मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??

वडापाव ·

जगात भारताचा सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उज्ज्वल ठसा उमटविणा-या व्यक्तीसच भारतरत्न द्यावे. आज माझ्या माहितीतील अशा तीनच व्यकी आहेत १. डॉ. जयंत नारळीकर. २. डॉ. अब्दुल कलाम. ३. डॉ. रघुनाथ माशेलकर. आज हयात असलेले इतर कोणीहि यांच्या स्तराला अजून पोहोचलेले नाही. प्रखर भारतीय सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 09/03/2008 - 17:21
कांदळकरसाहेबांनी जी ती नांवे सुचविली आहेत त्यांचाशी मीदेखील सहमत आहे. त्याशिवाय हिंदुस्थानी अभिजात संगीतातील जागतिक कीर्तीचे गवई स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन जोशी यांनाही हा पुरस्कार मिळावा असे मला मनोमन वाटते... आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

प्राजु 09/03/2008 - 20:52
यावर एकदा मिपा वर चर्चा झालेली आहे. वडापाव यांनी ती वाचून इथे हे काथ्याकुट लिहायले हवे होते. - (सर्वव्यापी)प्राजु

ज्ञानव 10/01/2014 - 12:41
असे अजूनही कित्येक महाभाग आहेत, जे भारतरत्नास पात्र ठरतात.
महाभाग ?

विवेकपटाईत 11/01/2014 - 18:43
आपल्या देशाची ज्यांनी सेवा केली आहे दुसर्या शब्दात येथील नागरिकांना शांतीपूर्वक स्वस्थ्य आणि चांगल्या रीतीने जगता याव या साठी ज्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांना भारत रत्न दिले जाते. (पण बहुतेक राजनीतिज्ञ यात येत नाही तरी ही त्यांना भारत रत्न मिळाले आहे त्याची राजनीतिक कारणे आहेत, पण राजनीतिक लोक देशाला शांती आणि शिरता निश्चित देतात) कधी कधी कुणाला भारत रत्न कुणाला का दिले काळात नाही 'अमर्त्यसेनला भारत रत्न का दिले मला अद्याप ही कळले नाही' कारण भारतीय नागरिकांची कुठली ही सेवा त्यांनी केली नाही, बहुतेक अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल असो मलाही एक नाव सुचवायचं आहे त्याचं कार्य गेल्या शेंकडो वर्षात झालेल्या कुठल्या ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते खरोखरचे भारत रत्न आहेत. ऋषी-मुनी संकल्प करायचे आणि संकल्प त्वरित सिद्ध व्हायचे हे स्वत: २१व्या शताब्दीत डोळ्यांनी बघितले. १०-१२ वर्षाचा मागासलेल्या वर्गाचा एक मुलगा झाडावरून पडला, पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. उठणे-फिरणे अशक्य झाले.घरची परिश्तितीमुळे महागडी चिकित्सा परवडणे शक्य नव्हते. अश्या परीस्थित योगाच्या साहाह्याने हा मुलगा उभा राहिला, वेदशास्त्र आणि आयुर्वेद शिकला आणि जगाला ही योगाचे साहाह्याने जगाला स्वस्थ: शरीर आणि मानाने जगायला शिकविण्याच्या त्याने निर्धार केला. सन्यास घेतला. आज वर्षातून २०० दिवस तरी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजार्रोंच्या संख्येने लोक सकाळी ५ वाजता योगशिविरात येतात. असे ३-४ हजारपेक्षा जास्त शिवीर त्यांनी घेतले असेल. लोकांना स्वास्थ्य मिळावे म्हणून जगात सर्वात जास्त भटकणारा हा योगी. (त्यांचा एवढा सडक मार्गाने देशाचा प्रवास जगात आतापर्यंत कुणी ही गेला नसेल (ट्रक चालक सोडल्यास). करोडो लोकांना स्वस्थ्य राहण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. देशातील लाखो लोक गंभीर आजारातून मुक्त झाले आहे. शिवाय आजारी न पडण्यासाठी देशातील काना कोपर्यात आज लोक सकाळी उठून थोडा फार व्यायाम करू लागले आहे. याचा देशाला किती फायदा झाला आहे. याचे आकलन करणे कठीण. देशातील मोठे मोठे हॉस्पिटल ही आज रोग्यांना प्राणायाम शिकवितात. (माझी मुलगी ज्या हॉस्पिटलात आहे तिथे ही वर्षभरापासून हृद्य रोग्यांना प्राणायाम शिकविला जातो. - हे सर्व एका माणसा मुळे घडले आहे.) ग्रामीण भागात शेतकर्याला शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. स्वामी रामदेवानी पहिले जंगलात आवळ्यांच्या झाडा वरचे आवळे सडतात, ग्यारपाठा, अमृता (गीलोय)अनेक वानौपज इत्यादींचा ग्रामीण जनतेला काही ही फायदा होत नाही. ज्यांच्या जवळ पैसा आहेत असे शहरी नागरिक पित्झा इत्यादी खाण्यात किंवा कोल्ड ड्रिंक पियुन स्वास्थ खराब करीत आहे , ग्रामीण जनतेला रोजगार आणि लोकांना स्वास्थ्य वर्धक वस्तू खायला मिळाव्या म्हणून पतंजली मध्ये खाद्य संस्करण यंत्र लाविले. केवळ स्वस्थ्वार्धक पदार्थांची निर्मिती करायची हे लक्ष्य. आधुनिक आणि मोठे सयंत्र लावले सुरवातीला लोक हसले २ लाख लिटर अलोविरा रोज कोण पिणार. पण आज ते ही कमी पडते आहे. केवळ ६०० कोटी (ते ही जनतेचे )करून १०,००० जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रीतीने किती तरी लाख ग्रामीणांना अतिरिक्त रोजगार देणारी ही एकमेव संस्था असेल. लोक ही आज आवळा केंडी, खस,ब्राह्मी, बुरांश नावाच्या फुलांचे शरबत, अलोविरा इत्यादी १०-१२ फळांचे शरबत.विभिन्न फळांचे जम , कणकीचे बिस्किटे, साबणे (गोमूत्र, अलोविरा इत्यादी पासून बनवलेले शरीराला अपाय न करणारे) इत्यादी. आयुर्वेद औषधांची निर्मिती: जुने ज्ञान आणि आधुनिक तकनिकी यांचा मिलन करून अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक औषधी निर्मिती त्यांनी सुरु केली. लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला. अत्याधुनिक परीक्षण शाळेत इतर कंपन्याही आपल्या औषधांची गुणवत्ता तपासतात. शिवाय भारतीय गायांची नसल सुधारण्याचा कार्यक्रम,जैविक खाद वर संशोधन गव्हा वर संशोधन, काचर्या पासून वीज प्रकल्प (देशातील पहिला पतंजली मधेच लागला आहे) इत्यादी इत्यादी हे सर्व सरकारच्या मदती शिवाय. शिवाय भविष्यात प्रत्येक गावात गोबर गस प्लांट, काचर्या पासून वीज बनविण्याचे प्रकल्प, अनेक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल चालविण्याचा विचार आहे. शिवाय भारतीय खाद्य प्रस्करण उद्योगांना एकत्रित आणण्याचा त्यांचा विचार आहे (कालच इंदापूर येथे त्यांनी हा विचार बोलून दाखविला - कदाचित सोनाई गायीचे तूप लोणीक पुढे पतंजलीच्या माध्यमाने देशभर सर्वत्र पोहचेल). (देशाला 'केवळ उपभोक्ता बाजार म्हणून पाहणाऱ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचा चाटूकारांचा विरोध पत्करून ही हिमालया सारखा उभा आहे). गेल्या ५ वर्षात देशात एकाच क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती केली आहे ती म्हणजे खाद्य प्रसंस्करण या क्षेत्रात (माननीय शरद पवार या मंत्रालयाचे कार्य बघतात. दुसर्या शब्दात एकमेव सफल मंत्री) रोज सकाळी ३ वाजता उठणे आणि रात्री १ ला झोपणारा हा योगी. सतत फिरत राहणारा चरैवेति चरैवेति या मंत्राला साक्षात अनुभव करून देणारा. कित्येक भारत रत्न याच्या समोर कमी आहेत. (मी ही आपल्या मणक्यांच्या आजारांनी ६ महिने बेड रेस्ट होतो, वर्ष दोन-तीन वर्षे अत्यंत खराब गेले, तणाव मुळे हृद्य विकारचे झटके ही आले. गेल्या १ वर्षापासून रोज सकाळी ५-५.३० पर्यंत उठून अर्धा तास का होईना अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आज दिवसातून ६-७ किलोमीटर रोज चालतो)

काळा पहाड 11/01/2014 - 19:53
खालील व्यक्तींना भारतरत्न दिला जावा ही विनंती. १. सोनिया गांधी २. राहुल गांधी ३. प्रियांका गांधी ४. रॉबर्ट वड्रा ५. रेहान वड्रा ६. मिराया वड्रा

सचीन 11/01/2014 - 20:33
भारतरत्न हा फक्त क्रिकेटवीर, फिल्म स्टार अशा खेळातील व मनोरंजनातील व्यक्तींना द्यावा. त्यांचा अमाप त्याग देशविदेशात देशाचे नाव करण्याची क्षमता अफाट असते.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

अभ्या.. 12/01/2014 - 17:01
चामारी आता एसटी ला बी डबल टॉप चे इंजिन असतेत. शिंगल टॉप घाटात डेंजर. ब्रेक हाय नव्ह? मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. आलं का ध्येनात?

In reply to by अभ्या..

गाड्या आपल्याकडे पन्नास हायत, फक्त विचारांचे इंजिन आणि कृतीतून त्याचे ट्रान्समिशन करणे, येवढेच आमच्या हातात ,आले का ध्यानात?

सचीन 12/01/2014 - 17:16
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??................क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांना हा पुरस्कार मिळालाय आता कोणालाही मिळाला तरी काय फरक पडतोय ?

वडापाव 12/01/2014 - 17:23
१. हा धागा खूप जुना आहे. तो वर काढावासा का वाटला असावा?? (मुळात मी तरी तेव्हा हा धागा का बरं काढला असावा? असा प्रश्न पडलाय) २. काढला तर काढला, विषयाला धरून 'शिरीअस' चर्चा होताना दिसत नाही, चर्चा होईल असंही वाटत नाही. सगळंच अवांतर आणि निरर्थक आहे. ३. संपादकांना विनंती की हा धागा वाचनमात्र करावा (पूर्णपणे काढूनच टाकला तर अतिउत्तम)

वेताळ 12/01/2014 - 17:29
दलीतांची कैवारी बहन मायावती,सेक्युलरॅइमचा झगा घातलेले रामविलास पासवान,तामिळी अस्मितेचे खंदे समर्थक करुणानिधी,८० व्यावर्षी देखिल तरुणाना लाजवतील असे एन्.डी.तिवारी....... अशी खुप मोठी लिस्ट आहे.

वेताळ 12/01/2014 - 17:43
आपण अव्दीतीय लोकांबाबत चर्चा करत आहोत.आता तर आपले राहुल बाबाच आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत मग अजुन लिस्ट वाढवता येईल जर त्यानी फाडुन टाकली नाही तर.

वेताळ 12/01/2014 - 18:01
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्यायचे. सचिन भौ तुम्ही आणि सुमारसर त्यांच्या अ‍ॅड्व्हाईझ टीमला जॉईन व्हावे म्हणजे सगळा कोरम पुर्ण होईल.

In reply to by वेताळ

सचीन 12/01/2014 - 18:04
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. >>>>>>>>> हे जे त्यांनी केले ते काय अपराध ह्या सदरात मोडते का ?

In reply to by वेताळ

आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्या
भुरटी आहेत हे खरे बोल्लात बघा.

वेताळ 12/01/2014 - 18:14
राजा होणे शक्य नाही.म्हणुन तर त्याना मी अद्वितीय म्हणालो.कलावती आजकाल खुप सुखात आहे. घमेली उचलणार्या बाया पण खुशीत आहेत्.संसदेत राहुल बाबाच्या समोर कायदा पास करुन घेणारे मनमोहन तो परत फाडुन राहुलबाबांचे कौतुक करताहेत्.किती महती वर्णावी राहुल बाबाची. सेक्युलर हा शब्द उचारला तर त्याचेच नाव डोळ्यासमोर येते.

