्रेमी) तात्या.

विवेकवि Mon, 03/10/2008 - 18:55
मला वाटते कि प्राण साहेबा॑पेकक्षा अजुन खुप व्यक्ती आहेत... त्या॑ना सुद्धा देऊ शकता ... विवेक वि.

दादासाहेब फाळके पुरस्कार खरे तर मला द्या. मी अनेक चित्रपट स्वखर्चाने पाहून भारतीय चित्रपटसृष्टीला किती मदत करत आहे! :) असो. चावटपणा सोडून. खरे तर हा पुरस्कार प्राण याना मिळावा असे मलाही प्रामाणिक पणे वाटते आहे. पुण्याचे पेशवे

केशवराव Tue, 03/11/2008 - 08:01
कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ? ------- केशवराव .

In reply to by केशवराव

नंदन Tue, 03/11/2008 - 14:53
पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार देविकाराणींना मिळाला होता. शिवाय दुर्गाबाई खोटे, लता, आशा यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलेय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Sat, 03/15/2008 - 13:43
'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?

सचिन Sat, 03/15/2008 - 16:30
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत. तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता. शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) ! कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...

डॉ.प्रसाद दाढे Sat, 03/15/2008 - 17:55
प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्‍या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर

आशु जोग Fri, 04/12/2013 - 23:39
आपली इच्छा पूर्ण झाली आहे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. या निमित्ताने मी एका बातमीला धागा होण्या पासूनही वाचवले आहे.

In reply to by आशु जोग

चिरोटा Sat, 04/13/2013 - 00:04
आपणासही त्या निमित्ताने सजाधावका मिपाकर पुरस्कार मिळाला आहे. र्वात जास्त धागे वर काढणारा मिपाकर.

आशु जोग Sat, 04/13/2013 - 01:02
जाऊ दे चिरोटाराव काही करायला जाव बरं, तुमच्यासारखे मिसळकर म्हणतात आपलंच खरं -- मी या बातमीचा एक धागाच काढतो नवीन, ही धमकी समजा हवी तर

अमोल केळकर Sat, 04/13/2013 - 10:18
अभिनंदन . आज ख-या अर्थाने पुरस्कारात ' प्राण ' आला अमोल केळकर

आशु जोग Sat, 04/13/2013 - 11:15
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला यांनाही देतील उद्याच्या काळात

सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही

पंचम Sun, 04/14/2013 - 12:32
शुक्रवारी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे माझ्या वाचनात आले. त्यांना ३ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येईल त्यानंतर होणारी ही चर्चा आणि त्यामागचा हेतु समजला नाही

विसोबा खेचर Mon, 03/10/2008 - 07:13
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..? मी डॉ दाढ्यांशी पूर्णत: सहमत आहे... आपला, (प्राणप्रेमी) तात्या.

विवेकवि Mon, 03/10/2008 - 18:55
मला वाटते कि प्राण साहेबा॑पेकक्षा अजुन खुप व्यक्ती आहेत... त्या॑ना सुद्धा देऊ शकता ... विवेक वि.

दादासाहेब फाळके पुरस्कार खरे तर मला द्या. मी अनेक चित्रपट स्वखर्चाने पाहून भारतीय चित्रपटसृष्टीला किती मदत करत आहे! :) असो. चावटपणा सोडून. खरे तर हा पुरस्कार प्राण याना मिळावा असे मलाही प्रामाणिक पणे वाटते आहे. पुण्याचे पेशवे

केशवराव Tue, 03/11/2008 - 08:01
कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ? ------- केशवराव .

In reply to by केशवराव

नंदन Tue, 03/11/2008 - 14:53
पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार देविकाराणींना मिळाला होता. शिवाय दुर्गाबाई खोटे, लता, आशा यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलेय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Sat, 03/15/2008 - 13:43
'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?

सचिन Sat, 03/15/2008 - 16:30
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत. तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता. शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) ! कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...

डॉ.प्रसाद दाढे Sat, 03/15/2008 - 17:55
प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्‍या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर

आशु जोग Fri, 04/12/2013 - 23:39
आपली इच्छा पूर्ण झाली आहे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. या निमित्ताने मी एका बातमीला धागा होण्या पासूनही वाचवले आहे.

In reply to by आशु जोग

चिरोटा Sat, 04/13/2013 - 00:04
आपणासही त्या निमित्ताने सजाधावका मिपाकर पुरस्कार मिळाला आहे. र्वात जास्त धागे वर काढणारा मिपाकर.

आशु जोग Sat, 04/13/2013 - 01:02
जाऊ दे चिरोटाराव काही करायला जाव बरं, तुमच्यासारखे मिसळकर म्हणतात आपलंच खरं -- मी या बातमीचा एक धागाच काढतो नवीन, ही धमकी समजा हवी तर

अमोल केळकर Sat, 04/13/2013 - 10:18
अभिनंदन . आज ख-या अर्थाने पुरस्कारात ' प्राण ' आला अमोल केळकर

आशु जोग Sat, 04/13/2013 - 11:15
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला यांनाही देतील उद्याच्या काळात

सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही

पंचम Sun, 04/14/2013 - 12:32
शुक्रवारी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे माझ्या वाचनात आले. त्यांना ३ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येईल त्यानंतर होणारी ही चर्चा आणि त्यामागचा हेतु समजला नाही
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..?

स्ट्रिकर्स - नग्नधुमकेतू

व्यंकट ·

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 22:51
वा व्यंकटराव, एका वेग़ळा विषयावरील लेख फार आवडला. त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही) हा हा हा! :) ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो. अजूनही काही नवे शोध लागले तर तुमचा शोधनिबंध पुढे अवश्य सुरू ठेवावा! :) सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही. बरं केलंत! :)) असो, असेच वेगवेगळ्या विषयावरील उत्तमोतम लेख येऊ द्या.. आपला, (हाफ चड्डी आणि बनियानमधला मुंबईकर) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/09/2008 - 22:52
माझ्या आठवणीनुसार भारतात 'स्ट्रिकी॑ग' (कै) प्रोतिमा बेदीने (नृत्या॑गना, कबीर बेदीची पत्नी व पूजा बेदीची आई) केले होते मु॑बईत..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

व्यंकट Mon, 03/10/2008 - 00:13
प्रोतिमा बेदींचे ते धाडस काळाच्या पडद्याआड गेलेले, पण आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि गूगलकडे वळलो. हिंदूस्थानटाईम्सच्या - बेअरडेअर इंडियन्स टॅबलॉईडवर त्या घटनेचा प्रोतिमा ह्यांनी केलेला खुलासा आणि तिच्या प्रेम संबंधातून उलगडणारे तिचे व्यक्तिमत्व ह्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे. स्वैर अनुवाद करावासा वाटला, पण ते पुन्हा कधीतरी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

प्राजु Sun, 03/09/2008 - 23:32
त्या प्रोतिमा बेदीच होत्या. पण भारतात बाकी कुठे असे स्ट्रिकिंग चे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. लेख चांगला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

लिखाळ Sun, 03/09/2008 - 23:47
हे स्ट्रिकिंग वगैरे भानगड इतकी नेहमीची असेल असे वाटलेच नव्हते. यावर कधी विचारच केला नव्हता. लेख आवडला. नग्नधूमकेतू हा शब्द मस्तच योजला आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 23:54
पीयुष चावला सारखी बालगोपाल मंडळी तो साय्मण्ड्स चा स्ट्रीकर ला पाडण्याचा रानटी प्रकार पाहून भांबावून गेल्यासारखी वाटली... ( किंवा त्यांनी तशी ऍक्टिंग केली असेल्)... अं अं ..लब्बाड....:))

धनंजय Mon, 03/10/2008 - 00:24
मजा वाटली. अवांतर : "चांदणे शिंपीत जाशी" मधील ढगांबद्दलच्या ओळी स्त्रीला उद्देशूनच आहेत अशी मला चुलत-चुलत-माहिती आहे. (स्वतः मिळवलेली माहिती ही सख्खी, ऐकीव-ऐकीव ती चुलत-चुलत माहिती.) दूरदर्शनवर आशाताईंच्या एका मुलाखतीत असा प्रश्न आला की हृदयनाथ हा धाकटा भाऊ असल्यामुळे ताईशी काम करणे, कधी कठिण गेले का? गाताना अर्थ, गूढार्थ माहीत असला पाहिजे म्हणून आशाताईंनी हृदयनाथांना "चांदणे शिंपीत जाशी" चा अर्थ विचारून घेतला. हृदयनाथांना तो कवीशी चर्चेतून माहीत होता. पण "बाईला वस्त्रे काढायला सांगणे" हा अर्थ ताईला सांगताना धाकटा भाऊ म्हणून हृदयनाथांची त्रेधा झाली, अशी गमतीदार कथा त्यांनी सांगितली. अशा प्रकारची मुलाखत दूरदर्शनवर प्रत्यक्ष कोणी ऐकल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. नाहीतर वाचकांसाठी ही चुलत-चुलत-चुलत-माहिती होईल.

In reply to by धनंजय

विकास Mon, 03/10/2008 - 05:21
मला आठवते त्याप्रमाणे आशाताईंना सुधीर गाडगीळ अथवा तत्सम मुलाखतकाराशी बोलताना, त्यांनी आठवण सांगीतली होती (अशा काही शब्दात, अगदी हेच शब्द नाहीत!)की: "चांदणे शिंपित जाशीच्या रेकॉर्डींगच्या वेळेस, गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी म्हणताना, बाळ जरा लाजला (ऑकवर्ड झाला या अर्थी). नंतर तरूण आहे रात्र अजूनीचे रेकॉर्डींग करताना मग मी त्याला गमतीत म्हणाले की बाळ आता तुझे कसे होणार! :-)"

In reply to by विकास

लिखाळ Mon, 03/10/2008 - 16:07
अगदी बरोबर. शब्दांच्या पलिकडे (?) या कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी आशा भोसलेंची मुलाखत घेतली होती. त्यात हा संवाद आहे. त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली. कार्यक्रम बराच जूना असावा. ८० च्या दशकातला असेल. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

विकास Mon, 03/10/2008 - 16:24
त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली.
ती जालावर आहे का? मी काल बघायचा प्रयत्न केला पण पटकन दिसली नाही. दुवा माहीत असल्यास कळवावात. धन्यवाद

सन्जोप राव Mon, 03/10/2008 - 06:53
लेख आवडला. 'नग्नधूमकेतू' हा शब्द तर फारच. प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र मी वाचले होते. विविध पुरुषांशी आपण कधी व कसा शरीरसंबंध केला याची जंत्रीच वाचल्यासारखे वाटले. देवयानी चौबळ आणि तिला सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीकिंग करायला लावणारा राजकपूर यांच्या संदर्भातली अशीच बातमी कोणे एके काळी 'श्री', 'स्क्रीन' अशा प्रकाशनांनी फोडणीला टाकली होती. असो, याबाबतचा तपशील 'तबीयतदार तज्ञ' शोधून काढतीलच. सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत वावरणे यामागे प्रसिद्धीचा हव्यास एवढे एकच कारण असेल असे वाटत नाही. काही काही वेळा मानसिक विकृती, लैंगिक कुचंबणा असे काही त्यामागे असू शकेल. अशा कृत्याबद्दल दंड ठीक आहे, पण सदर व्यक्तीला मनोविकारतज्ञांची मदत घ्यायला लावणे, हे केले की नाही ते कळाले नाही. महाविद्यालयात असताना विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना सूक्ष्मजीवशास्त्रातील एका प्रयोगाला स्ट्रीकिंग असे नाव होते - अजूनही आहे. त्या वेळी स्ट्रीकिंग हा शब्दच माहिती नसल्यामुळे काही फारच भाबडे विनोद होत असत, ते आठवले. सन्जोप राव

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 14:19
TV-5Monde ही फ्रेंच वाहिनी पाहते. त्यावर अनेक अभिजात फ्रेंच चित्रपट इंग्रजी भाषांतरासह दाखविले जातात. त्यात फ्रान्समध्ये कला स्वातंत्र्य असल्याने बरेचदा स्त्री-पुरुषांचे संपूर्ण नग्नदर्शन घडते मात्र ही नग्नता सहजतेने येते. तो त्या कथानकाचाच भाग असल्यासारखे सादर केले जाते. भारतीय चित्रसृष्टीसारखा त्यात ओढून ताणून आणलेला भडक नागवेपणा नसतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विवेकवि Mon, 03/10/2008 - 14:28
नविन विषय मा॑डलात अतिषय छान वाटले. पर॑तु त्यामुळे आपल्या वरच ते शेकले... असो असेच लेखन करत रहा.. विवेक वि.

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 22:51
वा व्यंकटराव, एका वेग़ळा विषयावरील लेख फार आवडला. त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही) हा हा हा! :) ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो. अजूनही काही नवे शोध लागले तर तुमचा शोधनिबंध पुढे अवश्य सुरू ठेवावा! :) सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही. बरं केलंत! :)) असो, असेच वेगवेगळ्या विषयावरील उत्तमोतम लेख येऊ द्या.. आपला, (हाफ चड्डी आणि बनियानमधला मुंबईकर) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/09/2008 - 22:52
माझ्या आठवणीनुसार भारतात 'स्ट्रिकी॑ग' (कै) प्रोतिमा बेदीने (नृत्या॑गना, कबीर बेदीची पत्नी व पूजा बेदीची आई) केले होते मु॑बईत..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

व्यंकट Mon, 03/10/2008 - 00:13
प्रोतिमा बेदींचे ते धाडस काळाच्या पडद्याआड गेलेले, पण आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि गूगलकडे वळलो. हिंदूस्थानटाईम्सच्या - बेअरडेअर इंडियन्स टॅबलॉईडवर त्या घटनेचा प्रोतिमा ह्यांनी केलेला खुलासा आणि तिच्या प्रेम संबंधातून उलगडणारे तिचे व्यक्तिमत्व ह्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे. स्वैर अनुवाद करावासा वाटला, पण ते पुन्हा कधीतरी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

प्राजु Sun, 03/09/2008 - 23:32
त्या प्रोतिमा बेदीच होत्या. पण भारतात बाकी कुठे असे स्ट्रिकिंग चे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. लेख चांगला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

लिखाळ Sun, 03/09/2008 - 23:47
हे स्ट्रिकिंग वगैरे भानगड इतकी नेहमीची असेल असे वाटलेच नव्हते. यावर कधी विचारच केला नव्हता. लेख आवडला. नग्नधूमकेतू हा शब्द मस्तच योजला आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 23:54
पीयुष चावला सारखी बालगोपाल मंडळी तो साय्मण्ड्स चा स्ट्रीकर ला पाडण्याचा रानटी प्रकार पाहून भांबावून गेल्यासारखी वाटली... ( किंवा त्यांनी तशी ऍक्टिंग केली असेल्)... अं अं ..लब्बाड....:))

धनंजय Mon, 03/10/2008 - 00:24
मजा वाटली. अवांतर : "चांदणे शिंपीत जाशी" मधील ढगांबद्दलच्या ओळी स्त्रीला उद्देशूनच आहेत अशी मला चुलत-चुलत-माहिती आहे. (स्वतः मिळवलेली माहिती ही सख्खी, ऐकीव-ऐकीव ती चुलत-चुलत माहिती.) दूरदर्शनवर आशाताईंच्या एका मुलाखतीत असा प्रश्न आला की हृदयनाथ हा धाकटा भाऊ असल्यामुळे ताईशी काम करणे, कधी कठिण गेले का? गाताना अर्थ, गूढार्थ माहीत असला पाहिजे म्हणून आशाताईंनी हृदयनाथांना "चांदणे शिंपीत जाशी" चा अर्थ विचारून घेतला. हृदयनाथांना तो कवीशी चर्चेतून माहीत होता. पण "बाईला वस्त्रे काढायला सांगणे" हा अर्थ ताईला सांगताना धाकटा भाऊ म्हणून हृदयनाथांची त्रेधा झाली, अशी गमतीदार कथा त्यांनी सांगितली. अशा प्रकारची मुलाखत दूरदर्शनवर प्रत्यक्ष कोणी ऐकल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. नाहीतर वाचकांसाठी ही चुलत-चुलत-चुलत-माहिती होईल.

In reply to by धनंजय

विकास Mon, 03/10/2008 - 05:21
मला आठवते त्याप्रमाणे आशाताईंना सुधीर गाडगीळ अथवा तत्सम मुलाखतकाराशी बोलताना, त्यांनी आठवण सांगीतली होती (अशा काही शब्दात, अगदी हेच शब्द नाहीत!)की: "चांदणे शिंपित जाशीच्या रेकॉर्डींगच्या वेळेस, गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी म्हणताना, बाळ जरा लाजला (ऑकवर्ड झाला या अर्थी). नंतर तरूण आहे रात्र अजूनीचे रेकॉर्डींग करताना मग मी त्याला गमतीत म्हणाले की बाळ आता तुझे कसे होणार! :-)"

In reply to by विकास

लिखाळ Mon, 03/10/2008 - 16:07
अगदी बरोबर. शब्दांच्या पलिकडे (?) या कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी आशा भोसलेंची मुलाखत घेतली होती. त्यात हा संवाद आहे. त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली. कार्यक्रम बराच जूना असावा. ८० च्या दशकातला असेल. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

विकास Mon, 03/10/2008 - 16:24
त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली.
ती जालावर आहे का? मी काल बघायचा प्रयत्न केला पण पटकन दिसली नाही. दुवा माहीत असल्यास कळवावात. धन्यवाद

सन्जोप राव Mon, 03/10/2008 - 06:53
लेख आवडला. 'नग्नधूमकेतू' हा शब्द तर फारच. प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र मी वाचले होते. विविध पुरुषांशी आपण कधी व कसा शरीरसंबंध केला याची जंत्रीच वाचल्यासारखे वाटले. देवयानी चौबळ आणि तिला सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीकिंग करायला लावणारा राजकपूर यांच्या संदर्भातली अशीच बातमी कोणे एके काळी 'श्री', 'स्क्रीन' अशा प्रकाशनांनी फोडणीला टाकली होती. असो, याबाबतचा तपशील 'तबीयतदार तज्ञ' शोधून काढतीलच. सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत वावरणे यामागे प्रसिद्धीचा हव्यास एवढे एकच कारण असेल असे वाटत नाही. काही काही वेळा मानसिक विकृती, लैंगिक कुचंबणा असे काही त्यामागे असू शकेल. अशा कृत्याबद्दल दंड ठीक आहे, पण सदर व्यक्तीला मनोविकारतज्ञांची मदत घ्यायला लावणे, हे केले की नाही ते कळाले नाही. महाविद्यालयात असताना विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना सूक्ष्मजीवशास्त्रातील एका प्रयोगाला स्ट्रीकिंग असे नाव होते - अजूनही आहे. त्या वेळी स्ट्रीकिंग हा शब्दच माहिती नसल्यामुळे काही फारच भाबडे विनोद होत असत, ते आठवले. सन्जोप राव

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 14:19
TV-5Monde ही फ्रेंच वाहिनी पाहते. त्यावर अनेक अभिजात फ्रेंच चित्रपट इंग्रजी भाषांतरासह दाखविले जातात. त्यात फ्रान्समध्ये कला स्वातंत्र्य असल्याने बरेचदा स्त्री-पुरुषांचे संपूर्ण नग्नदर्शन घडते मात्र ही नग्नता सहजतेने येते. तो त्या कथानकाचाच भाग असल्यासारखे सादर केले जाते. भारतीय चित्रसृष्टीसारखा त्यात ओढून ताणून आणलेला भडक नागवेपणा नसतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विवेकवि Mon, 03/10/2008 - 14:28
नविन विषय मा॑डलात अतिषय छान वाटले. पर॑तु त्यामुळे आपल्या वरच ते शेकले... असो असेच लेखन करत रहा.. विवेक वि.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत भारताच्या विजयापेक्षा अधिक प्रकर्षाने जी बातमी झळकली ती म्हणजे एक प्रेक्षक नग्नावस्थेत मैदानावर ऍन्ड्रू सायमंड्स च्या दिशेने धावत गेला आणि सायमंड्सने त्याला धक्का मारून पाडल्याची. अश्या नागव्याने धावण्याच्या कृत्यास पश्चिमी सभ्यतेत (?) 'स्ट्रिकींग' असे संबोधतात. विकीपिडीयानुसार स्ट्रिकींगचा शब्दशः अर्थ वेगाने जाणे असा होतो. स्ट्रिकींगचा अर्थ रहदारीच्या ठिकाणी नागव्याने ( धावत ) जाणे असा कधी झाला ते विकीपिडीयावरच वाचता येईल. अर्थात धावत जाणं महत्त्वाच नाही. काही संथपणे निर्विकार चेहर्‍यानी चालणारे सुद्धा असतात.

सारण की पुरण??

धनाधीश ·

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 17:16
सारण हा शब्द थोडासा पांढरपेशी, उच्चवर्गीय, सभ्य, सुशिक्षित व सुसंस्कृत वगैरे वाटतो. माझ्यासारख्या मनाने बहुजनसमाजवादी असलेल्या माणसाला पुरण हाच शब्द अधिक आपला वाटतो.. असो, इतरांची मते वाचायला आवडतील. चालू द्या.. आपला, तात्या कोळी.

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:25
करंजीच नव्हे, तर मोदक सुद्धा सारण भरलेलेच असतात. समोसा किंवा मटारच्या करंज्या करताना सुद्धा त्यात जे भरले जाते त्यालाही सारण असे म्हणतात. अगदी नीट सांगायचे तर.. स्टफिंग म्हणजे सारण. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. लहानमुलांसाठी करताना तूर डाळीचे पुरण करतात. आणि पुरण हे डाळींशीच (हरभरा डाळ / तूर डाळ) संबंधित असते. त्यात बाकी काही प्रकार असल्याचे ऐकिवात नाही. म्हणून तर पुरणपोळी असेच म्हणतात. म्हणजेच पुरण हे विशेष नाम आणि सारण हे सामान्य नाम असे म्हणता येईल.... हुश्श.... किती हे विश्लेषण!!! - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:32
प्रत्येक अन्नपूर्णेस विचारला आहे. माज्या आईच्या वयाच्या अन्नपूर्णांना. कारण हे शब्द पारंपरिक आहेत. करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. माझ्या लहानपणी दिवाळीत वा समारंभप्रसंगी करंजीचे, चकल्या गाळण्याचे काम मुलेमुली करीत. चकलीचे पीठ घट्ट झाल्यावर माझ्या टारझन दादाला पाचारण करण्यात येई. आणि तो ते आम्हाला न जमणारे काम लीलया करी. व भरपूर भाव मारी. आम्हाला त्याच्या अचाट शक्तीचे भरपूर कवतिक होते. आमच्या मते माझा मामा, एक मावसभाऊ, हा एक असे सर्व दारा सिंग च्या खालोखाल थोर पैलवान. खाद्यप्रेमी

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:45
करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. मी यास असहमत आहे. करंजीत भरतात ते सारणच आणि ज्यात भरतात त्याला आम्ही पारी किंवा लाटी असे म्हणतो.....आणि पुरणपोळीसाठी असते ते पुरण.... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 21:44
प्राजुशी सहमत.. सारण म्हणजे कोणतेही स्टफिंग.... मग ते पोळ्यामधील असो किंवा पारी(करंज्यामधील) मधील.. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. मग ते पारीमधे घातले तर होतात कडबू पोळी मधे घातले तर होते पुरणाची पोळी

सुधीर पाटील Sun, 03/09/2008 - 23:10
सारण म्हणजे जे सारायचे असते ते. आणि पुरण म्हणजे जे पुरक असते ते पुरण. म्हणजे वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात. आता प्राजुताईंसारख्या अभिजनांनाही हे पटेलच की.