In reply to by सचीन

श्रीगुरुजी 13/01/2014 - 20:29
>>> घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा? फोटोसेशनसाठी पायात नाईकेचे स्पोर्ट्स शूज घालून प्लॅस्टिकचे रिकामे घमेले उचलून दाखवून मिरविण्याचा ढोंगीपणा भाजपचे नेते करत नाहीत. >>> सेक्युलर असणे चुकीचे आहे का ? हो

वेताळ 12/01/2014 - 18:38
तुम्ही कोणताही गुन्हा करा पण जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमचे सर्व घुन्हे माफ....... लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे. रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ. कॉग्रेस गेली ६० वर्ष झाली भारतातील गरीबी स्वीसबॅकेच्या साह्याने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,भ्रष्टाचार हा शब्द ह्याच्या इथे माहीती देखिल नाही,सर्वजण गरीबीतुन अजुन ही कॉग्रेसची पर्यायाने देश्याची सेवा करत आहेत कारण हे पिढीजात सेक्युलर आहेत. मायावती ह्यानी उत्तरप्रदेशात सर्वत्र स्वःताचे पुतळे बसवुन घेतलेत. ह्याची राहणी अत्यंत साधी आहे.सेक्युलर शब्द ह्याच्या कर्तुत्वसमोर थिटा पडतो. मुलायमसिंग यादव..... ह्यानी जगाला सेक्युलर शब्दाचा अर्थ सैफई महोत्सवातुन जगाला सांगितला. करुणानिधी ह्यची थोरवी काय सांगावी,देश्याची सेक्युलर होऊन सेवा करायला एकटे कमी पडतो म्हणुन ह्यानी सर्व नातलगाचा फौजफाटा गोळा करुन संसदेत पाठवला व देशात टेलिकॉम क्रांती घडवुन आणली. शरद पवार साहेब ह्याची व कॉग्रेसचे फक्त सेक्युलर ह्या शब्दामुळे प्रेम जुळले आहे. आता राहिले भाजपावाले. त्याची जरा तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल.अटलबिहारी वाजपेयी,नरेद्र मोदी.परिकर हे सर्व भ्रष्टाचारी जातियनेते आहेत.

In reply to by वेताळ

सचीन 12/01/2014 - 18:47
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.>>>>>> गोरगरीब दलितांसाठी काम करणे हा रामविलास पासवान ह्यांचा गुन्हा आहे का ? लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.>>>>>> लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन पण कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का? तुमच्या मते SECULAR म्हणजे भ्रष्टाचारी ठीक आहे मग विरोधी पक्ष भाजपा काय करतोय किती मंत्र्यांना त्यांनी आतापर्यंत धक्क्य्याला लावले.

In reply to by सचीन

टवाळ कार्टा 12/01/2014 - 20:43
लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन
त्याच प्रकारे मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे
कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का?
अजिबात नाही...मग त्याच प्रकारे काही लोक मोदींना पाठींबा देतात अवांतर - मी ना युवराज भक्त ना मोदी भक्त ना केजरीवाल भक्त नाही कुणा दुसर्याचा भक्त

In reply to by इरसाल

सचीन 13/01/2014 - 14:16
नेमके मला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>भारतरत्न पुरस्कारात आता तो मोठेपणा नाही. क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांनाही तो मिळू शकतो तर तुमच्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीला तो मिळाला तरी काय फरक पडतोय. आनंदच आहे

मिपा वर आयडी अ‍ॅप्रुव्ह होण्याची सिस्टीम ऑटोमेटेड आहे का? (कशाला मराठीत लिहिलय मी हे वाक्य...?) लोक काहीच्या काही डु आयडी घेत आहेत.. गोंधळ घालत आहेत.. पण मुद्दलात असे आयडी येतात कसे? आयडी हॅण्डल तर असे की सरळ सरळ डु आय्डी आहे हे कळेल.. आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात एकच ध्यास आहे, "मोदी वि. काँग्रेस".. तोंडी लावायला विषय म्हणुन केजरीवाल आहेच.. ज्या धाग्यावर पहावं तिथे हिच चर्चा.. उबग येत नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/01/2014 - 14:46
सहमत आहे. पण हा विषय निवडणूक होईपर्यंत चालेल. नंतर दुसरा विषय मिळेल. तसेही हा तात्कालिक विषय आहे. नैतर गेलाबाजार निवासी-अनिवासी, स्त्री-पुरुष(हा तर काहींच्या परम जिव्हाळ्याचा विषय आहे), आस्तिक-नास्तिक, सगुणनिर्गुण, इ. विषय आहेतच. पण नक्की उबग कशाचा आहे? या चर्वितचर्वणाचा की स्वतःला रस नसलेल्या विषयातले चर्वितचर्वण पाहून ;) =))

In reply to by बॅटमॅन

काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही. तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे.. मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का? आणि हे आयडी दुसर्‍या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस.. कुच तो गडबड हय..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/01/2014 - 14:56
आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तुम्हाला टेस्ट म्याचपेक्षा २०-२० मध्ये चौके छक्के मारायला आवडतं हे जाणून आहोत आम्ही ;)
कुच तो गडबड हय..
दया!!!!!

जगात भारताचा सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उज्ज्वल ठसा उमटविणा-या व्यक्तीसच भारतरत्न द्यावे. आज माझ्या माहितीतील अशा तीनच व्यकी आहेत १. डॉ. जयंत नारळीकर. २. डॉ. अब्दुल कलाम. ३. डॉ. रघुनाथ माशेलकर. आज हयात असलेले इतर कोणीहि यांच्या स्तराला अजून पोहोचलेले नाही. प्रखर भारतीय सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 09/03/2008 - 17:21
कांदळकरसाहेबांनी जी ती नांवे सुचविली आहेत त्यांचाशी मीदेखील सहमत आहे. त्याशिवाय हिंदुस्थानी अभिजात संगीतातील जागतिक कीर्तीचे गवई स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन जोशी यांनाही हा पुरस्कार मिळावा असे मला मनोमन वाटते... आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

प्राजु 09/03/2008 - 20:52
यावर एकदा मिपा वर चर्चा झालेली आहे. वडापाव यांनी ती वाचून इथे हे काथ्याकुट लिहायले हवे होते. - (सर्वव्यापी)प्राजु

ज्ञानव 10/01/2014 - 12:41
असे अजूनही कित्येक महाभाग आहेत, जे भारतरत्नास पात्र ठरतात.
महाभाग ?

विवेकपटाईत 11/01/2014 - 18:43
आपल्या देशाची ज्यांनी सेवा केली आहे दुसर्या शब्दात येथील नागरिकांना शांतीपूर्वक स्वस्थ्य आणि चांगल्या रीतीने जगता याव या साठी ज्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांना भारत रत्न दिले जाते. (पण बहुतेक राजनीतिज्ञ यात येत नाही तरी ही त्यांना भारत रत्न मिळाले आहे त्याची राजनीतिक कारणे आहेत, पण राजनीतिक लोक देशाला शांती आणि शिरता निश्चित देतात) कधी कधी कुणाला भारत रत्न कुणाला का दिले काळात नाही 'अमर्त्यसेनला भारत रत्न का दिले मला अद्याप ही कळले नाही' कारण भारतीय नागरिकांची कुठली ही सेवा त्यांनी केली नाही, बहुतेक अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल असो मलाही एक नाव सुचवायचं आहे त्याचं कार्य गेल्या शेंकडो वर्षात झालेल्या कुठल्या ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते खरोखरचे भारत रत्न आहेत. ऋषी-मुनी संकल्प करायचे आणि संकल्प त्वरित सिद्ध व्हायचे हे स्वत: २१व्या शताब्दीत डोळ्यांनी बघितले. १०-१२ वर्षाचा मागासलेल्या वर्गाचा एक मुलगा झाडावरून पडला, पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. उठणे-फिरणे अशक्य झाले.घरची परिश्तितीमुळे महागडी चिकित्सा परवडणे शक्य नव्हते. अश्या परीस्थित योगाच्या साहाह्याने हा मुलगा उभा राहिला, वेदशास्त्र आणि आयुर्वेद शिकला आणि जगाला ही योगाचे साहाह्याने जगाला स्वस्थ: शरीर आणि मानाने जगायला शिकविण्याच्या त्याने निर्धार केला. सन्यास घेतला. आज वर्षातून २०० दिवस तरी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजार्रोंच्या संख्येने लोक सकाळी ५ वाजता योगशिविरात येतात. असे ३-४ हजारपेक्षा जास्त शिवीर त्यांनी घेतले असेल. लोकांना स्वास्थ्य मिळावे म्हणून जगात सर्वात जास्त भटकणारा हा योगी. (त्यांचा एवढा सडक मार्गाने देशाचा प्रवास जगात आतापर्यंत कुणी ही गेला नसेल (ट्रक चालक सोडल्यास). करोडो लोकांना स्वस्थ्य राहण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. देशातील लाखो लोक गंभीर आजारातून मुक्त झाले आहे. शिवाय आजारी न पडण्यासाठी देशातील काना कोपर्यात आज लोक सकाळी उठून थोडा फार व्यायाम करू लागले आहे. याचा देशाला किती फायदा झाला आहे. याचे आकलन करणे कठीण. देशातील मोठे मोठे हॉस्पिटल ही आज रोग्यांना प्राणायाम शिकवितात. (माझी मुलगी ज्या हॉस्पिटलात आहे तिथे ही वर्षभरापासून हृद्य रोग्यांना प्राणायाम शिकविला जातो. - हे सर्व एका माणसा मुळे घडले आहे.) ग्रामीण भागात शेतकर्याला शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. स्वामी रामदेवानी पहिले जंगलात आवळ्यांच्या झाडा वरचे आवळे सडतात, ग्यारपाठा, अमृता (गीलोय)अनेक वानौपज इत्यादींचा ग्रामीण जनतेला काही ही फायदा होत नाही. ज्यांच्या जवळ पैसा आहेत असे शहरी नागरिक पित्झा इत्यादी खाण्यात किंवा कोल्ड ड्रिंक पियुन स्वास्थ खराब करीत आहे , ग्रामीण जनतेला रोजगार आणि लोकांना स्वास्थ्य वर्धक वस्तू खायला मिळाव्या म्हणून पतंजली मध्ये खाद्य संस्करण यंत्र लाविले. केवळ स्वस्थ्वार्धक पदार्थांची निर्मिती करायची हे लक्ष्य. आधुनिक आणि मोठे सयंत्र लावले सुरवातीला लोक हसले २ लाख लिटर अलोविरा रोज कोण पिणार. पण आज ते ही कमी पडते आहे. केवळ ६०० कोटी (ते ही जनतेचे )करून १०,००० जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रीतीने किती तरी लाख ग्रामीणांना अतिरिक्त रोजगार देणारी ही एकमेव संस्था असेल. लोक ही आज आवळा केंडी, खस,ब्राह्मी, बुरांश नावाच्या फुलांचे शरबत, अलोविरा इत्यादी १०-१२ फळांचे शरबत.विभिन्न फळांचे जम , कणकीचे बिस्किटे, साबणे (गोमूत्र, अलोविरा इत्यादी पासून बनवलेले शरीराला अपाय न करणारे) इत्यादी. आयुर्वेद औषधांची निर्मिती: जुने ज्ञान आणि आधुनिक तकनिकी यांचा मिलन करून अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक औषधी निर्मिती त्यांनी सुरु केली. लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला. अत्याधुनिक परीक्षण शाळेत इतर कंपन्याही आपल्या औषधांची गुणवत्ता तपासतात. शिवाय भारतीय गायांची नसल सुधारण्याचा कार्यक्रम,जैविक खाद वर संशोधन गव्हा वर संशोधन, काचर्या पासून वीज प्रकल्प (देशातील पहिला पतंजली मधेच लागला आहे) इत्यादी इत्यादी हे सर्व सरकारच्या मदती शिवाय. शिवाय भविष्यात प्रत्येक गावात गोबर गस प्लांट, काचर्या पासून वीज बनविण्याचे प्रकल्प, अनेक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल चालविण्याचा विचार आहे. शिवाय भारतीय खाद्य प्रस्करण उद्योगांना एकत्रित आणण्याचा त्यांचा विचार आहे (कालच इंदापूर येथे त्यांनी हा विचार बोलून दाखविला - कदाचित सोनाई गायीचे तूप लोणीक पुढे पतंजलीच्या माध्यमाने देशभर सर्वत्र पोहचेल). (देशाला 'केवळ उपभोक्ता बाजार म्हणून पाहणाऱ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचा चाटूकारांचा विरोध पत्करून ही हिमालया सारखा उभा आहे). गेल्या ५ वर्षात देशात एकाच क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती केली आहे ती म्हणजे खाद्य प्रसंस्करण या क्षेत्रात (माननीय शरद पवार या मंत्रालयाचे कार्य बघतात. दुसर्या शब्दात एकमेव सफल मंत्री) रोज सकाळी ३ वाजता उठणे आणि रात्री १ ला झोपणारा हा योगी. सतत फिरत राहणारा चरैवेति चरैवेति या मंत्राला साक्षात अनुभव करून देणारा. कित्येक भारत रत्न याच्या समोर कमी आहेत. (मी ही आपल्या मणक्यांच्या आजारांनी ६ महिने बेड रेस्ट होतो, वर्ष दोन-तीन वर्षे अत्यंत खराब गेले, तणाव मुळे हृद्य विकारचे झटके ही आले. गेल्या १ वर्षापासून रोज सकाळी ५-५.३० पर्यंत उठून अर्धा तास का होईना अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आज दिवसातून ६-७ किलोमीटर रोज चालतो)

काळा पहाड 11/01/2014 - 19:53
खालील व्यक्तींना भारतरत्न दिला जावा ही विनंती. १. सोनिया गांधी २. राहुल गांधी ३. प्रियांका गांधी ४. रॉबर्ट वड्रा ५. रेहान वड्रा ६. मिराया वड्रा

सचीन 11/01/2014 - 20:33
भारतरत्न हा फक्त क्रिकेटवीर, फिल्म स्टार अशा खेळातील व मनोरंजनातील व्यक्तींना द्यावा. त्यांचा अमाप त्याग देशविदेशात देशाचे नाव करण्याची क्षमता अफाट असते.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

अभ्या.. 12/01/2014 - 17:01
चामारी आता एसटी ला बी डबल टॉप चे इंजिन असतेत. शिंगल टॉप घाटात डेंजर. ब्रेक हाय नव्ह? मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. आलं का ध्येनात?