प्राजु Sun, 03/09/2008 - 23:26
वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात मोदकात जे भरतात ते वाडग्यात ठेवले तरी ते सारणच आणि वाडग्यातले पारित भरायचे असले तरी ते पुरणच... कारण पुरण हा खास पदार्थ आहे. आणि सारण हे ते ज्यात भरायचे त्यावर तिखट की गोड .. अवलंबून असते. म्हणजे मोदकांत भरायचे ते गोड असते आणि मटारच्या करंजित किंवा समोस्यात भरायचे ते तिखट असते. पुरणाला गोड -तिखट पर्याय नसतो. ते गोडच असते. - (सर्वव्यापी)प्राजु

आर्य Mon, 03/10/2008 - 11:13
पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण सारण - गुळ + (ओल्या / सुक्या) खोबर्‍याचे मिश्रण (करंजी करीत / मोदका करीता) पुरण - गुळ डाळीचे शिजवलेले मिश्रण (पुरण पोळीत / कडबु) (खवय्या) आर्य

चतुरंग Mon, 03/10/2008 - 21:09
संच (सेट) थियरी चा आधार घेतला तर 'सारण' हा एक मोठा संच ठरेल आणि 'पुरण' हा उपसंच. थोडक्यात - 'पुरण हे सारण सुध्दा असतंच पण सारण हे पुरण असतंच असं नाही'. (झाला की नाही मस्त गोंधळ;)) (अवांतर - सारण सारणं आणि पुरण पुरणं अशी एक कोटीही मनात आल्याशिवाय राहिली नाही:)) चतुरंग

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 21:58
ज्या शिवाय ती वस्तु पूर्ण होऊ शकत नाही ते पुरण आणि जे कुठल्याही पदार्थात सारले जाऊ शकते ते सारण. पण काय सांगावे महाराजा, एका महाराष्ट्रातल्या गावात मला असे सांगण्यात आले की पोळी म्हणजे केवळ पुरणपोळी आणि नेहेमी खातो ती चपाती. आता बोला. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 17:16
सारण हा शब्द थोडासा पांढरपेशी, उच्चवर्गीय, सभ्य, सुशिक्षित व सुसंस्कृत वगैरे वाटतो. माझ्यासारख्या मनाने बहुजनसमाजवादी असलेल्या माणसाला पुरण हाच शब्द अधिक आपला वाटतो.. असो, इतरांची मते वाचायला आवडतील. चालू द्या.. आपला, तात्या कोळी.

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:25
करंजीच नव्हे, तर मोदक सुद्धा सारण भरलेलेच असतात. समोसा किंवा मटारच्या करंज्या करताना सुद्धा त्यात जे भरले जाते त्यालाही सारण असे म्हणतात. अगदी नीट सांगायचे तर.. स्टफिंग म्हणजे सारण. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. लहानमुलांसाठी करताना तूर डाळीचे पुरण करतात. आणि पुरण हे डाळींशीच (हरभरा डाळ / तूर डाळ) संबंधित असते. त्यात बाकी काही प्रकार असल्याचे ऐकिवात नाही. म्हणून तर पुरणपोळी असेच म्हणतात. म्हणजेच पुरण हे विशेष नाम आणि सारण हे सामान्य नाम असे म्हणता येईल.... हुश्श.... किती हे विश्लेषण!!! - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:32
प्रत्येक अन्नपूर्णेस विचारला आहे. माज्या आईच्या वयाच्या अन्नपूर्णांना. कारण हे शब्द पारंपरिक आहेत. करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. माझ्या लहानपणी दिवाळीत वा समारंभप्रसंगी करंजीचे, चकल्या गाळण्याचे काम मुलेमुली करीत. चकलीचे पीठ घट्ट झाल्यावर माझ्या टारझन दादाला पाचारण करण्यात येई. आणि तो ते आम्हाला न जमणारे काम लीलया करी. व भरपूर भाव मारी. आम्हाला त्याच्या अचाट शक्तीचे भरपूर कवतिक होते. आमच्या मते माझा मामा, एक मावसभाऊ, हा एक असे सर्व दारा सिंग च्या खालोखाल थोर पैलवान. खाद्यप्रेमी

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:45
करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. मी यास असहमत आहे. करंजीत भरतात ते सारणच आणि ज्यात भरतात त्याला आम्ही पारी किंवा लाटी असे म्हणतो.....आणि पुरणपोळीसाठी असते ते पुरण.... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 21:44
प्राजुशी सहमत.. सारण म्हणजे कोणतेही स्टफिंग.... मग ते पोळ्यामधील असो किंवा पारी(करंज्यामधील) मधील.. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. मग ते पारीमधे घातले तर होतात कडबू पोळी मधे घातले तर होते पुरणाची पोळी

सुधीर पाटील Sun, 03/09/2008 - 23:10
सारण म्हणजे जे सारायचे असते ते. आणि पुरण म्हणजे जे पुरक असते ते पुरण. म्हणजे वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात. आता प्राजुताईंसारख्या अभिजनांनाही हे पटेलच की.

प्राजु Sun, 03/09/2008 - 23:26
वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात मोदकात जे भरतात ते वाडग्यात ठेवले तरी ते सारणच आणि वाडग्यातले पारित भरायचे असले तरी ते पुरणच... कारण पुरण हा खास पदार्थ आहे. आणि सारण हे ते ज्यात भरायचे त्यावर तिखट की गोड .. अवलंबून असते. म्हणजे मोदकांत भरायचे ते गोड असते आणि मटारच्या करंजित किंवा समोस्यात भरायचे ते तिखट असते. पुरणाला गोड -तिखट पर्याय नसतो. ते गोडच असते. - (सर्वव्यापी)प्राजु

आर्य Mon, 03/10/2008 - 11:13
पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण सारण - गुळ + (ओल्या / सुक्या) खोबर्‍याचे मिश्रण (करंजी करीत / मोदका करीता) पुरण - गुळ डाळीचे शिजवलेले मिश्रण (पुरण पोळीत / कडबु) (खवय्या) आर्य

चतुरंग Mon, 03/10/2008 - 21:09
संच (सेट) थियरी चा आधार घेतला तर 'सारण' हा एक मोठा संच ठरेल आणि 'पुरण' हा उपसंच. थोडक्यात - 'पुरण हे सारण सुध्दा असतंच पण सारण हे पुरण असतंच असं नाही'. (झाला की नाही मस्त गोंधळ;)) (अवांतर - सारण सारणं आणि पुरण पुरणं अशी एक कोटीही मनात आल्याशिवाय राहिली नाही:)) चतुरंग

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 21:58
ज्या शिवाय ती वस्तु पूर्ण होऊ शकत नाही ते पुरण आणि जे कुठल्याही पदार्थात सारले जाऊ शकते ते सारण. पण काय सांगावे महाराजा, एका महाराष्ट्रातल्या गावात मला असे सांगण्यात आले की पोळी म्हणजे केवळ पुरणपोळी आणि नेहेमी खातो ती चपाती. आता बोला. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
Taxonomy upgrade extras
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.

गोळी

केशवसुमार ·

वडापाव Sun, 03/09/2008 - 15:45
आवडली कविता. तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... खूप छान!! अजून कविता येऊ द्यात. आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती. आपला नम्र, वडापाव

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:17
दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही. केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या. कविता एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रियाली Mon, 03/10/2008 - 02:47
अन मी निघून जाता तोही निघून जातो औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो मी दमात एका गिळते मग ती गोळी ही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)

In reply to by प्रियाली

केशवसुमार Mon, 03/10/2008 - 10:08
प्रियालीताई, गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :)) आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :(( (सात्त्विक) केशवसुमार..

केशवसुमार Mon, 03/10/2008 - 22:28
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

वडापाव Sun, 03/09/2008 - 15:45
आवडली कविता. तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... खूप छान!! अजून कविता येऊ द्यात. आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती. आपला नम्र, वडापाव

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:17
दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही. केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या. कविता एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रियाली Mon, 03/10/2008 - 02:47
अन मी निघून जाता तोही निघून जातो औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो मी दमात एका गिळते मग ती गोळी ही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)

In reply to by प्रियाली

केशवसुमार Mon, 03/10/2008 - 10:08
प्रियालीताई, गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :)) आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :(( (सात्त्विक) केशवसुमार..

केशवसुमार Mon, 03/10/2008 - 22:28
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी उगाच चरले काल रातरी काहीबाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... अंतरातली उलथापालथ मी बावरते बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... ............ अन मी निघून जाता तोही

वाट फुटेल तिथे ४

सुधीर कांदळकर ·

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 18:34
कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते.... हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते.... माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:11
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Sun, 03/09/2008 - 22:38
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.

अनिकेत Mon, 03/10/2008 - 00:56
कोझीकोडे हे तर आमचे घर..... येथेच असतो सध्या... माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी... वायनाडला नाही गेलात?? अरेरे..... केरळ... (उसासे) अनिकेत.

अनिकेत Mon, 03/10/2008 - 01:16
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय... कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले... येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते... गुरूवायूर miss केलेत? अरेरे... अनिकेत

विसोबा खेचर Mon, 03/10/2008 - 08:11
कांदळकरसाहेब, लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे... कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :)) तात्या.

बेसनलाडू Mon, 03/10/2008 - 08:36
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

धमाल मुलगा Mon, 03/10/2008 - 14:21
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला. अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑. हे काय भलत॑च बोलताय? आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :) असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... -ध मा ल.

अभिज्ञ Mon, 03/10/2008 - 20:16
सुधीरजी, वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी". मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही. KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात! (आपल्यासारखाच एक भटक्या )अबब

चतुरंग Mon, 03/10/2008 - 20:32
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्‍या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको. चतुरंग

सुधीर कांदळकर Mon, 12/03/2018 - 07:18
लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्‍या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले. http://pravaassudhirsange.blogspot.com/ इथे सापडतील. इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.

कंजूस Mon, 12/03/2018 - 15:13
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 18:34
कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते.... हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते.... माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:11
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Sun, 03/09/2008 - 22:38
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.

अनिकेत Mon, 03/10/2008 - 00:56
कोझीकोडे हे तर आमचे घर..... येथेच असतो सध्या... माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी... वायनाडला नाही गेलात?? अरेरे..... केरळ... (उसासे) अनिकेत.

अनिकेत Mon, 03/10/2008 - 01:16
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय... कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले... येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते... गुरूवायूर miss केलेत? अरेरे... अनिकेत

विसोबा खेचर Mon, 03/10/2008 - 08:11
कांदळकरसाहेब, लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे... कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :)) तात्या.

बेसनलाडू Mon, 03/10/2008 - 08:36
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

धमाल मुलगा Mon, 03/10/2008 - 14:21
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला. अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑. हे काय भलत॑च बोलताय? आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :) असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... -ध मा ल.

अभिज्ञ Mon, 03/10/2008 - 20:16
सुधीरजी, वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी". मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही. KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात! (आपल्यासारखाच एक भटक्या )अबब

चतुरंग Mon, 03/10/2008 - 20:32
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्‍या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको. चतुरंग

सुधीर कांदळकर Mon, 12/03/2018 - 07:18
लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्‍या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले. http://pravaassudhirsange.blogspot.com/ इथे सापडतील. इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.

कंजूस Mon, 12/03/2018 - 15:13
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी ४ ऑक्टोबर २०००. मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो. आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो.

मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

वडापाव ·

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 15:46
आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात. 'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच. विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही. 'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे. शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल Sun, 03/09/2008 - 15:50
आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब. पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो. बाकी कविता छान आहेत.

In reply to by बुध्दू बैल

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:22
कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

धनंजय Mon, 03/10/2008 - 00:06
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल. वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते. शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन. शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन... And On… And On… And On… Oh! My… My… My… Why! Why! Why! (इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...) Except Me And Me

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 15:46
आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात. 'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच. विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही. 'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे. शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल Sun, 03/09/2008 - 15:50
आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब. पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो. बाकी कविता छान आहेत.

In reply to by बुध्दू बैल

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:22
कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

धनंजय Mon, 03/10/2008 - 00:06
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल. वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते. शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन. शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन... And On… And On… And On… Oh! My… My… My… Why! Why! Why! (इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...) Except Me And Me
मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो.

भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??

वडापाव ·

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 16:02
जगात भारताचा सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उज्ज्वल ठसा उमटविणा-या व्यक्तीसच भारतरत्न द्यावे. आज माझ्या माहितीतील अशा तीनच व्यकी आहेत १. डॉ. जयंत नारळीकर. २. डॉ. अब्दुल कलाम. ३. डॉ. रघुनाथ माशेलकर. आज हयात असलेले इतर कोणीहि यांच्या स्तराला अजून पोहोचलेले नाही. प्रखर भारतीय सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 17:21
कांदळकरसाहेबांनी जी ती नांवे सुचविली आहेत त्यांचाशी मीदेखील सहमत आहे. त्याशिवाय हिंदुस्थानी अभिजात संगीतातील जागतिक कीर्तीचे गवई स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन जोशी यांनाही हा पुरस्कार मिळावा असे मला मनोमन वाटते... आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:52
यावर एकदा मिपा वर चर्चा झालेली आहे. वडापाव यांनी ती वाचून इथे हे काथ्याकुट लिहायले हवे होते. - (सर्वव्यापी)प्राजु

ज्ञानव Fri, 01/10/2014 - 12:41
असे अजूनही कित्येक महाभाग आहेत, जे भारतरत्नास पात्र ठरतात.
महाभाग ?

विवेकपटाईत Sat, 01/11/2014 - 18:43
आपल्या देशाची ज्यांनी सेवा केली आहे दुसर्या शब्दात येथील नागरिकांना शांतीपूर्वक स्वस्थ्य आणि चांगल्या रीतीने जगता याव या साठी ज्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांना भारत रत्न दिले जाते. (पण बहुतेक राजनीतिज्ञ यात येत नाही तरी ही त्यांना भारत रत्न मिळाले आहे त्याची राजनीतिक कारणे आहेत, पण राजनीतिक लोक देशाला शांती आणि शिरता निश्चित देतात) कधी कधी कुणाला भारत रत्न कुणाला का दिले काळात नाही 'अमर्त्यसेनला भारत रत्न का दिले मला अद्याप ही कळले नाही' कारण भारतीय नागरिकांची कुठली ही सेवा त्यांनी केली नाही, बहुतेक अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल असो मलाही एक नाव सुचवायचं आहे त्याचं कार्य गेल्या शेंकडो वर्षात झालेल्या कुठल्या ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते खरोखरचे भारत रत्न आहेत. ऋषी-मुनी संकल्प करायचे आणि संकल्प त्वरित सिद्ध व्हायचे हे स्वत: २१व्या शताब्दीत डोळ्यांनी बघितले. १०-१२ वर्षाचा मागासलेल्या वर्गाचा एक मुलगा झाडावरून पडला, पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. उठणे-फिरणे अशक्य झाले.घरची परिश्तितीमुळे महागडी चिकित्सा परवडणे शक्य नव्हते. अश्या परीस्थित योगाच्या साहाह्याने हा मुलगा उभा राहिला, वेदशास्त्र आणि आयुर्वेद शिकला आणि जगाला ही योगाचे साहाह्याने जगाला स्वस्थ: शरीर आणि मानाने जगायला शिकविण्याच्या त्याने निर्धार केला. सन्यास घेतला. आज वर्षातून २०० दिवस तरी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजार्रोंच्या संख्येने लोक सकाळी ५ वाजता योगशिविरात येतात. असे ३-४ हजारपेक्षा जास्त शिवीर त्यांनी घेतले असेल. लोकांना स्वास्थ्य मिळावे म्हणून जगात सर्वात जास्त भटकणारा हा योगी. (त्यांचा एवढा सडक मार्गाने देशाचा प्रवास जगात आतापर्यंत कुणी ही गेला नसेल (ट्रक चालक सोडल्यास). करोडो लोकांना स्वस्थ्य राहण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. देशातील लाखो लोक गंभीर आजारातून मुक्त झाले आहे. शिवाय आजारी न पडण्यासाठी देशातील काना कोपर्यात आज लोक सकाळी उठून थोडा फार व्यायाम करू लागले आहे. याचा देशाला किती फायदा झाला आहे. याचे आकलन करणे कठीण. देशातील मोठे मोठे हॉस्पिटल ही आज रोग्यांना प्राणायाम शिकवितात. (माझी मुलगी ज्या हॉस्पिटलात आहे तिथे ही वर्षभरापासून हृद्य रोग्यांना प्राणायाम शिकविला जातो. - हे सर्व एका माणसा मुळे घडले आहे.) ग्रामीण भागात शेतकर्याला शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. स्वामी रामदेवानी पहिले जंगलात आवळ्यांच्या झाडा वरचे आवळे सडतात, ग्यारपाठा, अमृता (गीलोय)अनेक वानौपज इत्यादींचा ग्रामीण जनतेला काही ही फायदा होत नाही. ज्यांच्या जवळ पैसा आहेत असे शहरी नागरिक पित्झा इत्यादी खाण्यात किंवा कोल्ड ड्रिंक पियुन स्वास्थ खराब करीत आहे , ग्रामीण जनतेला रोजगार आणि लोकांना स्वास्थ्य वर्धक वस्तू खायला मिळाव्या म्हणून पतंजली मध्ये खाद्य संस्करण यंत्र लाविले. केवळ स्वस्थ्वार्धक पदार्थांची निर्मिती करायची हे लक्ष्य. आधुनिक आणि मोठे सयंत्र लावले सुरवातीला लोक हसले २ लाख लिटर अलोविरा रोज कोण पिणार. पण आज ते ही कमी पडते आहे. केवळ ६०० कोटी (ते ही जनतेचे )करून १०,००० जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रीतीने किती तरी लाख ग्रामीणांना अतिरिक्त रोजगार देणारी ही एकमेव संस्था असेल. लोक ही आज आवळा केंडी, खस,ब्राह्मी, बुरांश नावाच्या फुलांचे शरबत, अलोविरा इत्यादी १०-१२ फळांचे शरबत.विभिन्न फळांचे जम , कणकीचे बिस्किटे, साबणे (गोमूत्र, अलोविरा इत्यादी पासून बनवलेले शरीराला अपाय न करणारे) इत्यादी. आयुर्वेद औषधांची निर्मिती: जुने ज्ञान आणि आधुनिक तकनिकी यांचा मिलन करून अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक औषधी निर्मिती त्यांनी सुरु केली. लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला. अत्याधुनिक परीक्षण शाळेत इतर कंपन्याही आपल्या औषधांची गुणवत्ता तपासतात. शिवाय भारतीय गायांची नसल सुधारण्याचा कार्यक्रम,जैविक खाद वर संशोधन गव्हा वर संशोधन, काचर्या पासून वीज प्रकल्प (देशातील पहिला पतंजली मधेच लागला आहे) इत्यादी इत्यादी हे सर्व सरकारच्या मदती शिवाय. शिवाय भविष्यात प्रत्येक गावात गोबर गस प्लांट, काचर्या पासून वीज बनविण्याचे प्रकल्प, अनेक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल चालविण्याचा विचार आहे. शिवाय भारतीय खाद्य प्रस्करण उद्योगांना एकत्रित आणण्याचा त्यांचा विचार आहे (कालच इंदापूर येथे त्यांनी हा विचार बोलून दाखविला - कदाचित सोनाई गायीचे तूप लोणीक पुढे पतंजलीच्या माध्यमाने देशभर सर्वत्र पोहचेल). (देशाला 'केवळ उपभोक्ता बाजार म्हणून पाहणाऱ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचा चाटूकारांचा विरोध पत्करून ही हिमालया सारखा उभा आहे). गेल्या ५ वर्षात देशात एकाच क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती केली आहे ती म्हणजे खाद्य प्रसंस्करण या क्षेत्रात (माननीय शरद पवार या मंत्रालयाचे कार्य बघतात. दुसर्या शब्दात एकमेव सफल मंत्री) रोज सकाळी ३ वाजता उठणे आणि रात्री १ ला झोपणारा हा योगी. सतत फिरत राहणारा चरैवेति चरैवेति या मंत्राला साक्षात अनुभव करून देणारा. कित्येक भारत रत्न याच्या समोर कमी आहेत. (मी ही आपल्या मणक्यांच्या आजारांनी ६ महिने बेड रेस्ट होतो, वर्ष दोन-तीन वर्षे अत्यंत खराब गेले, तणाव मुळे हृद्य विकारचे झटके ही आले. गेल्या १ वर्षापासून रोज सकाळी ५-५.३० पर्यंत उठून अर्धा तास का होईना अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आज दिवसातून ६-७ किलोमीटर रोज चालतो)

काळा पहाड Sat, 01/11/2014 - 19:53
खालील व्यक्तींना भारतरत्न दिला जावा ही विनंती. १. सोनिया गांधी २. राहुल गांधी ३. प्रियांका गांधी ४. रॉबर्ट वड्रा ५. रेहान वड्रा ६. मिराया वड्रा

सचीन Sat, 01/11/2014 - 20:33
भारतरत्न हा फक्त क्रिकेटवीर, फिल्म स्टार अशा खेळातील व मनोरंजनातील व्यक्तींना द्यावा. त्यांचा अमाप त्याग देशविदेशात देशाचे नाव करण्याची क्षमता अफाट असते.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

अभ्या.. Sun, 01/12/2014 - 17:01
चामारी आता एसटी ला बी डबल टॉप चे इंजिन असतेत. शिंगल टॉप घाटात डेंजर. ब्रेक हाय नव्ह? मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. आलं का ध्येनात?

In reply to by अभ्या..

गाड्या आपल्याकडे पन्नास हायत, फक्त विचारांचे इंजिन आणि कृतीतून त्याचे ट्रान्समिशन करणे, येवढेच आमच्या हातात ,आले का ध्यानात?

सचीन Sun, 01/12/2014 - 17:16
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??................क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांना हा पुरस्कार मिळालाय आता कोणालाही मिळाला तरी काय फरक पडतोय ?