In reply to by अभ्या..

गाड्या आपल्याकडे पन्नास हायत, फक्त विचारांचे इंजिन आणि कृतीतून त्याचे ट्रान्समिशन करणे, येवढेच आमच्या हातात ,आले का ध्यानात?

सचीन 12/01/2014 - 17:16
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??................क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांना हा पुरस्कार मिळालाय आता कोणालाही मिळाला तरी काय फरक पडतोय ?

वडापाव 12/01/2014 - 17:23
१. हा धागा खूप जुना आहे. तो वर काढावासा का वाटला असावा?? (मुळात मी तरी तेव्हा हा धागा का बरं काढला असावा? असा प्रश्न पडलाय) २. काढला तर काढला, विषयाला धरून 'शिरीअस' चर्चा होताना दिसत नाही, चर्चा होईल असंही वाटत नाही. सगळंच अवांतर आणि निरर्थक आहे. ३. संपादकांना विनंती की हा धागा वाचनमात्र करावा (पूर्णपणे काढूनच टाकला तर अतिउत्तम)

वेताळ 12/01/2014 - 17:29
दलीतांची कैवारी बहन मायावती,सेक्युलरॅइमचा झगा घातलेले रामविलास पासवान,तामिळी अस्मितेचे खंदे समर्थक करुणानिधी,८० व्यावर्षी देखिल तरुणाना लाजवतील असे एन्.डी.तिवारी....... अशी खुप मोठी लिस्ट आहे.

वेताळ 12/01/2014 - 17:43
आपण अव्दीतीय लोकांबाबत चर्चा करत आहोत.आता तर आपले राहुल बाबाच आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत मग अजुन लिस्ट वाढवता येईल जर त्यानी फाडुन टाकली नाही तर.

वेताळ 12/01/2014 - 18:01
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्यायचे. सचिन भौ तुम्ही आणि सुमारसर त्यांच्या अ‍ॅड्व्हाईझ टीमला जॉईन व्हावे म्हणजे सगळा कोरम पुर्ण होईल.

In reply to by वेताळ

सचीन 12/01/2014 - 18:04
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. >>>>>>>>> हे जे त्यांनी केले ते काय अपराध ह्या सदरात मोडते का ?

In reply to by वेताळ

आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्या
भुरटी आहेत हे खरे बोल्लात बघा.

वेताळ 12/01/2014 - 18:14
राजा होणे शक्य नाही.म्हणुन तर त्याना मी अद्वितीय म्हणालो.कलावती आजकाल खुप सुखात आहे. घमेली उचलणार्या बाया पण खुशीत आहेत्.संसदेत राहुल बाबाच्या समोर कायदा पास करुन घेणारे मनमोहन तो परत फाडुन राहुलबाबांचे कौतुक करताहेत्.किती महती वर्णावी राहुल बाबाची. सेक्युलर हा शब्द उचारला तर त्याचेच नाव डोळ्यासमोर येते.

In reply to by सचीन

श्रीगुरुजी 13/01/2014 - 20:29
>>> घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा? फोटोसेशनसाठी पायात नाईकेचे स्पोर्ट्स शूज घालून प्लॅस्टिकचे रिकामे घमेले उचलून दाखवून मिरविण्याचा ढोंगीपणा भाजपचे नेते करत नाहीत. >>> सेक्युलर असणे चुकीचे आहे का ? हो

वेताळ 12/01/2014 - 18:38
तुम्ही कोणताही गुन्हा करा पण जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमचे सर्व घुन्हे माफ....... लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे. रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ. कॉग्रेस गेली ६० वर्ष झाली भारतातील गरीबी स्वीसबॅकेच्या साह्याने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,भ्रष्टाचार हा शब्द ह्याच्या इथे माहीती देखिल नाही,सर्वजण गरीबीतुन अजुन ही कॉग्रेसची पर्यायाने देश्याची सेवा करत आहेत कारण हे पिढीजात सेक्युलर आहेत. मायावती ह्यानी उत्तरप्रदेशात सर्वत्र स्वःताचे पुतळे बसवुन घेतलेत. ह्याची राहणी अत्यंत साधी आहे.सेक्युलर शब्द ह्याच्या कर्तुत्वसमोर थिटा पडतो. मुलायमसिंग यादव..... ह्यानी जगाला सेक्युलर शब्दाचा अर्थ सैफई महोत्सवातुन जगाला सांगितला. करुणानिधी ह्यची थोरवी काय सांगावी,देश्याची सेक्युलर होऊन सेवा करायला एकटे कमी पडतो म्हणुन ह्यानी सर्व नातलगाचा फौजफाटा गोळा करुन संसदेत पाठवला व देशात टेलिकॉम क्रांती घडवुन आणली. शरद पवार साहेब ह्याची व कॉग्रेसचे फक्त सेक्युलर ह्या शब्दामुळे प्रेम जुळले आहे. आता राहिले भाजपावाले. त्याची जरा तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल.अटलबिहारी वाजपेयी,नरेद्र मोदी.परिकर हे सर्व भ्रष्टाचारी जातियनेते आहेत.

In reply to by वेताळ

सचीन 12/01/2014 - 18:47
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.>>>>>> गोरगरीब दलितांसाठी काम करणे हा रामविलास पासवान ह्यांचा गुन्हा आहे का ? लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.>>>>>> लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन पण कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का? तुमच्या मते SECULAR म्हणजे भ्रष्टाचारी ठीक आहे मग विरोधी पक्ष भाजपा काय करतोय किती मंत्र्यांना त्यांनी आतापर्यंत धक्क्य्याला लावले.

In reply to by सचीन

टवाळ कार्टा 12/01/2014 - 20:43
लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन
त्याच प्रकारे मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे
कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का?
अजिबात नाही...मग त्याच प्रकारे काही लोक मोदींना पाठींबा देतात अवांतर - मी ना युवराज भक्त ना मोदी भक्त ना केजरीवाल भक्त नाही कुणा दुसर्याचा भक्त

In reply to by इरसाल

सचीन 13/01/2014 - 14:16
नेमके मला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>भारतरत्न पुरस्कारात आता तो मोठेपणा नाही. क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांनाही तो मिळू शकतो तर तुमच्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीला तो मिळाला तरी काय फरक पडतोय. आनंदच आहे

मिपा वर आयडी अ‍ॅप्रुव्ह होण्याची सिस्टीम ऑटोमेटेड आहे का? (कशाला मराठीत लिहिलय मी हे वाक्य...?) लोक काहीच्या काही डु आयडी घेत आहेत.. गोंधळ घालत आहेत.. पण मुद्दलात असे आयडी येतात कसे? आयडी हॅण्डल तर असे की सरळ सरळ डु आय्डी आहे हे कळेल.. आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात एकच ध्यास आहे, "मोदी वि. काँग्रेस".. तोंडी लावायला विषय म्हणुन केजरीवाल आहेच.. ज्या धाग्यावर पहावं तिथे हिच चर्चा.. उबग येत नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/01/2014 - 14:46
सहमत आहे. पण हा विषय निवडणूक होईपर्यंत चालेल. नंतर दुसरा विषय मिळेल. तसेही हा तात्कालिक विषय आहे. नैतर गेलाबाजार निवासी-अनिवासी, स्त्री-पुरुष(हा तर काहींच्या परम जिव्हाळ्याचा विषय आहे), आस्तिक-नास्तिक, सगुणनिर्गुण, इ. विषय आहेतच. पण नक्की उबग कशाचा आहे? या चर्वितचर्वणाचा की स्वतःला रस नसलेल्या विषयातले चर्वितचर्वण पाहून ;) =))

In reply to by बॅटमॅन

काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही. तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे.. मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का? आणि हे आयडी दुसर्‍या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस.. कुच तो गडबड हय..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/01/2014 - 14:56
आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तुम्हाला टेस्ट म्याचपेक्षा २०-२० मध्ये चौके छक्के मारायला आवडतं हे जाणून आहोत आम्ही ;)
कुच तो गडबड हय..
दया!!!!!
3

विदर्भातला शेतकरी..

सृष्टीलावण्या ·

माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण. आमचा असाच समज आहे... अधिक माहितीच्या प्रतीक्षेत

मदनबाण 09/03/2008 - 13:34
बळीराजा चा बळी घेतला जातोय आणि महाराष्ट्रातले मंत्री मात्र कर्ज माफीचे श्रेय घेण्यासाठी सभा घेत फिरत आहेत्,आता कही दिवसातच आपण सर्व आयात केलेल्या अन्न धान्यावर जगु लागणार आहोत,,,,,, मदनबाण

परदेशातून आयात धान्य करण्याची गरज भासणार नाही आणि अंतर-राज्य तर आयात चालूच आहे. ती बंद केली तर महाराष्ट्राचे कठिण आहे (अवाढव्य लोकसंख्या वाढीमुळे). मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा 10/03/2008 - 11:01
मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? अगदी बरोबर! आणि या माफ केलेल्या कर्जांचा बोजा कुणाच्या डोक्यावर पडणार आहे? सरकारच्या? की जनतेच्या? राजमुद्रा :)

की उत्पादनाची किंत उत्पादक ठरवू शकत नाही. पीक हाती आले की दलाल लोक किंमती कमी करणार. शेतकरी कर्ज कसे फेडणार? कर्जे माफ झाली की ते पैसे आपल्याच खिशातून जाणार आहेत. फायदा शेतमालाच्या दलालांना. कर्जमाफी ही राजकारण्यांच्या सोयीसाठी आहे. तात्पुरती मलमपट्टी. कायम इलाज नव्हे. प्रश्न राहिला नाही तर राजकारण्यांना विचारणार कोण?

सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शरुबाबा 13/03/2008 - 17:57
आपण एका गंभीर विषय सुरु केलात. विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर ईतर शेतकर्‍यापेक्षा बरी. आनि शेतजमिन पण जास्त पण सगळि कोरडवाहु त्यामुळे ऊत्पन नगण्य सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाहाचा सोहळा, जो ३-४ दिवस टिव्हीवर दाखविण्यात आला, अतिशय पाहण्यासारखा होता. बिचार्‍यांना आपल्या मुलाचे लग्न फारच काटकसरीत उरकावे लागले. माझ्या तर डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रात वीजेचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे, कित्येक ठिकाणी १०वी - १२वीच्या परीक्षाकाळातही १०-१२ तास वीज उपलब्ध होत नसल्यामुळे बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना मुलाच्या लग्नात जनरेटर सेट्स वापरावे लागले असणार. हे जनरेटर सेट्स कुठे लपवून ठेवले होते हे जरी टिव्हीवर दाखविले नाही तरी एवढी रोषणाई केली होती त्या अर्थी कुठेतरी असणारच. आमंत्रितांमध्येही कित्येक शेतकरी असणारच त्यांना निदान ३-४ दिवस तरी पोटभर भोजन मिळाल्यामुळे त्यांनी आपापल्या आत्महत्या तेवढ्याच पुढे ढकलल्या असणार. आणि नंतर तृप्त अंतःकरणाने मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना आशिर्वाद देत त्यांनी आत्महत्या केल्या असाव्यात. अर्थात मुख्यमंत्री सर्वांनाच वर्षभर जेऊ घालू शकत नाहीत किंवा महाराष्ट्रात पाऊस पाडू शकत नाहीत असा समजुतदार विचार त्यांनी केला असणारंच. समारंभाला आलेले इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याही घशाखाली, शेतकर्‍यांचा प्रश्न डोळ्यासमोर असल्यामुळे, घास उतरला नसणार. पण काय करणार ते तरी बिचारे? मुख्यमंत्र्यांच्या घरचं कार्य, नाही तरी कसं म्हणावं? कसेबसे ४०० घास घशाखाली ढकलून बिचारे पुन्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे वळले असणार. चॅनलवाले तरी काय करणार? शेतकरी तर रोजच मरताहेत. आज तिथे नाही गेलं तरी उद्या 'बाईट' मिळेलच, पण 'साहेबांच्या' घरचं लग्न, रोज रोज थोडीच अशी संधी मिळते? आणि रोजरोजच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या 'कव्हर' करून तेही कंटाळले होते आणि पाहून पाहून जनताही कंटाळली होती. त्या सगळ्यांना विरंगुळा नको का? नाहीतर किती वैफल्य येईल? असो. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या घरात दुसरे मंगलकार्य येई पर्यंत (किंवा पुढच्या निवडणूकांपर्यंत ) तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हाच विषय आपल्याला टिहीवर पाहावा लागणार, पेपरात वाचावा लागणार आणि मिपावर चर्चावा लागणार.