वडापाव Sun, 01/12/2014 - 17:23
१. हा धागा खूप जुना आहे. तो वर काढावासा का वाटला असावा?? (मुळात मी तरी तेव्हा हा धागा का बरं काढला असावा? असा प्रश्न पडलाय) २. काढला तर काढला, विषयाला धरून 'शिरीअस' चर्चा होताना दिसत नाही, चर्चा होईल असंही वाटत नाही. सगळंच अवांतर आणि निरर्थक आहे. ३. संपादकांना विनंती की हा धागा वाचनमात्र करावा (पूर्णपणे काढूनच टाकला तर अतिउत्तम)

वेताळ Sun, 01/12/2014 - 17:29
दलीतांची कैवारी बहन मायावती,सेक्युलरॅइमचा झगा घातलेले रामविलास पासवान,तामिळी अस्मितेचे खंदे समर्थक करुणानिधी,८० व्यावर्षी देखिल तरुणाना लाजवतील असे एन्.डी.तिवारी....... अशी खुप मोठी लिस्ट आहे.

वेताळ Sun, 01/12/2014 - 17:43
आपण अव्दीतीय लोकांबाबत चर्चा करत आहोत.आता तर आपले राहुल बाबाच आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत मग अजुन लिस्ट वाढवता येईल जर त्यानी फाडुन टाकली नाही तर.

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:01
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्यायचे. सचिन भौ तुम्ही आणि सुमारसर त्यांच्या अ‍ॅड्व्हाईझ टीमला जॉईन व्हावे म्हणजे सगळा कोरम पुर्ण होईल.

In reply to by वेताळ

सचीन Sun, 01/12/2014 - 18:04
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. >>>>>>>>> हे जे त्यांनी केले ते काय अपराध ह्या सदरात मोडते का ?

In reply to by वेताळ

आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्या
भुरटी आहेत हे खरे बोल्लात बघा.

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:14
राजा होणे शक्य नाही.म्हणुन तर त्याना मी अद्वितीय म्हणालो.कलावती आजकाल खुप सुखात आहे. घमेली उचलणार्या बाया पण खुशीत आहेत्.संसदेत राहुल बाबाच्या समोर कायदा पास करुन घेणारे मनमोहन तो परत फाडुन राहुलबाबांचे कौतुक करताहेत्.किती महती वर्णावी राहुल बाबाची. सेक्युलर हा शब्द उचारला तर त्याचेच नाव डोळ्यासमोर येते.

In reply to by सचीन

श्रीगुरुजी Mon, 01/13/2014 - 20:29
>>> घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा? फोटोसेशनसाठी पायात नाईकेचे स्पोर्ट्स शूज घालून प्लॅस्टिकचे रिकामे घमेले उचलून दाखवून मिरविण्याचा ढोंगीपणा भाजपचे नेते करत नाहीत. >>> सेक्युलर असणे चुकीचे आहे का ? हो

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:38
तुम्ही कोणताही गुन्हा करा पण जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमचे सर्व घुन्हे माफ....... लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे. रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ. कॉग्रेस गेली ६० वर्ष झाली भारतातील गरीबी स्वीसबॅकेच्या साह्याने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,भ्रष्टाचार हा शब्द ह्याच्या इथे माहीती देखिल नाही,सर्वजण गरीबीतुन अजुन ही कॉग्रेसची पर्यायाने देश्याची सेवा करत आहेत कारण हे पिढीजात सेक्युलर आहेत. मायावती ह्यानी उत्तरप्रदेशात सर्वत्र स्वःताचे पुतळे बसवुन घेतलेत. ह्याची राहणी अत्यंत साधी आहे.सेक्युलर शब्द ह्याच्या कर्तुत्वसमोर थिटा पडतो. मुलायमसिंग यादव..... ह्यानी जगाला सेक्युलर शब्दाचा अर्थ सैफई महोत्सवातुन जगाला सांगितला. करुणानिधी ह्यची थोरवी काय सांगावी,देश्याची सेक्युलर होऊन सेवा करायला एकटे कमी पडतो म्हणुन ह्यानी सर्व नातलगाचा फौजफाटा गोळा करुन संसदेत पाठवला व देशात टेलिकॉम क्रांती घडवुन आणली. शरद पवार साहेब ह्याची व कॉग्रेसचे फक्त सेक्युलर ह्या शब्दामुळे प्रेम जुळले आहे. आता राहिले भाजपावाले. त्याची जरा तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल.अटलबिहारी वाजपेयी,नरेद्र मोदी.परिकर हे सर्व भ्रष्टाचारी जातियनेते आहेत.

In reply to by वेताळ

सचीन Sun, 01/12/2014 - 18:47
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.>>>>>> गोरगरीब दलितांसाठी काम करणे हा रामविलास पासवान ह्यांचा गुन्हा आहे का ? लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.>>>>>> लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन पण कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का? तुमच्या मते SECULAR म्हणजे भ्रष्टाचारी ठीक आहे मग विरोधी पक्ष भाजपा काय करतोय किती मंत्र्यांना त्यांनी आतापर्यंत धक्क्य्याला लावले.

In reply to by सचीन

टवाळ कार्टा Sun, 01/12/2014 - 20:43
लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन
त्याच प्रकारे मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे
कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का?
अजिबात नाही...मग त्याच प्रकारे काही लोक मोदींना पाठींबा देतात अवांतर - मी ना युवराज भक्त ना मोदी भक्त ना केजरीवाल भक्त नाही कुणा दुसर्याचा भक्त

In reply to by इरसाल

सचीन Mon, 01/13/2014 - 14:16
नेमके मला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>भारतरत्न पुरस्कारात आता तो मोठेपणा नाही. क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांनाही तो मिळू शकतो तर तुमच्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीला तो मिळाला तरी काय फरक पडतोय. आनंदच आहे

पिलीयन रायडर Mon, 01/13/2014 - 14:32
मिपा वर आयडी अ‍ॅप्रुव्ह होण्याची सिस्टीम ऑटोमेटेड आहे का? (कशाला मराठीत लिहिलय मी हे वाक्य...?) लोक काहीच्या काही डु आयडी घेत आहेत.. गोंधळ घालत आहेत.. पण मुद्दलात असे आयडी येतात कसे? आयडी हॅण्डल तर असे की सरळ सरळ डु आय्डी आहे हे कळेल.. आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात एकच ध्यास आहे, "मोदी वि. काँग्रेस".. तोंडी लावायला विषय म्हणुन केजरीवाल आहेच.. ज्या धाग्यावर पहावं तिथे हिच चर्चा.. उबग येत नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 01/13/2014 - 14:46
सहमत आहे. पण हा विषय निवडणूक होईपर्यंत चालेल. नंतर दुसरा विषय मिळेल. तसेही हा तात्कालिक विषय आहे. नैतर गेलाबाजार निवासी-अनिवासी, स्त्री-पुरुष(हा तर काहींच्या परम जिव्हाळ्याचा विषय आहे), आस्तिक-नास्तिक, सगुणनिर्गुण, इ. विषय आहेतच. पण नक्की उबग कशाचा आहे? या चर्वितचर्वणाचा की स्वतःला रस नसलेल्या विषयातले चर्वितचर्वण पाहून ;) =))

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Mon, 01/13/2014 - 14:54
काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही. तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे.. मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का? आणि हे आयडी दुसर्‍या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस.. कुच तो गडबड हय..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 01/13/2014 - 14:56
आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तुम्हाला टेस्ट म्याचपेक्षा २०-२० मध्ये चौके छक्के मारायला आवडतं हे जाणून आहोत आम्ही ;)
कुच तो गडबड हय..
दया!!!!!

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 16:02
जगात भारताचा सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उज्ज्वल ठसा उमटविणा-या व्यक्तीसच भारतरत्न द्यावे. आज माझ्या माहितीतील अशा तीनच व्यकी आहेत १. डॉ. जयंत नारळीकर. २. डॉ. अब्दुल कलाम. ३. डॉ. रघुनाथ माशेलकर. आज हयात असलेले इतर कोणीहि यांच्या स्तराला अजून पोहोचलेले नाही. प्रखर भारतीय सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 17:21
कांदळकरसाहेबांनी जी ती नांवे सुचविली आहेत त्यांचाशी मीदेखील सहमत आहे. त्याशिवाय हिंदुस्थानी अभिजात संगीतातील जागतिक कीर्तीचे गवई स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन जोशी यांनाही हा पुरस्कार मिळावा असे मला मनोमन वाटते... आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

प्राजु Sun, 03/09/2008 - 20:52
यावर एकदा मिपा वर चर्चा झालेली आहे. वडापाव यांनी ती वाचून इथे हे काथ्याकुट लिहायले हवे होते. - (सर्वव्यापी)प्राजु

ज्ञानव Fri, 01/10/2014 - 12:41
असे अजूनही कित्येक महाभाग आहेत, जे भारतरत्नास पात्र ठरतात.
महाभाग ?

विवेकपटाईत Sat, 01/11/2014 - 18:43
आपल्या देशाची ज्यांनी सेवा केली आहे दुसर्या शब्दात येथील नागरिकांना शांतीपूर्वक स्वस्थ्य आणि चांगल्या रीतीने जगता याव या साठी ज्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांना भारत रत्न दिले जाते. (पण बहुतेक राजनीतिज्ञ यात येत नाही तरी ही त्यांना भारत रत्न मिळाले आहे त्याची राजनीतिक कारणे आहेत, पण राजनीतिक लोक देशाला शांती आणि शिरता निश्चित देतात) कधी कधी कुणाला भारत रत्न कुणाला का दिले काळात नाही 'अमर्त्यसेनला भारत रत्न का दिले मला अद्याप ही कळले नाही' कारण भारतीय नागरिकांची कुठली ही सेवा त्यांनी केली नाही, बहुतेक अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल असो मलाही एक नाव सुचवायचं आहे त्याचं कार्य गेल्या शेंकडो वर्षात झालेल्या कुठल्या ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते खरोखरचे भारत रत्न आहेत. ऋषी-मुनी संकल्प करायचे आणि संकल्प त्वरित सिद्ध व्हायचे हे स्वत: २१व्या शताब्दीत डोळ्यांनी बघितले. १०-१२ वर्षाचा मागासलेल्या वर्गाचा एक मुलगा झाडावरून पडला, पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. उठणे-फिरणे अशक्य झाले.घरची परिश्तितीमुळे महागडी चिकित्सा परवडणे शक्य नव्हते. अश्या परीस्थित योगाच्या साहाह्याने हा मुलगा उभा राहिला, वेदशास्त्र आणि आयुर्वेद शिकला आणि जगाला ही योगाचे साहाह्याने जगाला स्वस्थ: शरीर आणि मानाने जगायला शिकविण्याच्या त्याने निर्धार केला. सन्यास घेतला. आज वर्षातून २०० दिवस तरी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजार्रोंच्या संख्येने लोक सकाळी ५ वाजता योगशिविरात येतात. असे ३-४ हजारपेक्षा जास्त शिवीर त्यांनी घेतले असेल. लोकांना स्वास्थ्य मिळावे म्हणून जगात सर्वात जास्त भटकणारा हा योगी. (त्यांचा एवढा सडक मार्गाने देशाचा प्रवास जगात आतापर्यंत कुणी ही गेला नसेल (ट्रक चालक सोडल्यास). करोडो लोकांना स्वस्थ्य राहण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. देशातील लाखो लोक गंभीर आजारातून मुक्त झाले आहे. शिवाय आजारी न पडण्यासाठी देशातील काना कोपर्यात आज लोक सकाळी उठून थोडा फार व्यायाम करू लागले आहे. याचा देशाला किती फायदा झाला आहे. याचे आकलन करणे कठीण. देशातील मोठे मोठे हॉस्पिटल ही आज रोग्यांना प्राणायाम शिकवितात. (माझी मुलगी ज्या हॉस्पिटलात आहे तिथे ही वर्षभरापासून हृद्य रोग्यांना प्राणायाम शिकविला जातो. - हे सर्व एका माणसा मुळे घडले आहे.) ग्रामीण भागात शेतकर्याला शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. स्वामी रामदेवानी पहिले जंगलात आवळ्यांच्या झाडा वरचे आवळे सडतात, ग्यारपाठा, अमृता (गीलोय)अनेक वानौपज इत्यादींचा ग्रामीण जनतेला काही ही फायदा होत नाही. ज्यांच्या जवळ पैसा आहेत असे शहरी नागरिक पित्झा इत्यादी खाण्यात किंवा कोल्ड ड्रिंक पियुन स्वास्थ खराब करीत आहे , ग्रामीण जनतेला रोजगार आणि लोकांना स्वास्थ्य वर्धक वस्तू खायला मिळाव्या म्हणून पतंजली मध्ये खाद्य संस्करण यंत्र लाविले. केवळ स्वस्थ्वार्धक पदार्थांची निर्मिती करायची हे लक्ष्य. आधुनिक आणि मोठे सयंत्र लावले सुरवातीला लोक हसले २ लाख लिटर अलोविरा रोज कोण पिणार. पण आज ते ही कमी पडते आहे. केवळ ६०० कोटी (ते ही जनतेचे )करून १०,००० जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रीतीने किती तरी लाख ग्रामीणांना अतिरिक्त रोजगार देणारी ही एकमेव संस्था असेल. लोक ही आज आवळा केंडी, खस,ब्राह्मी, बुरांश नावाच्या फुलांचे शरबत, अलोविरा इत्यादी १०-१२ फळांचे शरबत.विभिन्न फळांचे जम , कणकीचे बिस्किटे, साबणे (गोमूत्र, अलोविरा इत्यादी पासून बनवलेले शरीराला अपाय न करणारे) इत्यादी. आयुर्वेद औषधांची निर्मिती: जुने ज्ञान आणि आधुनिक तकनिकी यांचा मिलन करून अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक औषधी निर्मिती त्यांनी सुरु केली. लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला. अत्याधुनिक परीक्षण शाळेत इतर कंपन्याही आपल्या औषधांची गुणवत्ता तपासतात. शिवाय भारतीय गायांची नसल सुधारण्याचा कार्यक्रम,जैविक खाद वर संशोधन गव्हा वर संशोधन, काचर्या पासून वीज प्रकल्प (देशातील पहिला पतंजली मधेच लागला आहे) इत्यादी इत्यादी हे सर्व सरकारच्या मदती शिवाय. शिवाय भविष्यात प्रत्येक गावात गोबर गस प्लांट, काचर्या पासून वीज बनविण्याचे प्रकल्प, अनेक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल चालविण्याचा विचार आहे. शिवाय भारतीय खाद्य प्रस्करण उद्योगांना एकत्रित आणण्याचा त्यांचा विचार आहे (कालच इंदापूर येथे त्यांनी हा विचार बोलून दाखविला - कदाचित सोनाई गायीचे तूप लोणीक पुढे पतंजलीच्या माध्यमाने देशभर सर्वत्र पोहचेल). (देशाला 'केवळ उपभोक्ता बाजार म्हणून पाहणाऱ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचा चाटूकारांचा विरोध पत्करून ही हिमालया सारखा उभा आहे). गेल्या ५ वर्षात देशात एकाच क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती केली आहे ती म्हणजे खाद्य प्रसंस्करण या क्षेत्रात (माननीय शरद पवार या मंत्रालयाचे कार्य बघतात. दुसर्या शब्दात एकमेव सफल मंत्री) रोज सकाळी ३ वाजता उठणे आणि रात्री १ ला झोपणारा हा योगी. सतत फिरत राहणारा चरैवेति चरैवेति या मंत्राला साक्षात अनुभव करून देणारा. कित्येक भारत रत्न याच्या समोर कमी आहेत. (मी ही आपल्या मणक्यांच्या आजारांनी ६ महिने बेड रेस्ट होतो, वर्ष दोन-तीन वर्षे अत्यंत खराब गेले, तणाव मुळे हृद्य विकारचे झटके ही आले. गेल्या १ वर्षापासून रोज सकाळी ५-५.३० पर्यंत उठून अर्धा तास का होईना अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आज दिवसातून ६-७ किलोमीटर रोज चालतो)

काळा पहाड Sat, 01/11/2014 - 19:53
खालील व्यक्तींना भारतरत्न दिला जावा ही विनंती. १. सोनिया गांधी २. राहुल गांधी ३. प्रियांका गांधी ४. रॉबर्ट वड्रा ५. रेहान वड्रा ६. मिराया वड्रा

सचीन Sat, 01/11/2014 - 20:33
भारतरत्न हा फक्त क्रिकेटवीर, फिल्म स्टार अशा खेळातील व मनोरंजनातील व्यक्तींना द्यावा. त्यांचा अमाप त्याग देशविदेशात देशाचे नाव करण्याची क्षमता अफाट असते.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

अभ्या.. Sun, 01/12/2014 - 17:01
चामारी आता एसटी ला बी डबल टॉप चे इंजिन असतेत. शिंगल टॉप घाटात डेंजर. ब्रेक हाय नव्ह? मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. आलं का ध्येनात?

In reply to by अभ्या..

गाड्या आपल्याकडे पन्नास हायत, फक्त विचारांचे इंजिन आणि कृतीतून त्याचे ट्रान्समिशन करणे, येवढेच आमच्या हातात ,आले का ध्यानात?

सचीन Sun, 01/12/2014 - 17:16
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??................क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांना हा पुरस्कार मिळालाय आता कोणालाही मिळाला तरी काय फरक पडतोय ?

वडापाव Sun, 01/12/2014 - 17:23
१. हा धागा खूप जुना आहे. तो वर काढावासा का वाटला असावा?? (मुळात मी तरी तेव्हा हा धागा का बरं काढला असावा? असा प्रश्न पडलाय) २. काढला तर काढला, विषयाला धरून 'शिरीअस' चर्चा होताना दिसत नाही, चर्चा होईल असंही वाटत नाही. सगळंच अवांतर आणि निरर्थक आहे. ३. संपादकांना विनंती की हा धागा वाचनमात्र करावा (पूर्णपणे काढूनच टाकला तर अतिउत्तम)

वेताळ Sun, 01/12/2014 - 17:29
दलीतांची कैवारी बहन मायावती,सेक्युलरॅइमचा झगा घातलेले रामविलास पासवान,तामिळी अस्मितेचे खंदे समर्थक करुणानिधी,८० व्यावर्षी देखिल तरुणाना लाजवतील असे एन्.डी.तिवारी....... अशी खुप मोठी लिस्ट आहे.

वेताळ Sun, 01/12/2014 - 17:43
आपण अव्दीतीय लोकांबाबत चर्चा करत आहोत.आता तर आपले राहुल बाबाच आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत मग अजुन लिस्ट वाढवता येईल जर त्यानी फाडुन टाकली नाही तर.

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:01
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्यायचे. सचिन भौ तुम्ही आणि सुमारसर त्यांच्या अ‍ॅड्व्हाईझ टीमला जॉईन व्हावे म्हणजे सगळा कोरम पुर्ण होईल.

In reply to by वेताळ

सचीन Sun, 01/12/2014 - 18:04
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. >>>>>>>>> हे जे त्यांनी केले ते काय अपराध ह्या सदरात मोडते का ?

In reply to by वेताळ

आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्या
भुरटी आहेत हे खरे बोल्लात बघा.

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:14
राजा होणे शक्य नाही.म्हणुन तर त्याना मी अद्वितीय म्हणालो.कलावती आजकाल खुप सुखात आहे. घमेली उचलणार्या बाया पण खुशीत आहेत्.संसदेत राहुल बाबाच्या समोर कायदा पास करुन घेणारे मनमोहन तो परत फाडुन राहुलबाबांचे कौतुक करताहेत्.किती महती वर्णावी राहुल बाबाची. सेक्युलर हा शब्द उचारला तर त्याचेच नाव डोळ्यासमोर येते.

In reply to by सचीन

श्रीगुरुजी Mon, 01/13/2014 - 20:29
>>> घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा? फोटोसेशनसाठी पायात नाईकेचे स्पोर्ट्स शूज घालून प्लॅस्टिकचे रिकामे घमेले उचलून दाखवून मिरविण्याचा ढोंगीपणा भाजपचे नेते करत नाहीत. >>> सेक्युलर असणे चुकीचे आहे का ? हो

वेताळ Sun, 01/12/2014 - 18:38
तुम्ही कोणताही गुन्हा करा पण जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमचे सर्व घुन्हे माफ....... लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे. रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ. कॉग्रेस गेली ६० वर्ष झाली भारतातील गरीबी स्वीसबॅकेच्या साह्याने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,भ्रष्टाचार हा शब्द ह्याच्या इथे माहीती देखिल नाही,सर्वजण गरीबीतुन अजुन ही कॉग्रेसची पर्यायाने देश्याची सेवा करत आहेत कारण हे पिढीजात सेक्युलर आहेत. मायावती ह्यानी उत्तरप्रदेशात सर्वत्र स्वःताचे पुतळे बसवुन घेतलेत. ह्याची राहणी अत्यंत साधी आहे.सेक्युलर शब्द ह्याच्या कर्तुत्वसमोर थिटा पडतो. मुलायमसिंग यादव..... ह्यानी जगाला सेक्युलर शब्दाचा अर्थ सैफई महोत्सवातुन जगाला सांगितला. करुणानिधी ह्यची थोरवी काय सांगावी,देश्याची सेक्युलर होऊन सेवा करायला एकटे कमी पडतो म्हणुन ह्यानी सर्व नातलगाचा फौजफाटा गोळा करुन संसदेत पाठवला व देशात टेलिकॉम क्रांती घडवुन आणली. शरद पवार साहेब ह्याची व कॉग्रेसचे फक्त सेक्युलर ह्या शब्दामुळे प्रेम जुळले आहे. आता राहिले भाजपावाले. त्याची जरा तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल.अटलबिहारी वाजपेयी,नरेद्र मोदी.परिकर हे सर्व भ्रष्टाचारी जातियनेते आहेत.

In reply to by वेताळ

सचीन Sun, 01/12/2014 - 18:47
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.>>>>>> गोरगरीब दलितांसाठी काम करणे हा रामविलास पासवान ह्यांचा गुन्हा आहे का ? लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.>>>>>> लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन पण कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का? तुमच्या मते SECULAR म्हणजे भ्रष्टाचारी ठीक आहे मग विरोधी पक्ष भाजपा काय करतोय किती मंत्र्यांना त्यांनी आतापर्यंत धक्क्य्याला लावले.