In reply to by नंदन

चतुरंग 25/03/2008 - 21:49
खाजगी सावकारी पाशाचा बंदोबस्त केल्याखेरीज हे थांबणार नाही! चतुरंग

नीलकांत 26/03/2008 - 11:05
माया वर्‍हाड देशात , सोनं पिकते वावरी... (वावर म्हणजे शेत) असं च्या विदर्भा बद्दल बोलल्या जायचं त्याच विदर्भात आज ही भयाण आणि भीषण परिस्थिती आहे की गेल्या काही वर्षांत हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा प्रश्न एवढा साधा नाही की शेतकरी कर्ज काढतात आणि न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात. या प्रश्नाला नानाविध आयाम आहेत. प्रत्येक नव्या शेतकर्‍याची आत्महत्या पाहिली तरी त्यात नवाच प्रश्न समोर येतो. वेगवेगळ्या संदर्भात लोक विदर्भात येताहेत आपल्याला सोईस्कर असे उदाहरण घेऊन आपल्या सोयीचा निष्कर्ष काढताहेत. कम्युनिस्ट म्हणताहेत की हे भांडवलशाही राबवणार्‍या सरकारच्या नीतीचे फळ आहे. विरोधी पक्ष सरकारच्या धोरणाविरोधात मर्यादित स्वरूपात बोलतं आहे, सरकारी यंत्रणा ह्या आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने न होता इतरच कुठल्याही कारणाने झाल्या आहेत असं सांगण्यात , भासवण्यात व्यस्त आहेत. असे एक ना अनेक निष्कर्ष आहेत. काय खरं मानावं? मी या विषयातला तज्ज्ञ नाही पण माझ्या सभोवताली घडनार्‍या ह्या घटना माझ्यावर कुठेतरी प्रभाव पाडतातच. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री गजानन अमदाबादकर (कारंजा लाड) जेव्हा सहज बोलता बोलता सांगतात की आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचं सरासरी वय २७-२८ आहे तेव्हा तर अंगावर शहारा येतो. गजानन अमदाबादकर यांनी एका १८ वर्षाच्या मुलीला ह्याच कारणाने विधवा झालेली पाहिली तेव्हा पासून ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ," त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." महाराष्ट्रात जेथे जेथे शेतकर्‍यानी आत्महत्या केली असेल तेथे तेथे ही व्यक्ती जाऊन आलेली आहे. पायी, सायकल, बस , आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करून या व्यक्तीने ह्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच त्यांचे या विषयावर पुस्तक येईल. पुस्तक त्यांच्या प्रमाणेच अभ्यासू व नेमके शब्द, नेमके प्रश्न बोलणारे असेल अशीच अपेक्षा आहे. विदर्भाबद्दल आणि विदर्भाच्या शेती संदर्भात थोडं वाचलं तर आपल्याला हा प्रश्न लवकर समजेल. विदर्भातील शेती प्रामुख्याने जिरायती प्रकारातील आहे. विदर्भात याला कोरडवाहू असे म्हणतात. याचा अर्थ असा की फक्त पावसाच्या पाण्यावर ती शेती केली जाते. सिंचनाची अन्य कसलीच सोय नाही. त्यामुळे उत्पन्न मर्यादित, दुबार पीक किंवा उन्हाळी (झैद हंगामी) पिके घेण्याचा प्रश्नच नाही. महत्त्वाचे नगदी पी़क म्हणजे कापूस. या पिकाचा एकाधिकार योजनेने सत्यानाश केला. असे एक ना अनेक मुद्दे आहेत. आज एवढ्यावरच थांबतो. लवकरच विदर्भाची जमीन आणि पिकपाणी या विषयांवर सविस्तर लिहितो. नीलकांत

नीलकांत 26/03/2008 - 11:13
ही जी केन्द्राने कर्ज माफी केलीये ती विदर्भातील ४०% पेक्षा कमी शेतकर्‍यांच्या कामाची आहे. विदर्भात कोरडवाहू जमीन किमान १० एकर असते. तर कर्जमाफी फक्त ५ एकर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाच एकर जमीन म्हणजे भरपूर आहे. ५ एकर म्हणजे सधन शेतकरी असतोही आणि मानल्या जातो. आमच्या केन्द्रीय कृषी मंत्र्यांचं शेतीवर ( प. महारष्ट्राच्या बरं का) प्रेम असल्यामुळे त्यांनी ५ एकर हा निकष पुरेसा मानला. त्यामुळे ही कर्जमाफी विदर्भासाठी आहे असं माननं चुकिचं आहे. खरं तर कर्जमाफी हा काही उपाय नाही. वरून पट्टी बांधल्यामुळे जखम बसत नाही. त्यासाठी त्याबर औषधी मलम लावावा लागतो. पण जखम बरी करणं खुप कष्टाचं आहे. त्यापेक्षा हे बरं. एक आणखी जोडावंसं वाटतं की ह्या अर्थसंकल्पात जो ६० हजार कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहेत त्याचा उल्लेख कागदोपत्री अजूनही स्पष्ट नाही. त्याचा कुठलाच ताळेबंद दिलेला नाही की हा पैसा येईल कसा व जाईल कसा ? यावरून असे वाटते की या वर्षी निवडणूका नसत्या तर ही घोषणा झालीच नसती. नीलकांत

" त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." हे वाक्य ऐकून मन सुन्न झाले. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण. आमचा असाच समज आहे... अधिक माहितीच्या प्रतीक्षेत

मदनबाण 09/03/2008 - 13:34
बळीराजा चा बळी घेतला जातोय आणि महाराष्ट्रातले मंत्री मात्र कर्ज माफीचे श्रेय घेण्यासाठी सभा घेत फिरत आहेत्,आता कही दिवसातच आपण सर्व आयात केलेल्या अन्न धान्यावर जगु लागणार आहोत,,,,,, मदनबाण

परदेशातून आयात धान्य करण्याची गरज भासणार नाही आणि अंतर-राज्य तर आयात चालूच आहे. ती बंद केली तर महाराष्ट्राचे कठिण आहे (अवाढव्य लोकसंख्या वाढीमुळे). मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा 10/03/2008 - 11:01
मुख्य मुद्दा हा आहे की जर वरील परिस्थिती खरी असेल तर कर्जमाफी हा उपाय नव्हे. मोहन धारिया, प्रकाश आमटे यांच्यासारख्या बुद्धिजीवींनी पुढे येऊन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह घडवून आणले पाहिजेत. कोणी वैदर्भि मिपाकर यावर प्रकाश टाकेल का? अगदी बरोबर! आणि या माफ केलेल्या कर्जांचा बोजा कुणाच्या डोक्यावर पडणार आहे? सरकारच्या? की जनतेच्या? राजमुद्रा :)

की उत्पादनाची किंत उत्पादक ठरवू शकत नाही. पीक हाती आले की दलाल लोक किंमती कमी करणार. शेतकरी कर्ज कसे फेडणार? कर्जे माफ झाली की ते पैसे आपल्याच खिशातून जाणार आहेत. फायदा शेतमालाच्या दलालांना. कर्जमाफी ही राजकारण्यांच्या सोयीसाठी आहे. तात्पुरती मलमपट्टी. कायम इलाज नव्हे. प्रश्न राहिला नाही तर राजकारण्यांना विचारणार कोण?

सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

सृष्टिलावण्यजी, १. आपण एका गंभीर विषय सुरु केलात. सरकारने केलेली कर्ज माफी हा केवळ राजकिय स्टंट आहे. मुळ प्रश्न कोणीच अभ्यासत नाही. या विषयावरचे तज्ञ कोठेही या विषयावर लेखन करीत नाहीत. २. आपण मांडलेला दिखाऊ गोष्टिंवर खर्च करण्याचा मुद्दा पटतो. भारतात जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे हा प्रकार ज्यास्त प्रकर्षाने पहावयास मिळतो. हल्ली बारशी सुद्धा हॉल घेउन केली जातात, हे प्रकार केवळ हास्यास्पद आहेत. मुंजींसारखे विधि, हे मुलांवर संस्कारा साठी करायचे असतात, त्यावरही लोक वारेमाप पैसे उधळतात. असले खर्चच शेतकर्‍यांच्या मुळावर येतात. त्यांना वर्षातुन केवळ एक्-दोनदाच पैसा मिळतो. नोकरी करणार्‍यांप्रमाणे दरमहा नव्हे. परंतु सामाजीक दबावा खाली (किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी) तो नष्ट होतो. ३. आर्थीक नियोजन या विषयावर, आपल्या देशात मुळातच जागृती नाही. मी जेव्हा जेव्हा हा विषय काढतो, तेव्हा, असे लक्षात येते की सुशिक्षित लोक ही घरातले आर्थीक नियोजन योग्य करीत नाहीत. फेब्रू., मार्च महीन्यात प्राप्तीकर वाचवण्यासाठी जी लोकांची तारांबळ उडते, त्यांनां मी विचारतो की वर्षभर आपण प्रा. क. साठी काय नियोजन केले? त्यावर बक्कळ पैसा कमावणारेही महागाई वगैरे रडगाणी गातात. हे लोक मला ढोंगी वाटतात. वर्षभर, महागडे मोबाईल इ. वर खर्च केल्या नंतर, विमा, म्यु. फंड, बचतपत्रे या साठी पैसा कोठुन उरणार? चाकरमान्यांची हि तर्‍हा, तर शेतकर्‍यांबद्दल बोलायला नको. आर्थीक जागृती हा शेतकर्‍यांच्या आत्महत्ये वर करावयाचा एक महत्वाचा उपाय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शरुबाबा 13/03/2008 - 17:57
आपण एका गंभीर विषय सुरु केलात. विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर ईतर शेतकर्‍यापेक्षा बरी. आनि शेतजमिन पण जास्त पण सगळि कोरडवाहु त्यामुळे ऊत्पन नगण्य सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अफाट. विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाहाचा सोहळा, जो ३-४ दिवस टिव्हीवर दाखविण्यात आला, अतिशय पाहण्यासारखा होता. बिचार्‍यांना आपल्या मुलाचे लग्न फारच काटकसरीत उरकावे लागले. माझ्या तर डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रात वीजेचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे, कित्येक ठिकाणी १०वी - १२वीच्या परीक्षाकाळातही १०-१२ तास वीज उपलब्ध होत नसल्यामुळे बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना मुलाच्या लग्नात जनरेटर सेट्स वापरावे लागले असणार. हे जनरेटर सेट्स कुठे लपवून ठेवले होते हे जरी टिव्हीवर दाखविले नाही तरी एवढी रोषणाई केली होती त्या अर्थी कुठेतरी असणारच. आमंत्रितांमध्येही कित्येक शेतकरी असणारच त्यांना निदान ३-४ दिवस तरी पोटभर भोजन मिळाल्यामुळे त्यांनी आपापल्या आत्महत्या तेवढ्याच पुढे ढकलल्या असणार. आणि नंतर तृप्त अंतःकरणाने मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना आशिर्वाद देत त्यांनी आत्महत्या केल्या असाव्यात. अर्थात मुख्यमंत्री सर्वांनाच वर्षभर जेऊ घालू शकत नाहीत किंवा महाराष्ट्रात पाऊस पाडू शकत नाहीत असा समजुतदार विचार त्यांनी केला असणारंच. समारंभाला आलेले इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याही घशाखाली, शेतकर्‍यांचा प्रश्न डोळ्यासमोर असल्यामुळे, घास उतरला नसणार. पण काय करणार ते तरी बिचारे? मुख्यमंत्र्यांच्या घरचं कार्य, नाही तरी कसं म्हणावं? कसेबसे ४०० घास घशाखाली ढकलून बिचारे पुन्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे वळले असणार. चॅनलवाले तरी काय करणार? शेतकरी तर रोजच मरताहेत. आज तिथे नाही गेलं तरी उद्या 'बाईट' मिळेलच, पण 'साहेबांच्या' घरचं लग्न, रोज रोज थोडीच अशी संधी मिळते? आणि रोजरोजच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या 'कव्हर' करून तेही कंटाळले होते आणि पाहून पाहून जनताही कंटाळली होती. त्या सगळ्यांना विरंगुळा नको का? नाहीतर किती वैफल्य येईल? असो. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या घरात दुसरे मंगलकार्य येई पर्यंत (किंवा पुढच्या निवडणूकांपर्यंत ) तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हाच विषय आपल्याला टिहीवर पाहावा लागणार, पेपरात वाचावा लागणार आणि मिपावर चर्चावा लागणार.