In reply to by सचीन

टवाळ कार्टा Sun, 01/12/2014 - 20:43
लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन
त्याच प्रकारे मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे
कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का?
अजिबात नाही...मग त्याच प्रकारे काही लोक मोदींना पाठींबा देतात अवांतर - मी ना युवराज भक्त ना मोदी भक्त ना केजरीवाल भक्त नाही कुणा दुसर्याचा भक्त

In reply to by इरसाल

सचीन Mon, 01/13/2014 - 14:16
नेमके मला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>भारतरत्न पुरस्कारात आता तो मोठेपणा नाही. क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांनाही तो मिळू शकतो तर तुमच्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीला तो मिळाला तरी काय फरक पडतोय. आनंदच आहे

पिलीयन रायडर Mon, 01/13/2014 - 14:32
मिपा वर आयडी अ‍ॅप्रुव्ह होण्याची सिस्टीम ऑटोमेटेड आहे का? (कशाला मराठीत लिहिलय मी हे वाक्य...?) लोक काहीच्या काही डु आयडी घेत आहेत.. गोंधळ घालत आहेत.. पण मुद्दलात असे आयडी येतात कसे? आयडी हॅण्डल तर असे की सरळ सरळ डु आय्डी आहे हे कळेल.. आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात एकच ध्यास आहे, "मोदी वि. काँग्रेस".. तोंडी लावायला विषय म्हणुन केजरीवाल आहेच.. ज्या धाग्यावर पहावं तिथे हिच चर्चा.. उबग येत नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 01/13/2014 - 14:46
सहमत आहे. पण हा विषय निवडणूक होईपर्यंत चालेल. नंतर दुसरा विषय मिळेल. तसेही हा तात्कालिक विषय आहे. नैतर गेलाबाजार निवासी-अनिवासी, स्त्री-पुरुष(हा तर काहींच्या परम जिव्हाळ्याचा विषय आहे), आस्तिक-नास्तिक, सगुणनिर्गुण, इ. विषय आहेतच. पण नक्की उबग कशाचा आहे? या चर्वितचर्वणाचा की स्वतःला रस नसलेल्या विषयातले चर्वितचर्वण पाहून ;) =))

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Mon, 01/13/2014 - 14:54
काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही. तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे.. मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का? आणि हे आयडी दुसर्‍या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस.. कुच तो गडबड हय..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 01/13/2014 - 14:56
आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तुम्हाला टेस्ट म्याचपेक्षा २०-२० मध्ये चौके छक्के मारायला आवडतं हे जाणून आहोत आम्ही ;)
कुच तो गडबड हय..
दया!!!!!
3

विदर्भातला शेतकरी..

सृष्टीलावण्या ·

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 12:27
माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण. आमचा असाच समज आहे... अधिक माहितीच्या प्रतीक्षेत

मदनबाण Sun, 03/09/2008 - 13:34
बळीराजा चा बळी घेतला जातोय आणि महाराष्ट्रातले मंत्री मात्र कर्ज माफीचे श्रेय घेण्यासाठी सभा घेत फिरत आहेत्,आता कही दिवसातच आपण सर्व आयात केलेल्या अन्न धान्यावर जगु लागणार आहोत,,,,,, मदनबाण

सृष्टीलावण्या Sun, 03/09/2008 - 15:40
परदेशातून आयात धान्य करण्याची गरज भासणार नाही आणि अंतर-राज्य तर आयात चालूच आहे. ती बंद केली तर महाराष्ट्राचे कठिण आहे (अवाढव्य लोकसंख्या वाढीमुळे). मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा Mon, 03/10/2008 - 11:01
मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? अगदी बरोबर! आणि या माफ केलेल्या कर्जांचा बोजा कुणाच्या डोक्यावर पडणार आहे? सरकारच्या? की जनतेच्या? राजमुद्रा :)

सुधीर कांदळकर Mon, 03/10/2008 - 19:58
की उत्पादनाची किंत उत्पादक ठरवू शकत नाही. पीक हाती आले की दलाल लोक किंमती कमी करणार. शेतकरी कर्ज कसे फेडणार? कर्जे माफ झाली की ते पैसे आपल्याच खिशातून जाणार आहेत. फायदा शेतमालाच्या दलालांना. कर्जमाफी ही राजकारण्यांच्या सोयीसाठी आहे. तात्पुरती मलमपट्टी. कायम इलाज नव्हे. प्रश्न राहिला नाही तर राजकारण्यांना विचारणार कोण?

संजय अभ्यंकर Tue, 03/11/2008 - 00:27
सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर Tue, 03/11/2008 - 00:27
सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शरुबाबा गुरुवार, 03/13/2008 - 17:57
आपण एका गंभीर विषय सुरु केलात. विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर ईतर शेतकर्‍यापेक्षा बरी. आनि शेतजमिन पण जास्त पण सगळि कोरडवाहु त्यामुळे ऊत्पन नगण्य सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच.

प्रभाकर पेठकर Fri, 03/14/2008 - 13:22
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाहाचा सोहळा, जो ३-४ दिवस टिव्हीवर दाखविण्यात आला, अतिशय पाहण्यासारखा होता. बिचार्‍यांना आपल्या मुलाचे लग्न फारच काटकसरीत उरकावे लागले. माझ्या तर डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रात वीजेचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे, कित्येक ठिकाणी १०वी - १२वीच्या परीक्षाकाळातही १०-१२ तास वीज उपलब्ध होत नसल्यामुळे बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना मुलाच्या लग्नात जनरेटर सेट्स वापरावे लागले असणार. हे जनरेटर सेट्स कुठे लपवून ठेवले होते हे जरी टिव्हीवर दाखविले नाही तरी एवढी रोषणाई केली होती त्या अर्थी कुठेतरी असणारच. आमंत्रितांमध्येही कित्येक शेतकरी असणारच त्यांना निदान ३-४ दिवस तरी पोटभर भोजन मिळाल्यामुळे त्यांनी आपापल्या आत्महत्या तेवढ्याच पुढे ढकलल्या असणार. आणि नंतर तृप्त अंतःकरणाने मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना आशिर्वाद देत त्यांनी आत्महत्या केल्या असाव्यात. अर्थात मुख्यमंत्री सर्वांनाच वर्षभर जेऊ घालू शकत नाहीत किंवा महाराष्ट्रात पाऊस पाडू शकत नाहीत असा समजुतदार विचार त्यांनी केला असणारंच. समारंभाला आलेले इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याही घशाखाली, शेतकर्‍यांचा प्रश्न डोळ्यासमोर असल्यामुळे, घास उतरला नसणार. पण काय करणार ते तरी बिचारे? मुख्यमंत्र्यांच्या घरचं कार्य, नाही तरी कसं म्हणावं? कसेबसे ४०० घास घशाखाली ढकलून बिचारे पुन्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे वळले असणार. चॅनलवाले तरी काय करणार? शेतकरी तर रोजच मरताहेत. आज तिथे नाही गेलं तरी उद्या 'बाईट' मिळेलच, पण 'साहेबांच्या' घरचं लग्न, रोज रोज थोडीच अशी संधी मिळते? आणि रोजरोजच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या 'कव्हर' करून तेही कंटाळले होते आणि पाहून पाहून जनताही कंटाळली होती. त्या सगळ्यांना विरंगुळा नको का? नाहीतर किती वैफल्य येईल? असो. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या घरात दुसरे मंगलकार्य येई पर्यंत (किंवा पुढच्या निवडणूकांपर्यंत ) तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हाच विषय आपल्याला टिहीवर पाहावा लागणार, पेपरात वाचावा लागणार आणि मिपावर चर्चावा लागणार.

In reply to by नंदन

चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:49
खाजगी सावकारी पाशाचा बंदोबस्त केल्याखेरीज हे थांबणार नाही! चतुरंग

नीलकांत Wed, 03/26/2008 - 11:05
माया वर्‍हाड देशात , सोनं पिकते वावरी... (वावर म्हणजे शेत) असं च्या विदर्भा बद्दल बोलल्या जायचं त्याच विदर्भात आज ही भयाण आणि भीषण परिस्थिती आहे की गेल्या काही वर्षांत हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा प्रश्न एवढा साधा नाही की शेतकरी कर्ज काढतात आणि न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात. या प्रश्नाला नानाविध आयाम आहेत. प्रत्येक नव्या शेतकर्‍याची आत्महत्या पाहिली तरी त्यात नवाच प्रश्न समोर येतो. वेगवेगळ्या संदर्भात लोक विदर्भात येताहेत आपल्याला सोईस्कर असे उदाहरण घेऊन आपल्या सोयीचा निष्कर्ष काढताहेत. कम्युनिस्ट म्हणताहेत की हे भांडवलशाही राबवणार्‍या सरकारच्या नीतीचे फळ आहे. विरोधी पक्ष सरकारच्या धोरणाविरोधात मर्यादित स्वरूपात बोलतं आहे, सरकारी यंत्रणा ह्या आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने न होता इतरच कुठल्याही कारणाने झाल्या आहेत असं सांगण्यात , भासवण्यात व्यस्त आहेत. असे एक ना अनेक निष्कर्ष आहेत. काय खरं मानावं? मी या विषयातला तज्ज्ञ नाही पण माझ्या सभोवताली घडनार्‍या ह्या घटना माझ्यावर कुठेतरी प्रभाव पाडतातच. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री गजानन अमदाबादकर (कारंजा लाड) जेव्हा सहज बोलता बोलता सांगतात की आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचं सरासरी वय २७-२८ आहे तेव्हा तर अंगावर शहारा येतो. गजानन अमदाबादकर यांनी एका १८ वर्षाच्या मुलीला ह्याच कारणाने विधवा झालेली पाहिली तेव्हा पासून ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ," त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." महाराष्ट्रात जेथे जेथे शेतकर्‍यानी आत्महत्या केली असेल तेथे तेथे ही व्यक्ती जाऊन आलेली आहे. पायी, सायकल, बस , आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करून या व्यक्तीने ह्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच त्यांचे या विषयावर पुस्तक येईल. पुस्तक त्यांच्या प्रमाणेच अभ्यासू व नेमके शब्द, नेमके प्रश्न बोलणारे असेल अशीच अपेक्षा आहे. विदर्भाबद्दल आणि विदर्भाच्या शेती संदर्भात थोडं वाचलं तर आपल्याला हा प्रश्न लवकर समजेल. विदर्भातील शेती प्रामुख्याने जिरायती प्रकारातील आहे. विदर्भात याला कोरडवाहू असे म्हणतात. याचा अर्थ असा की फक्त पावसाच्या पाण्यावर ती शेती केली जाते. सिंचनाची अन्य कसलीच सोय नाही. त्यामुळे उत्पन्न मर्यादित, दुबार पीक किंवा उन्हाळी (झैद हंगामी) पिके घेण्याचा प्रश्नच नाही. महत्त्वाचे नगदी पी़क म्हणजे कापूस. या पिकाचा एकाधिकार योजनेने सत्यानाश केला. असे एक ना अनेक मुद्दे आहेत. आज एवढ्यावरच थांबतो. लवकरच विदर्भाची जमीन आणि पिकपाणी या विषयांवर सविस्तर लिहितो. नीलकांत

नीलकांत Wed, 03/26/2008 - 11:13
ही जी केन्द्राने कर्ज माफी केलीये ती विदर्भातील ४०% पेक्षा कमी शेतकर्‍यांच्या कामाची आहे. विदर्भात कोरडवाहू जमीन किमान १० एकर असते. तर कर्जमाफी फक्त ५ एकर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाच एकर जमीन म्हणजे भरपूर आहे. ५ एकर म्हणजे सधन शेतकरी असतोही आणि मानल्या जातो. आमच्या केन्द्रीय कृषी मंत्र्यांचं शेतीवर ( प. महारष्ट्राच्या बरं का) प्रेम असल्यामुळे त्यांनी ५ एकर हा निकष पुरेसा मानला. त्यामुळे ही कर्जमाफी विदर्भासाठी आहे असं माननं चुकिचं आहे. खरं तर कर्जमाफी हा काही उपाय नाही. वरून पट्टी बांधल्यामुळे जखम बसत नाही. त्यासाठी त्याबर औषधी मलम लावावा लागतो. पण जखम बरी करणं खुप कष्टाचं आहे. त्यापेक्षा हे बरं. एक आणखी जोडावंसं वाटतं की ह्या अर्थसंकल्पात जो ६० हजार कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहेत त्याचा उल्लेख कागदोपत्री अजूनही स्पष्ट नाही. त्याचा कुठलाच ताळेबंद दिलेला नाही की हा पैसा येईल कसा व जाईल कसा ? यावरून असे वाटते की या वर्षी निवडणूका नसत्या तर ही घोषणा झालीच नसती. नीलकांत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 11:46
" त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." हे वाक्य ऐकून मन सुन्न झाले. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