In reply to by नंदन

चतुरंग 25/03/2008 - 21:49
खाजगी सावकारी पाशाचा बंदोबस्त केल्याखेरीज हे थांबणार नाही! चतुरंग

नीलकांत 26/03/2008 - 11:05
माया वर्‍हाड देशात , सोनं पिकते वावरी... (वावर म्हणजे शेत) असं च्या विदर्भा बद्दल बोलल्या जायचं त्याच विदर्भात आज ही भयाण आणि भीषण परिस्थिती आहे की गेल्या काही वर्षांत हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा प्रश्न एवढा साधा नाही की शेतकरी कर्ज काढतात आणि न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात. या प्रश्नाला नानाविध आयाम आहेत. प्रत्येक नव्या शेतकर्‍याची आत्महत्या पाहिली तरी त्यात नवाच प्रश्न समोर येतो. वेगवेगळ्या संदर्भात लोक विदर्भात येताहेत आपल्याला सोईस्कर असे उदाहरण घेऊन आपल्या सोयीचा निष्कर्ष काढताहेत. कम्युनिस्ट म्हणताहेत की हे भांडवलशाही राबवणार्‍या सरकारच्या नीतीचे फळ आहे. विरोधी पक्ष सरकारच्या धोरणाविरोधात मर्यादित स्वरूपात बोलतं आहे, सरकारी यंत्रणा ह्या आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने न होता इतरच कुठल्याही कारणाने झाल्या आहेत असं सांगण्यात , भासवण्यात व्यस्त आहेत. असे एक ना अनेक निष्कर्ष आहेत. काय खरं मानावं? मी या विषयातला तज्ज्ञ नाही पण माझ्या सभोवताली घडनार्‍या ह्या घटना माझ्यावर कुठेतरी प्रभाव पाडतातच. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री गजानन अमदाबादकर (कारंजा लाड) जेव्हा सहज बोलता बोलता सांगतात की आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचं सरासरी वय २७-२८ आहे तेव्हा तर अंगावर शहारा येतो. गजानन अमदाबादकर यांनी एका १८ वर्षाच्या मुलीला ह्याच कारणाने विधवा झालेली पाहिली तेव्हा पासून ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ," त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." महाराष्ट्रात जेथे जेथे शेतकर्‍यानी आत्महत्या केली असेल तेथे तेथे ही व्यक्ती जाऊन आलेली आहे. पायी, सायकल, बस , आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करून या व्यक्तीने ह्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच त्यांचे या विषयावर पुस्तक येईल. पुस्तक त्यांच्या प्रमाणेच अभ्यासू व नेमके शब्द, नेमके प्रश्न बोलणारे असेल अशीच अपेक्षा आहे. विदर्भाबद्दल आणि विदर्भाच्या शेती संदर्भात थोडं वाचलं तर आपल्याला हा प्रश्न लवकर समजेल. विदर्भातील शेती प्रामुख्याने जिरायती प्रकारातील आहे. विदर्भात याला कोरडवाहू असे म्हणतात. याचा अर्थ असा की फक्त पावसाच्या पाण्यावर ती शेती केली जाते. सिंचनाची अन्य कसलीच सोय नाही. त्यामुळे उत्पन्न मर्यादित, दुबार पीक किंवा उन्हाळी (झैद हंगामी) पिके घेण्याचा प्रश्नच नाही. महत्त्वाचे नगदी पी़क म्हणजे कापूस. या पिकाचा एकाधिकार योजनेने सत्यानाश केला. असे एक ना अनेक मुद्दे आहेत. आज एवढ्यावरच थांबतो. लवकरच विदर्भाची जमीन आणि पिकपाणी या विषयांवर सविस्तर लिहितो. नीलकांत

नीलकांत 26/03/2008 - 11:13
ही जी केन्द्राने कर्ज माफी केलीये ती विदर्भातील ४०% पेक्षा कमी शेतकर्‍यांच्या कामाची आहे. विदर्भात कोरडवाहू जमीन किमान १० एकर असते. तर कर्जमाफी फक्त ५ एकर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाच एकर जमीन म्हणजे भरपूर आहे. ५ एकर म्हणजे सधन शेतकरी असतोही आणि मानल्या जातो. आमच्या केन्द्रीय कृषी मंत्र्यांचं शेतीवर ( प. महारष्ट्राच्या बरं का) प्रेम असल्यामुळे त्यांनी ५ एकर हा निकष पुरेसा मानला. त्यामुळे ही कर्जमाफी विदर्भासाठी आहे असं माननं चुकिचं आहे. खरं तर कर्जमाफी हा काही उपाय नाही. वरून पट्टी बांधल्यामुळे जखम बसत नाही. त्यासाठी त्याबर औषधी मलम लावावा लागतो. पण जखम बरी करणं खुप कष्टाचं आहे. त्यापेक्षा हे बरं. एक आणखी जोडावंसं वाटतं की ह्या अर्थसंकल्पात जो ६० हजार कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहेत त्याचा उल्लेख कागदोपत्री अजूनही स्पष्ट नाही. त्याचा कुठलाच ताळेबंद दिलेला नाही की हा पैसा येईल कसा व जाईल कसा ? यावरून असे वाटते की या वर्षी निवडणूका नसत्या तर ही घोषणा झालीच नसती. नीलकांत

" त्या पोरीचं पांढरं कपाळ , मले झोपूच देत नाही." हे वाक्य ऐकून मन सुन्न झाले. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे. बळीराजा हे आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार १) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला. कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत.

इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

व्यंकट ·

विसोबा खेचर 09/03/2008 - 11:41
थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण! परंतु व्यंकटराव, नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ? आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता! असो... देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता, मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :) असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा! गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात. अगदी सहमत आहे... केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते. हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही... असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे... पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! आपला, (गुलजारप्रेमी) तात्या.

विसोबा खेचर 09/03/2008 - 11:41
थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण! परंतु व्यंकटराव, नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ? आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता! असो... देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता, मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :) असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा! गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्‍याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात. अगदी सहमत आहे... केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते. हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही... असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे... पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! आपला, (गुलजारप्रेमी) तात्या.
चिपचिपे दूध से नहलाते हैं आंगन में खड़ा कर के तुम्हें । शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर पांव पर पांव लगाये खड़े रहते हो इक पथरायी सी मुस्कान लिये बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी । जब धुआं देता, लगातार पुजारी घी जलाता है कई तरह के छौंके देकर इक जरा छींक ही दो तुम, तो यकीं आए कि सब देख रहे हो । देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात प

पुन्हा पुन्हा..........काहि चमत्कारिक अनुभव.

अभिज्ञ ·

इनोबा म्हणे 09/03/2008 - 03:18
तुमचे अनुभव वाचून अबब म्हणायचीच वेळ आली.तसा हा प्रकार आम्हाला नविन नाही,काही काळापुर्वी आमच्या चाळीतही या चेन मार्केटिंगची टूम निघाली होती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 09/03/2008 - 03:18
मि.पा.वर आपले स्वागत. हे आणि असे अनुभव मलाही आलेले आहेत. पण तुम्ही सुंदर शब्दबद्ध केले आहे. असेच आणखिही येऊदेत..(अनुभव नव्हे हो... असे लेखन तुमचे :))) - (सर्वव्यापी)प्राजु

लेख मस्त जमला आहे. यावरून इतर लोक ही शहाणे होतील. काही थोड्याफार चुका (मि, असतिल ...)अशा झाल्या आहेत.पण तुम्ही जर रोज मि.पा.वर आलात कि त्यासुद्धा सुधारतील कारण इथे येणारा प्रत्येक जण विद्यार्थी आहे..आणि शिक्षकही आहे.खूप काही शिकायला मिळेल. पहिल्यान्दाच मि कोणाला तरि मुर्खात काढले होते.................................. पण मिसळपाव वरील सदस्यांना मुर्खान काढू नका.:)))))) मिसळपाव वर स्वागत.:))))

सचिन 09/03/2008 - 03:36
श्री. अबब, आपले अनुभव प्रान्जळपणे माण्डून इतरान्ना सावध केल्याबद्दल आभार ! अनुभव २ आणि ३, मला दिल्लीतही आले. पण मला अनुभव देणारे नवशिके असावेत, त्यामुळे, काहीतरी "झोल" असल्याचे जाणवले, अन मी वेळीच सावरलो. वाचकान्नो ! रहा सावध...बनू नका सावज...!

कोलबेर 09/03/2008 - 04:51
अबब राव, हे चेन मार्केटींग/बिझनेस वाले नुसते हैदराबाद आणि बेंगलोरच नव्हे तर १०,००० मैलावर अमेरिकेत देखिल गावोगावी फिरताना दिसतात. "तुम्ही मराठी दिसताय/ भारतीय दिसताय" अशी सुरुवात करुन हळू हळू आपल्या जाळ्यात ओढून घ्यायचे.. आपण धंदा करण्यात कसे मागे पडतो.. धंदा करण्यातच कसे सगळे फायदे आहेत.. असं सांगत ह्या मिटींगच्या अक्षता दिल्या जातात! मला तरी हे लोक तुम्हाला रस्त्यावर भेटलेल्या (बस चुकलेल्या) लोकांच्या इतकेच भामटे वाटतात! परदेशात आलेले उच्चशिक्षीत भामटे इतकाच काय तो फरक! ह्यावरती इथे एक सुंदर लेख अनामिका जोशी ह्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळेल अगदी परफेक्ट वर्णन केले आहे.. जरूर वाचा! -कोलबेर

बनला हे ऐकून बरे वाटले. मी पण पंचविशीत असतांना असाच एकदोन वेळा फसलो होतो. पहिल्यांदा अनोळखी इसमाकडून व दुस-यांदा ओळखीच्या प्राण्याकरून. चेन मार्केटिंगवाले मात्र माझे वय वाढल्यानंतर आले. कोइंबतूरला 'रोस्ट' खाता की नाही? गच्चीतील हॉटेल ओरायन मध्ये स्वाद घेतला की नाही? आणि निलगिरी मॉल मधले पफ्फ खाले की नाही? आर्य मधील टोमॅटो राईस वगैरे शाका. पदार्थ? आमचा एक मित्र तेथे वर्ष दीड वर्ष होता. आम्ही मित्र मित्र त्याच्याकडे कोईम्बतूरला चार पाच दिवस असे दोन वेळा जाऊन आलो आहे. तेथून मुन्नार, कोडाई व यरकॉड ही थंड हवेची ठिकाणे जवळ आहेत. महाबळेश्वरच्या मानाने स्वस्त आहेत.

छोटा डॉन 09/03/2008 - 18:45
मस्त मिहले आहेस "अबब", झक्कास !!! अनुभवाचे पहायला गेलातला तर भारतातल्या कुठल्याही औद्योगिक शहरात मग ते पुणे असो की बेंगलोर की हैद्राबाद वा दिल्ली , तुम्हाला असे फसवणारे लोक भेटतिलच. पहिल्यांदा ते अंदाज घेतात की "पाखरू" जाळ्यात सापडण्यासारखे आहे की नाही ? मग ते आपले जाळे विणतात ... मला आत्तापर्यंतच्या ६ महिन्याच्या बेंगलोर मधल्या काळात कमीत कमी ४ वेळा "राम राम, तुम्ही मराठी आहात का ? " अशी सुरवात करून मग " मी येथे औशधौपचारासाठी आलो आहे, पैसे संपले/चोरीला गेले, बॅग हरवली, नातेवाईक सोडून गेले, बायको / मुलगा आजारी आहे" हे रडगाणे गाऊन शेवटी बात "मला ५०० ते ५००० रुपये पर्यंत कितीही मदत करा" उआ गोष्टीवर येते ... सामान्यता असे लोक बरोबर त्यांची बायको म्हणवणारी एक बाई, एक लहान मुल [ जे नेहमी आजारी वाटते ] व हातात एकदम भिकार पिशवी, गाठोडे अथवा तत्सम गोष्टी घेऊन आढळातात.[ मला मी रहात असलेल्या भागात एक असे जोडपे ३ वेळा भेटले, माझा मित्र म्हणाला की नेहमी असेच लोकांना टोप्या घालत असते ] आपली भाषा बोलणारी व्यक्ती असल्याने आपण माणूसकीच्या भावनेने मदत करतो पण ती योग्य कारणासाठी वापरली जात नाही ... "चेनमार्केटिंग " चे जाळे तर बरेच मोठे आहे. ते लोक आधी तुमची व्यवस्थीत माहिती काढतात, गोड गोड बोलतात व शेवटी मिटिंग ला येण्याची गळ घालतात. आश्चर्य म्हणजे ह्यात "विप्रो , आय बी एम , टी सी एस" यासारख्या प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारे लोक आहेत [ हा माझा वैयक्तीक अनुभव आहे ...] , त्यांच्या सफाईदार बोलण्याला, व्यक्तीमत्त्वामुळे आपण त्यांना डायरेक्ट जागेवर नकार पण देऊ शकत नाही ... तर तात्पर्य काय , सावध रे !!!!!!!!! छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विद्याधर३१ 09/03/2008 - 21:43
विचित्र अनुभव आला. एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले. नन्तर काही दिवसानी एक फोन आला. " तुम्हाला लकी ड्रॉमध्ये बक्शीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी यावे लागेल. मला थोडी शन्का आल्यामुळे मी गिफ्ट बद्दल विचारणा कर्ताच "तुम्हाला एक सेमिनार अटेन्ड करावा लागेल " असे उत्तर आले. मी आल्यानन्तर गिफ्ट मिळाले नाही तर पोलीस कम्प्लेन्ट करेन असे सन्गित्ल्यवर फोनवर खुसुरफुसुर होउन फोन बन्द झाला. नन्तर कळाले की सेमिनार मध्ये काही हजार भरुन वर्शातून एकदा ३-४ दिवस हॉलीडे ट्रिप अशी कहिशी स्कीम होती.... विद्याधर

एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले. हल्ली मी कोणत्याही दुकानात /प्रदर्शनामध्ये / मॊल मध्ये फ़ोर्म भरत बसत नाही... " मी फ़ॊर्म भरत नसतो, त्याचा काहीही फ़ायदा होत नाही ,"असे माजोरडे उत्तर द्यायला मजा येते

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ 10/03/2008 - 07:01
मी पण हेच करतो. पण सगळ्यात मजा येते ती कॉल सेन्टरच्या फोनला " मीटीन्गमध्ये आहे एक तासानन्तर फोन करा असे २-३ वेळा सान्गणे." विद्याधर

अभिज्ञ 10/03/2008 - 20:56
नमस्कार मन्डळी. शाळेतिल निबन्ध सोडला तर त्यानन्तर एवढे सारे लिहण्याची माझि हि पहिलिच वेळ. आपण सर्वानि जो काहि प्रतिसाद दिला तो पाहून माझा हुरुप खुपच वाढला आहे.मुख्यतः प्राजुताई,स्वाती राजेश ,ईनोबा दादा ह्यानि तर पहिल्या १५ एक मिनिटातच प्रतिक्रिया देउन माझा जीव भान्ड्य़ात पाडला. मुख्यतः स्वाती राजेश ह्यानि तर अगदि कान पकडून चुका दाखवल्या.मला तर त्यान्चे जास्त आभार मानावेसे वाटतात. बाकिच्या प्रतिसाद दिलेल्या लोकान्चे अनुभव जब-याच आहेत. कोलबेर ,तुम्हि दिलेलि लिन्क तर फ़ारच अप्रतिम आहे.जनतेने तर ती जरुर वाचावि अशिच आहे. छोटा डॉन तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि अनुभवाबद्दल धन्यवाद. सुधीरजी,तुम्हि तर सान्गितलेलि नावे ऎकून तर जुन्या आठवणी जाग्य़ा झाल्या. सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. चला आता पुढच्या लिखाणाला सुरुवात करायला हरकत नाहि. (आपल्या प्रोत्साहनाने उपकॄत ) अबब.

विजुभाऊ 13/03/2008 - 18:09
एम एल एम च्या मार्केटिंग टॅक्टीस.... अँम वे : हे लोक सर्व प्रथम स्वतःच्या मिशा काढतात( भादरतात) .चेहेर्‍यावर हसू असते...म्हणतात साहेब मी एक व्यवसाय सुरू करतो आहे संध्याकाळी वेळ आहे का? टीपिकल शब्दः रेसेड्युअल इनकम मिळेल... आयुष्य स्वतःसाठी जगणार की दुसर्‍यासाठी?(वाजपेयी सुद्धा अँम वे चे मेंबर आहेत. असेही सांगतात) जपान लाईफ : माझे एक काम आहे मला तुमचा सल्ला हवा आहे. आपल्याला पुण्याला/कोल्हापूर ला जायचे आहे. का ते तिथे गेल्यावर सांगेन. माझ्या साठी चला. टीपिकल शब्दः साहेब मयतीला पाच माणसे लागतात्...तुम्ही आयुष्यात पाच माणसे जमवु शकत नाही? व्हर्साटाईल : एक जबर्दस्त प्लॅन आहे.... टीपिकल शब्दः काय कसा वाटला प्लॅन्...मस्त की फँटास्टीक हे लोक खालील पुस्तके वाचतात. अँम वे : पॅरॅबल ऑफ पाईप लाईन / हू मुव्ह्ड माय चिज. जपान लाईफ : माजिक ऑफ थिंकींग बीग.( हे खरेच खूप मस्त पुस्तक आहे)

मनस्वी 13/03/2008 - 19:54
अहो अबब काका मला अनुभव क्र. १ काही अजून अलेला नाही. अनुभव क्र. २ : मी एकदा हैद्राबादमधे फुटपाथवर कंपनी बसची वाट बघत थांबले होते. १ बाई, १ ईसम, बाईच्या कंबरेवर १ मूल आणि १ आजी असे चौघेजण माझ्याकडे आले. बाई माझ्याकडे येउन म्हणाली "मराठी येते का?" मी लगेच प्रकार ओळखला आणि खूप विचित्र तोंड केले म्हणजे आपल्याला कोणी कन्नडमधून काही प्रश्ण विचरल्यावर आपण कसे तोंड करू.. अगदी तसे.. म्हणजे (मनातल्या मनात) "ए बाई तू काय म्हणतीयेस मला अजिबात कळत नाहीये!" ती बाई काही न बोलता पुढे निघुन गेली. मी बघितले तर सगळे पुढच्या हिरवळीवर निवांत गप्पा मारत होते. अनुभव क्र. ३ : स्थळ - फूड बझार अनोळखी ईसम (माझ्या सहकार्‍याला) - तुम्ही अमुक अमुक कंपनीत कामाला अहात का. सहकारी - नाही. ईसम - मी ढमुक ढमुक.. एबीसी कंपनीत बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. सहकारी - मी तमुक तमुक कंपनीत आहे. ईसम - पण तुमचा चेहेरा खूपच फॅमिलीअर वाटतो! तुमचा मोबाईल नं काय. (महान सहकार्‍याने मों नं दिला. आणि व्हिजिटिंग कार्ड पण!!!!! "कहर आहे याचा....." - मी मनातल्या मनात म्हटले.) तर या पठ्ठ्याने लगेच त्याच्या मोबाईल वरून मिस्ड कॉल देउन पाहिले नंबर बरोबर आहे ना! मला काहीतरी शंका आली. तर सहकारी म्हणतो "अगं, मला बरेच जण म्हणतात, तुझा चेहेरा ओळखीचा वाटतो म्हणून." शुक्रवारी संध्याकाळी या ईसमाचा फोन.. "अरे मी तुला फ़ोन अशा करिता केला होता की actually मी आणि माझे ४ मित्र मिळून एक business सुरु करतोय. शनिवारी संध्याकाळी अशा अशा ठिकाणी आमची पहिली "Kickoff Meeting" आहे!"-------- अगदी हेच! सहकार्‍याने मी आत्ता बाहेरगावी आहे असे सांगून फोन कट केला.. आणि परत त्या नं वरून फोन आला तर तो आता फोन उचलतच नाही!! मनस्वी

स्वयम्भू 13/03/2008 - 21:46
सद्ध्य मी सुद्धा बन्गलोर येथेच रहात असल्याने तुमचे हे अनुभव मला नक्किच कामी येतील. मला कुणी असा बिजनेस वाला भेटला तर आता (तुमच्या) अनुभवानी शहाणा झालेला मी त्यालाच एखादी ओफर देइन :-) आपला, स्वयंभू

इनोबा म्हणे 09/03/2008 - 03:18
तुमचे अनुभव वाचून अबब म्हणायचीच वेळ आली.तसा हा प्रकार आम्हाला नविन नाही,काही काळापुर्वी आमच्या चाळीतही या चेन मार्केटिंगची टूम निघाली होती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 09/03/2008 - 03:18
मि.पा.वर आपले स्वागत. हे आणि असे अनुभव मलाही आलेले आहेत. पण तुम्ही सुंदर शब्दबद्ध केले आहे. असेच आणखिही येऊदेत..(अनुभव नव्हे हो... असे लेखन तुमचे :))) - (सर्वव्यापी)प्राजु

लेख मस्त जमला आहे. यावरून इतर लोक ही शहाणे होतील. काही थोड्याफार चुका (मि, असतिल ...)अशा झाल्या आहेत.पण तुम्ही जर रोज मि.पा.वर आलात कि त्यासुद्धा सुधारतील कारण इथे येणारा प्रत्येक जण विद्यार्थी आहे..आणि शिक्षकही आहे.खूप काही शिकायला मिळेल. पहिल्यान्दाच मि कोणाला तरि मुर्खात काढले होते.................................. पण मिसळपाव वरील सदस्यांना मुर्खान काढू नका.:)))))) मिसळपाव वर स्वागत.:))))

सचिन 09/03/2008 - 03:36
श्री. अबब, आपले अनुभव प्रान्जळपणे माण्डून इतरान्ना सावध केल्याबद्दल आभार ! अनुभव २ आणि ३, मला दिल्लीतही आले. पण मला अनुभव देणारे नवशिके असावेत, त्यामुळे, काहीतरी "झोल" असल्याचे जाणवले, अन मी वेळीच सावरलो. वाचकान्नो ! रहा सावध...बनू नका सावज...!

कोलबेर 09/03/2008 - 04:51
अबब राव, हे चेन मार्केटींग/बिझनेस वाले नुसते हैदराबाद आणि बेंगलोरच नव्हे तर १०,००० मैलावर अमेरिकेत देखिल गावोगावी फिरताना दिसतात. "तुम्ही मराठी दिसताय/ भारतीय दिसताय" अशी सुरुवात करुन हळू हळू आपल्या जाळ्यात ओढून घ्यायचे.. आपण धंदा करण्यात कसे मागे पडतो.. धंदा करण्यातच कसे सगळे फायदे आहेत.. असं सांगत ह्या मिटींगच्या अक्षता दिल्या जातात! मला तरी हे लोक तुम्हाला रस्त्यावर भेटलेल्या (बस चुकलेल्या) लोकांच्या इतकेच भामटे वाटतात! परदेशात आलेले उच्चशिक्षीत भामटे इतकाच काय तो फरक! ह्यावरती इथे एक सुंदर लेख अनामिका जोशी ह्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळेल अगदी परफेक्ट वर्णन केले आहे.. जरूर वाचा! -कोलबेर

बनला हे ऐकून बरे वाटले. मी पण पंचविशीत असतांना असाच एकदोन वेळा फसलो होतो. पहिल्यांदा अनोळखी इसमाकडून व दुस-यांदा ओळखीच्या प्राण्याकरून. चेन मार्केटिंगवाले मात्र माझे वय वाढल्यानंतर आले. कोइंबतूरला 'रोस्ट' खाता की नाही? गच्चीतील हॉटेल ओरायन मध्ये स्वाद घेतला की नाही? आणि निलगिरी मॉल मधले पफ्फ खाले की नाही? आर्य मधील टोमॅटो राईस वगैरे शाका. पदार्थ? आमचा एक मित्र तेथे वर्ष दीड वर्ष होता. आम्ही मित्र मित्र त्याच्याकडे कोईम्बतूरला चार पाच दिवस असे दोन वेळा जाऊन आलो आहे. तेथून मुन्नार, कोडाई व यरकॉड ही थंड हवेची ठिकाणे जवळ आहेत. महाबळेश्वरच्या मानाने स्वस्त आहेत.

छोटा डॉन 09/03/2008 - 18:45
मस्त मिहले आहेस "अबब", झक्कास !!! अनुभवाचे पहायला गेलातला तर भारतातल्या कुठल्याही औद्योगिक शहरात मग ते पुणे असो की बेंगलोर की हैद्राबाद वा दिल्ली , तुम्हाला असे फसवणारे लोक भेटतिलच. पहिल्यांदा ते अंदाज घेतात की "पाखरू" जाळ्यात सापडण्यासारखे आहे की नाही ? मग ते आपले जाळे विणतात ... मला आत्तापर्यंतच्या ६ महिन्याच्या बेंगलोर मधल्या काळात कमीत कमी ४ वेळा "राम राम, तुम्ही मराठी आहात का ? " अशी सुरवात करून मग " मी येथे औशधौपचारासाठी आलो आहे, पैसे संपले/चोरीला गेले, बॅग हरवली, नातेवाईक सोडून गेले, बायको / मुलगा आजारी आहे" हे रडगाणे गाऊन शेवटी बात "मला ५०० ते ५००० रुपये पर्यंत कितीही मदत करा" उआ गोष्टीवर येते ... सामान्यता असे लोक बरोबर त्यांची बायको म्हणवणारी एक बाई, एक लहान मुल [ जे नेहमी आजारी वाटते ] व हातात एकदम भिकार पिशवी, गाठोडे अथवा तत्सम गोष्टी घेऊन आढळातात.[ मला मी रहात असलेल्या भागात एक असे जोडपे ३ वेळा भेटले, माझा मित्र म्हणाला की नेहमी असेच लोकांना टोप्या घालत असते ] आपली भाषा बोलणारी व्यक्ती असल्याने आपण माणूसकीच्या भावनेने मदत करतो पण ती योग्य कारणासाठी वापरली जात नाही ... "चेनमार्केटिंग " चे जाळे तर बरेच मोठे आहे. ते लोक आधी तुमची व्यवस्थीत माहिती काढतात, गोड गोड बोलतात व शेवटी मिटिंग ला येण्याची गळ घालतात. आश्चर्य म्हणजे ह्यात "विप्रो , आय बी एम , टी सी एस" यासारख्या प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारे लोक आहेत [ हा माझा वैयक्तीक अनुभव आहे ...] , त्यांच्या सफाईदार बोलण्याला, व्यक्तीमत्त्वामुळे आपण त्यांना डायरेक्ट जागेवर नकार पण देऊ शकत नाही ... तर तात्पर्य काय , सावध रे !!!!!!!!! छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विद्याधर३१ 09/03/2008 - 21:43
विचित्र अनुभव आला. एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले. नन्तर काही दिवसानी एक फोन आला. " तुम्हाला लकी ड्रॉमध्ये बक्शीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी यावे लागेल. मला थोडी शन्का आल्यामुळे मी गिफ्ट बद्दल विचारणा कर्ताच "तुम्हाला एक सेमिनार अटेन्ड करावा लागेल " असे उत्तर आले. मी आल्यानन्तर गिफ्ट मिळाले नाही तर पोलीस कम्प्लेन्ट करेन असे सन्गित्ल्यवर फोनवर खुसुरफुसुर होउन फोन बन्द झाला. नन्तर कळाले की सेमिनार मध्ये काही हजार भरुन वर्शातून एकदा ३-४ दिवस हॉलीडे ट्रिप अशी कहिशी स्कीम होती.... विद्याधर

एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले. हल्ली मी कोणत्याही दुकानात /प्रदर्शनामध्ये / मॊल मध्ये फ़ोर्म भरत बसत नाही... " मी फ़ॊर्म भरत नसतो, त्याचा काहीही फ़ायदा होत नाही ,"असे माजोरडे उत्तर द्यायला मजा येते

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ 10/03/2008 - 07:01
मी पण हेच करतो. पण सगळ्यात मजा येते ती कॉल सेन्टरच्या फोनला " मीटीन्गमध्ये आहे एक तासानन्तर फोन करा असे २-३ वेळा सान्गणे." विद्याधर

अभिज्ञ 10/03/2008 - 20:56
नमस्कार मन्डळी. शाळेतिल निबन्ध सोडला तर त्यानन्तर एवढे सारे लिहण्याची माझि हि पहिलिच वेळ. आपण सर्वानि जो काहि प्रतिसाद दिला तो पाहून माझा हुरुप खुपच वाढला आहे.मुख्यतः प्राजुताई,स्वाती राजेश ,ईनोबा दादा ह्यानि तर पहिल्या १५ एक मिनिटातच प्रतिक्रिया देउन माझा जीव भान्ड्य़ात पाडला. मुख्यतः स्वाती राजेश ह्यानि तर अगदि कान पकडून चुका दाखवल्या.मला तर त्यान्चे जास्त आभार मानावेसे वाटतात. बाकिच्या प्रतिसाद दिलेल्या लोकान्चे अनुभव जब-याच आहेत. कोलबेर ,तुम्हि दिलेलि लिन्क तर फ़ारच अप्रतिम आहे.जनतेने तर ती जरुर वाचावि अशिच आहे. छोटा डॉन तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि अनुभवाबद्दल धन्यवाद. सुधीरजी,तुम्हि तर सान्गितलेलि नावे ऎकून तर जुन्या आठवणी जाग्य़ा झाल्या. सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. चला आता पुढच्या लिखाणाला सुरुवात करायला हरकत नाहि. (आपल्या प्रोत्साहनाने उपकॄत ) अबब.

विजुभाऊ 13/03/2008 - 18:09
एम एल एम च्या मार्केटिंग टॅक्टीस.... अँम वे : हे लोक सर्व प्रथम स्वतःच्या मिशा काढतात( भादरतात) .चेहेर्‍यावर हसू असते...म्हणतात साहेब मी एक व्यवसाय सुरू करतो आहे संध्याकाळी वेळ आहे का? टीपिकल शब्दः रेसेड्युअल इनकम मिळेल... आयुष्य स्वतःसाठी जगणार की दुसर्‍यासाठी?(वाजपेयी सुद्धा अँम वे चे मेंबर आहेत. असेही सांगतात) जपान लाईफ : माझे एक काम आहे मला तुमचा सल्ला हवा आहे. आपल्याला पुण्याला/कोल्हापूर ला जायचे आहे. का ते तिथे गेल्यावर सांगेन. माझ्या साठी चला. टीपिकल शब्दः साहेब मयतीला पाच माणसे लागतात्...तुम्ही आयुष्यात पाच माणसे जमवु शकत नाही? व्हर्साटाईल : एक जबर्दस्त प्लॅन आहे.... टीपिकल शब्दः काय कसा वाटला प्लॅन्...मस्त की फँटास्टीक हे लोक खालील पुस्तके वाचतात. अँम वे : पॅरॅबल ऑफ पाईप लाईन / हू मुव्ह्ड माय चिज. जपान लाईफ : माजिक ऑफ थिंकींग बीग.( हे खरेच खूप मस्त पुस्तक आहे)

मनस्वी 13/03/2008 - 19:54
अहो अबब काका मला अनुभव क्र. १ काही अजून अलेला नाही. अनुभव क्र. २ : मी एकदा हैद्राबादमधे फुटपाथवर कंपनी बसची वाट बघत थांबले होते. १ बाई, १ ईसम, बाईच्या कंबरेवर १ मूल आणि १ आजी असे चौघेजण माझ्याकडे आले. बाई माझ्याकडे येउन म्हणाली "मराठी येते का?" मी लगेच प्रकार ओळखला आणि खूप विचित्र तोंड केले म्हणजे आपल्याला कोणी कन्नडमधून काही प्रश्ण विचरल्यावर आपण कसे तोंड करू.. अगदी तसे.. म्हणजे (मनातल्या मनात) "ए बाई तू काय म्हणतीयेस मला अजिबात कळत नाहीये!" ती बाई काही न बोलता पुढे निघुन गेली. मी बघितले तर सगळे पुढच्या हिरवळीवर निवांत गप्पा मारत होते. अनुभव क्र. ३ : स्थळ - फूड बझार अनोळखी ईसम (माझ्या सहकार्‍याला) - तुम्ही अमुक अमुक कंपनीत कामाला अहात का. सहकारी - नाही. ईसम - मी ढमुक ढमुक.. एबीसी कंपनीत बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. सहकारी - मी तमुक तमुक कंपनीत आहे. ईसम - पण तुमचा चेहेरा खूपच फॅमिलीअर वाटतो! तुमचा मोबाईल नं काय. (महान सहकार्‍याने मों नं दिला. आणि व्हिजिटिंग कार्ड पण!!!!! "कहर आहे याचा....." - मी मनातल्या मनात म्हटले.) तर या पठ्ठ्याने लगेच त्याच्या मोबाईल वरून मिस्ड कॉल देउन पाहिले नंबर बरोबर आहे ना! मला काहीतरी शंका आली. तर सहकारी म्हणतो "अगं, मला बरेच जण म्हणतात, तुझा चेहेरा ओळखीचा वाटतो म्हणून." शुक्रवारी संध्याकाळी या ईसमाचा फोन.. "अरे मी तुला फ़ोन अशा करिता केला होता की actually मी आणि माझे ४ मित्र मिळून एक business सुरु करतोय. शनिवारी संध्याकाळी अशा अशा ठिकाणी आमची पहिली "Kickoff Meeting" आहे!"-------- अगदी हेच! सहकार्‍याने मी आत्ता बाहेरगावी आहे असे सांगून फोन कट केला.. आणि परत त्या नं वरून फोन आला तर तो आता फोन उचलतच नाही!! मनस्वी

स्वयम्भू 13/03/2008 - 21:46
सद्ध्य मी सुद्धा बन्गलोर येथेच रहात असल्याने तुमचे हे अनुभव मला नक्किच कामी येतील. मला कुणी असा बिजनेस वाला भेटला तर आता (तुमच्या) अनुभवानी शहाणा झालेला मी त्यालाच एखादी ओफर देइन :-) आपला, स्वयंभू
मि काहि वयाने फ़ार मोठा नाही,परन्तु अत्तापर्यन्त बरेचसे गमतिदार अनुभव माझ्या वाटेला आले आहेत. पण हेच अनुभव जर पुन्हा पुन्हा य़ायला लागतात तेन्व्हा मात्र हे काहितरि वेगळॆच घडते आहे असे लक्शात येते. मिच मुर्ख का बनतो असा मला नेहमिच प्रश्ना पडतो. त्यातलेच हे काहि चमत्कारिक अनुभव............ (अनुभव १) एखाद्याने होटेलात जावे आणि लगेच वेटरने येउन सम्पुर्ना होटेल झाडायला घ्यावे,असा अनुभव प्रत्येकास कधि ना कधि तरि नक्किच आला असेल. परन्तु हा असा अनुभव मला किति वेळा यावा? गेले १० वर्षे हा प्रकार मि सातत्यने अनुभवतोय.जवळपास ९०% वेळा मला हा अनुभव येतो. आपण चहा प्यायला एखाद्या अमृततुल्या मध्ये जावे,आणि लगिच

मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

प्राजु ·

इनोबा म्हणे 09/03/2008 - 02:37
कार्यक्रम मी स्वतः ऐकला आहे.खरेच खुप छन झाला होता.विशेष म्हणजे जी गाणी आजकाल ऐकायला ही मिळत नाहीत ती गोड गाणी ऐकताना मन प्रसन्न झाले. तू सुद्धा सुंदर कविता लिहितेस(मी फ्लॅट्च्...) आपल्या मातोश्रींच्या शब्दावर आमचे शिक्कामोर्तब समजा. तुमच्या चारोळ्यांतून तुम्ही ते आगोदरच सिद्ध केले आहे. बाकी लेख खुपच छान झाला. लगे रहो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

काय मस्त लिहिले आहेस गं... बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला काय मस्त धमाल आली असेल घरात्...याचे वर्णन भारीच केले आहे.:))) बाकी मस्तच्..बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:)))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे 09/03/2008 - 02:39
बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:))) हे बाकी बरोबर बोललात. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 09/03/2008 - 05:32
ठेविले अनंते तैसेची रहावे... अशी स्थिती झाली होती माझी. आवांतर : माझी मैत्रिण आणि मिपाची सदस्या सुवर्णमयी हिने सांगितल्यामुळे हा अनुभव शब्दबद्ध करण्यास प्रवृत्त झाले. - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 09/03/2008 - 02:46
वा! प्राजुताई. जी. ए., कुरुंदकर, खांडेकर वैगेरे वाद आम्हास कळत नाहीत. आमुच्या मख्ख चेहऱ्यावर ज्या लेखनामुळे भाव येतील त्यास आम्ही उत्तम लेखन म्हणतो.

विसोबा खेचर 09/03/2008 - 06:26
प्राजू, लेख छानच झाला आहे. भाषा अगदी सहजसोपी आहे. अजूनही अश्याच काही आठवणी येऊ देत.. संत ज्ञानेश्वरांची तुझ्यावर नेहमी अशीच किरपा राहो हीच सदिच्छा..! :) अवांतर - १ प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. हा हा हा, लय भारी! :) बाय द वे, आपली प्रियालीताई म्हण्जे अंमळ वात्रटच आहे बघ! :)) तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं. हे बाकी सही बोल्लीस. नायतर ज्ञानेश्वरी ऐवजी तुला दुसर्‍याच्या कविता चोरून, नांव बदलून कुणा तिसर्‍यावरच राग काढण्यासाठी चौथ्या संस्थळावर कश्या टाकाव्यात याचंच अधिक ज्ञान मिळालं असतं! :) अवांतर - २ इतर काही थोर आणि दिग्गज संस्थळांच्या सोबतीनेच आम्हा मिपाकरांनाही या लेखाच्या "अन्-एडिटेड(!) आवृत्ती"चा लाभ मिळाला याचे समाधान वाटते! :) अवांतर - ३ प्राजूने कृपया इतर संस्थळावर जाऊन, "कृपया या लेखाची "अन्-एडिटेड आवृत्ती" मिपावर वाचावी!" अशी प्रतिसादवजा सूचना करावी! :)) ही सूचना जरी तिथे राहिली तरी मराठी संस्थळं पुष्कळ सुधारली असंच म्हणायला हवं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 15/08/2008 - 07:19
देवाशप्पथ!! या लेखाने जाम मजा उडवलेली दिसते. याकाळात मी सर्व संकेतस्थळांवरून तात्पुरती रजा घेतल्याने मनोगतावर किंवा मिसळपावावर हा लेख आला होता याची खबर मला आत्ताच लागली. लेख वाचायचा चुकला होता. प्राजु, तू पण ग्रेट आहेस.
प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही.
=)) =)) =)) =)) =)) हे तू मनोगतावर छापलंस.... हाहाहाहाहाहा!!!! धन्य आहेस आणि मला वाटत होतं की मीच वात्रट! काकांनी काय हाणलं होतं ते वाचायला पाहिजे होतं. मला काहीच माहित नाही यातलं. आज लेख वर आला तरी मी तो अद्याप पूर्ण वाचला नाही. सहज म्हणून उघडला आणि वरची वाक्ये वाचून खुर्चीवरून खाली पडायची बाकी होते. मनोगतावर आता या लेखाचं काय झालं होतं ते शोधायला हवं. असो, बाकीचा लेख वाचून वेगळी प्रतिक्रिया देईन. सध्या हसून हसून बेजार प्रियाली.

आपले गद्य पहिल्यांदा वाचले. अतिशय प्रसन्न, मनमोकळी आणि अकृत्रिम शैली. मजा आली. असेच विविध विषया/अनुभवा वरील गद्य येऊ द्यात. धन्यवाद. शुभेच्छा.

विसोबा खेचर 09/03/2008 - 08:29
बरं का प्राजू, आमच्या काकांनी तुला नमोगतावर मस्त हाणलाय! दे आता त्यांना उत्तर.. :)) विनायक काका, हम तुम्हारे साथ है! विनायक काकाकी जय हो! :) आपला, (विनायककाकांचा नंबर एकचा भिकारचोट पुतण्या!) तात्या. :)

प्रमोद देव 09/03/2008 - 09:00
प्राजु काय मस्त लिहिलं आहेस? खरे तर लिहिले आहेस असे म्हणण्यापेक्षा साक्षात समोर बसून कथन केलेस असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. शनिवार होता .. सुट्टी होती. मला म्हणाला "खायला काय करणार आहेस?".. एरवी शनिवार्-रविवार महाराष्ट्रीयन अन्नाला "नो" (नवर्‍याला आवडत असून सुद्धा) म्हणणारी मी म्हणाले ,"तुला काय हवं सांग ..पोहे करू की उप्पीट??" नवरा फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. मला म्हणाला.. " नक्की काय होतंय आपल्या घरांत? हे असं ?" मी ," जो जे वांछिल, तो ते लाहो." .. मुलाला पसारा घातल्याबद्दल रागावणारी मी, त्याने तुकडे तुकडे केलेले कागद हसत मुखाने आवरत होते.."आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. हे तर एकदम मस्त! अवांतरः हा लेख मनोगतावर मला तरी दिसला नाही. उडवला की काय?

प्राजु 09/03/2008 - 09:18
काय होता "हाणलेला"?? कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक.. साधारण ही कल्पना होतीच मला... - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 09/03/2008 - 09:31
काय होता "हाणलेला"?? हम्म, जाऊ द्या आता... ते जर मी तुला सांगितलं तर उगाच तुम्हा दोघांमध्ये भांडणं होतील! कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक.. हम्म! मिपावर, "प्राजू, तुला विनायककाकाने नमोगतावर हाणला आहे. दे आता उत्तर!" असा माझा प्रतिसाद पडल्या पडल्या पुढच्या दोन तीन मिनिटातच तो लेख नमोगतावरून गायब झाला! :) बघितलंस! तात्याच्या लेखनाचा नमोगताबाहेर राहूनही नमोगतावर केवढा इफेक्ट पडतो ते!! :)) साधारण ही कल्पना होतीच मला... ह्म्म! जिंदादिली मॅटर्स!! ती कशाशी खातात हे कळलं नाही की असं होतं! बरं झालं! तुलाही स्वत:चं घर सोडून इतर ठिकाणावर गेल्यावर मोठ्या प्रामाणिकपणे टाकलेला, पूर्णपणे विनोदी, खुसखुशीत शैली असलेला, कुणालाही दुखावण्याच्या हेतूने न लिहिलेला एक प्रांजळ लेख उडवला गेल्यावर कसं वाटतं हे यातून तरी कळावं असं वाटतं! तात्या.

In reply to by प्राजु

कोलबेर 09/03/2008 - 10:05
मी इतिहासाबद्दल गाढा अभ्यास असणार्‍र्या प्रियाली ताईंना फोन केला. पण त्यांनी मला जो सल्ला दिला.. तो ऐकून मी आणि प्रियाली दोघीही हसायला लागलो. प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं.
अर्थातच ह्या विषयी होता...पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!)

In reply to by कोलबेर

प्राजु 09/03/2008 - 10:34
पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!) हो.. तो मजकूर मीच कमी केला आहे. कारण मिपा इतकी जिंदादिली आणि मोकळे वातावरण बाकी कुठे आहे??? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर 09/03/2008 - 10:40
हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता.. बाकी लेख छान जमला आहे!

In reply to by कोलबेर

प्राजु 09/03/2008 - 10:43
धन्यवाद.. आपला मैत्रीपूर्ण आणि हक्काने दिलेला सल्ला आवडला. पुढील लिखाणाचे वेळी मी याची दक्षता घेईन. पुन्हा एकदा धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 09/03/2008 - 11:13
हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता.. असहमत आहे. माझ्या मते त्या मजकूरात आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं! अर्थात, अंतरजालावर नव्याने वावरणार्‍यांना त्या दोन चार ओळींचा संबंध लागला नसता हे मलाही कबूल आहे परंतु आमच्यासारख्या जुन्याजाणत्यांची मात्र त्या मजकुरामुळे दोन घटका करमणूक झाली! :)

प्राजु 09/03/2008 - 09:34
अजिबात नाही वाटलं. कारण इथेच इतका उदंड जिंदादिल प्रतिसाद मिळतो आहे.. की बाकी ठिकाणी जाण्याची गरजच नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु

हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लावले झाड, आता अवधानामृते वाढ, सिंपोनी किजो.. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

लेखन वाचून मजा आली, लेखन झकास झाले आहे, हे सांगणे न लगे. विशेषतः संत ज्ञानेशवर मला म्हणाले पासून पुढे..... आम्हाला कधी ऐकायला मिळणार आपले आकाशवाणीवर सादर केलेले कार्यक्रम कोणास ठाऊक ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 09/03/2008 - 12:34
वाचुन खूप मजा आली. (पण इतरांपेक्षा बहुतेक तात्यांना थोडी जास्त मजा आली असावी हा अंदाज ;-) ) तात्या ह. घ्या. हो नाही तर वरुण प्रमाणे माझे पण नाते जोडाल तुमच्या प्रिय काकांशी (ते काळे की गोरे हे देखील मी पाहीले नाही हो :-)) प्रा. डॉ. म्हणाल्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे प्रसारण/पुनःप्रसारण कधी होणार त्याची माहीती असल्यास इथे द्यावी. असेच अजुन लेख येउ देत. अवांतर - इप्रसारणचा दुवा -

छोटा डॉन 09/03/2008 - 19:10
खरचं चागली शैली आहे लिहण्याची . वाचून मज्जा आली. कार्यक्रम मी काही ऐकला नाही पण जर पुन्हा "ऐकण्याची सोय असेल" तर जरून ऐकेन .... पण एकंदरीत लेखनावरून कार्यक्रमाच्या तयारीसाठी किती कष्ट केले आहेत याची कल्पना आली. आता येवढे कष्ट केल्यावर व "आई भवानीचा आशिर्वाद" असल्यावर कार्यक्रम चांगला होणार यात शंका नाही. वास्तविक पाहता एकदा कार्यक्रम बसवण्यासाठी व तो यशस्वी रित्या सादर करण्यासाठी किती तयारी करावी लागते व ती करताना आपली किती "लागते" याची मला पूर्ण कल्पना आहे. [ कालिजात दूसरे काय केले हो ?] पण येवढे सर्व कष्ट करून कार्य सिद्धीस नेल्यावर जे मानसीक समाधान लाभते त्याला तोड नाही, "सांगा सूख म्हणजे काय असते?" या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कार्यक्रमानातर मिळणारे आत्मिक समाधान असे म्हणायला हरकत नाही .... बाकी तयारी करताना आपण केलेले वाचन, चर्चा व त्यात पूर्णपणे गढून गेल्याव्र व पूर्णपणे "ज्ञानेश्वरमय" झाल्यावर प्रत्यक्ष "ज्ञानेश्वरांचे" आपल्या स्वप्नात येणे हे वाचून मला "मुन्नाभाई व गांधीजींची" आठवण झाली..... तेव्हा हा काही "केमिकल लोच्या" नसावा अशी मी "माऊलींच्या चरणी प्रार्थना " करतो .... ह. घ्या .... अवांतर : चारोळीपेक्षा व 'तसल्या नजरा" मधल्या लेखाच्या प्रतिसादात 'मुलींची बाजू दमदार पणे मांडणार्‍या प्रतिसादाशिवाय", मी वाचलेले हे आपले "पहिलेच गद्य लिखाण". मस्त आहे.... चालू द्या ........ छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विद्याधर३१ 09/03/2008 - 21:20
त्यानंतरच्या लगेच च्या शनिवारी नवरा म्हणाला "मस्त बटाटे पोहे कर नाश्त्याला". मी लगेचच नाक मुरडून म्हणाले ," ह्ह्या.. काहीतरी काय? मी आता मस्त गार्लिक टोस्ट आणि पास्ता इन व्हाइट सॉस करणार आहे. विकेंड्ला कसले पोहे खातोस?" नवरा समजला..'बाईसाहेब मूळ पदावर आल्या अहेत'. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई! हे तर एकदम मस्तच.... विद्याधर

केशवसुमार 09/03/2008 - 23:20
प्राजुताई, लेख उत्तम आहे.. अवांतरः हा कार्यकम जाला वर कुठे एकता येईल किंवा या प्रोग्रामची एमपी ३ आहे का? असे काही कार्यक्रम असतील तर आधी मिपावर जाहिर करावे ही विनंती... (चांगल्या कार्यक्रमाला मुकलेला)केशवसुमार..

धमाल मुलगा 10/03/2008 - 18:01
छान लिहिले आहेस प्राजुताई. लेखनाची ओघवती शैली, नर्मविनोदी खुसखुशीत जागा...सगळ॑ कस॑ त॑तोत॑त बसल॑ आहे. (मरतोय आता मी...फार मोठ्या समिक्षकाच्या तोर्‍यात प्रतिसाद दिलाय खरा, पण ..आता माझी काही धडगत नाही!!!) बाकी, का कोण जाणे, आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. हे वाचल्यान॑तर त्याला न बघताही माझ्या डोळ्यासमोर त्याचा भाबडा निरागस आणि प्रच॑ड गो॑धळलेला चेहरा आला.बिच्चारा :) अवा॑तर : हे बर॑य बुवा, मिपागडाच्या गडकर्‍या॑च्या स्वप्नात कोण कोण येतात, तात्या॑च्या स्वप्नात भाईकाका काय, प्राजुताईच्या स्वप्नात साक्षात माऊली काय...आम्ही कसे एव्हढे कपाळकर॑टे कोण जाणे! बिछान्यात पडलो की ठार! सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?"

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 10/03/2008 - 18:12
" सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?" बरोबर आहे. हा प्रश्न पडतोच .... पण कधी ? कारण हा प्रश्न पडण्याचे स्वाभाविक कारण म्हणजे आदल्या रात्री झालेली "फुल्टू टांगा पल्टी पार्टी ". तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ??? छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 10/03/2008 - 18:19
गप रे बाबा...गप जरा... अशा गोष्टी असल्या धाग्यावर विचारू नयेत रे. माऊली॑च॑ नाव