भडकमकर मास्तर Sun, 03/09/2008 - 12:27
माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण. आमचा असाच समज आहे... अधिक माहितीच्या प्रतीक्षेत

मदनबाण Sun, 03/09/2008 - 13:34
बळीराजा चा बळी घेतला जातोय आणि महाराष्ट्रातले मंत्री मात्र कर्ज माफीचे श्रेय घेण्यासाठी सभा घेत फिरत आहेत्,आता कही दिवसातच आपण सर्व आयात केलेल्या अन्न धान्यावर जगु लागणार आहोत,,,,,, मदनबाण

सृष्टीलावण्या Sun, 03/09/2008 - 15:40
परदेशातून आयात धान्य करण्याची गरज भासणार नाही आणि अंतर-राज्य तर आयात चालूच आहे. ती बंद केली तर महाराष्ट्राचे कठिण आहे (अवाढव्य लोकसंख्या वाढीमुळे). मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा Mon, 03/10/2008 - 11:01
मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? अगदी बरोबर! आणि या माफ केलेल्या कर्जांचा बोजा कुणाच्या डोक्यावर पडणार आहे? सरकारच्या? की जनतेच्या? राजमुद्रा :)

सुधीर कांदळकर Mon, 03/10/2008 - 19:58
की उत्पादनाची किंत उत्पादक ठरवू शकत नाही. पीक हाती आले की दलाल लोक किंमती कमी करणार. शेतकरी कर्ज कसे फेडणार? कर्जे माफ झाली की ते पैसे आपल्याच खिशातून जाणार आहेत. फायदा शेतमालाच्या दलालांना. कर्जमाफी ही राजकारण्यांच्या सोयीसाठी आहे. तात्पुरती मलमपट्टी. कायम इलाज नव्हे. प्रश्न राहिला नाही तर राजकारण्यांना विचारणार कोण?

संजय अभ्यंकर Tue, 03/11/2008 - 00:27
सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर Tue, 03/11/2008 - 00:27
सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शरुबाबा गुरुवार, 03/13/2008 - 17:57
आपण एका गंभीर विषय सुरु केलात. विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर ईतर शेतकर्‍यापेक्षा बरी. आनि शेतजमिन पण जास्त पण सगळि कोरडवाहु त्यामुळे ऊत्पन नगण्य सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच.

प्रभाकर पेठकर Fri, 03/14/2008 - 13:22
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाहाचा सोहळा, जो ३-४ दिवस टिव्हीवर दाखविण्यात आला, अतिशय पाहण्यासारखा होता. बिचार्‍यांना आपल्या मुलाचे लग्न फारच काटकसरीत उरकावे लागले. माझ्या तर डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रात वीजेचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे, कित्येक ठिकाणी १०वी - १२वीच्या परीक्षाकाळातही १०-१२ तास वीज उपलब्ध होत नसल्यामुळे बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना मुलाच्या लग्नात जनरेटर सेट्स वापरावे लागले असणार. हे जनरेटर सेट्स कुठे लपवून ठेवले होते हे जरी टिव्हीवर दाखविले नाही तरी एवढी रोषणाई केली होती त्या अर्थी कुठेतरी असणारच. आमंत्रितांमध्येही कित्येक शेतकरी असणारच त्यांना निदान ३-४ दिवस तरी पोटभर भोजन मिळाल्यामुळे त्यांनी आपापल्या आत्महत्या तेवढ्याच पुढे ढकलल्या असणार. आणि नंतर तृप्त अंतःकरणाने मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना आशिर्वाद देत त्यांनी आत्महत्या केल्या असाव्यात. अर्थात मुख्यमंत्री सर्वांनाच वर्षभर जेऊ घालू शकत नाहीत किंवा महाराष्ट्रात पाऊस पाडू शकत नाहीत असा समजुतदार विचार त्यांनी केला असणारंच. समारंभाला आलेले इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याही घशाखाली, शेतकर्‍यांचा प्रश्न डोळ्यासमोर असल्यामुळे, घास उतरला नसणार. पण काय करणार ते तरी बिचारे? मुख्यमंत्र्यांच्या घरचं कार्य, नाही तरी कसं म्हणावं? कसेबसे ४०० घास घशाखाली ढकलून बिचारे पुन्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे वळले असणार. चॅनलवाले तरी काय करणार? शेतकरी तर रोजच मरताहेत. आज तिथे नाही गेलं तरी उद्या 'बाईट' मिळेलच, पण 'साहेबांच्या' घरचं लग्न, रोज रोज थोडीच अशी संधी मिळते? आणि रोजरोजच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या 'कव्हर' करून तेही कंटाळले होते आणि पाहून पाहून जनताही कंटाळली होती. त्या सगळ्यांना विरंगुळा नको का? नाहीतर किती वैफल्य येईल? असो. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या घरात दुसरे मंगलकार्य येई पर्यंत (किंवा पुढच्या निवडणूकांपर्यंत ) तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हाच विषय आपल्याला टिहीवर पाहावा लागणार, पेपरात वाचावा लागणार आणि मिपावर चर्चावा लागणार.

In reply to by नंदन

चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:49
खाजगी सावकारी पाशाचा बंदोबस्त केल्याखेरीज हे थांबणार नाही! चतुरंग

नीलकांत Wed, 03/26/2008 - 11:05
माया वर्‍हाड देशात , सोनं पिकते वावरी... (वावर म्हणजे शेत) असं च्या विदर्भा बद्दल बोलल्या जायचं त्याच विदर्भात आज ही भयाण आणि भीषण परिस्थिती आहे की गेल्या काही वर्षांत हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा प्रश्न एवढा साधा नाही की शेतकरी कर्ज काढतात आणि न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात. या प्रश्नाला नानाविध आयाम आहेत. प्रत्येक नव्या शेतकर्‍याची आत्महत्या पाहिली तरी त्यात नवाच प्रश्न समोर येतो. वेगवेगळ्या संदर्भात लोक विदर्भात येताहेत आपल्याला सोईस्कर असे उदाहरण घेऊन आपल्या सोयीचा निष्कर्ष काढताहेत. कम्युनिस्ट म्हणताहेत की हे भांडवलशाही राबवणार्‍या सरकारच्या नीतीचे फळ आहे. विरोधी पक्ष सरकारच्या धोरणाविरोधात मर्यादित स्वरूपात बोलतं आहे, सरकारी यंत्रणा ह्या आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने न होता इतरच कुठल्याही कारणाने झाल्या आहेत असं सांगण्यात , भासवण्यात व्यस्त आहेत. असे एक ना अनेक निष्कर्ष आहेत. काय खरं मानावं? मी या विषयातला तज्ज्ञ नाही पण माझ्या सभोवताली घडनार्‍या ह्या घटना माझ्यावर कुठेतरी प्रभाव पाडतातच. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री गजानन अमदाबादकर (कारंजा लाड) जेव्हा सहज बोलता बोलता सांगतात की आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचं सरासरी वय २७-२८ आहे तेव्हा तर अंगावर शहारा येतो. गजानन अमदाबादकर यांनी एका १८ वर्षाच्या मुलीला ह्याच कारणाने विधवा झालेली पाहिली तेव्हा पासून ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ," त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." महाराष्ट्रात जेथे जेथे शेतकर्‍यानी आत्महत्या केली असेल तेथे तेथे ही व्यक्ती जाऊन आलेली आहे. पायी, सायकल, बस , आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करून या व्यक्तीने ह्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच त्यांचे या विषयावर पुस्तक येईल. पुस्तक त्यांच्या प्रमाणेच अभ्यासू व नेमके शब्द, नेमके प्रश्न बोलणारे असेल अशीच अपेक्षा आहे. विदर्भाबद्दल आणि विदर्भाच्या शेती संदर्भात थोडं वाचलं तर आपल्याला हा प्रश्न लवकर समजेल. विदर्भातील शेती प्रामुख्याने जिरायती प्रकारातील आहे. विदर्भात याला कोरडवाहू असे म्हणतात. याचा अर्थ असा की फक्त पावसाच्या पाण्यावर ती शेती केली जाते. सिंचनाची अन्य कसलीच सोय नाही. त्यामुळे उत्पन्न मर्यादित, दुबार पीक किंवा उन्हाळी (झैद हंगामी) पिके घेण्याचा प्रश्नच नाही. महत्त्वाचे नगदी पी़क म्हणजे कापूस. या पिकाचा एकाधिकार योजनेने सत्यानाश केला. असे एक ना अनेक मुद्दे आहेत. आज एवढ्यावरच थांबतो. लवकरच विदर्भाची जमीन आणि पिकपाणी या विषयांवर सविस्तर लिहितो. नीलकांत

नीलकांत Wed, 03/26/2008 - 11:13
ही जी केन्द्राने कर्ज माफी केलीये ती विदर्भातील ४०% पेक्षा कमी शेतकर्‍यांच्या कामाची आहे. विदर्भात कोरडवाहू जमीन किमान १० एकर असते. तर कर्जमाफी फक्त ५ एकर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाच एकर जमीन म्हणजे भरपूर आहे. ५ एकर म्हणजे सधन शेतकरी असतोही आणि मानल्या जातो. आमच्या केन्द्रीय कृषी मंत्र्यांचं शेतीवर ( प. महारष्ट्राच्या बरं का) प्रेम असल्यामुळे त्यांनी ५ एकर हा निकष पुरेसा मानला. त्यामुळे ही कर्जमाफी विदर्भासाठी आहे असं माननं चुकिचं आहे. खरं तर कर्जमाफी हा काही उपाय नाही. वरून पट्टी बांधल्यामुळे जखम बसत नाही. त्यासाठी त्याबर औषधी मलम लावावा लागतो. पण जखम बरी करणं खुप कष्टाचं आहे. त्यापेक्षा हे बरं. एक आणखी जोडावंसं वाटतं की ह्या अर्थसंकल्पात जो ६० हजार कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहेत त्याचा उल्लेख कागदोपत्री अजूनही स्पष्ट नाही. त्याचा कुठलाच ताळेबंद दिलेला नाही की हा पैसा येईल कसा व जाईल कसा ? यावरून असे वाटते की या वर्षी निवडणूका नसत्या तर ही घोषणा झालीच नसती. नीलकांत

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 11:46
" त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." हे वाक्य ऐकून मन सुन्न झाले. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे. बळीराजा हे आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार १) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला. कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत.

इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

व्यंकट ·

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 11:41
थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण! परंतु व्यंकटराव, नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ? आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता! असो... देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता, मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :) असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा! गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात. अगदी सहमत आहे... केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते. हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही... असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे... पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! आपला, (गुलजारप्रेमी) तात्या.

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 11:41
थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण! परंतु व्यंकटराव, नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ? आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता! असो... देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता, मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :) असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा! गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात. अगदी सहमत आहे... केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते. हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही... असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे... पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! आपला, (गुलजारप्रेमी) तात्या.
चिपचिपे दूध से नहलाते हैं आंगन में खड़ा कर के तुम्हें । शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर पांव पर पांव लगाये खड़े रहते हो इक पथरायी सी मुस्कान लिये बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी । जब धुआं देता, लगातार पुजारी घी जलाता है कई तरह के छौंके देकर इक जरा छींक ही दो तुम, तो यकीं आए कि सब देख रहे हो । देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात प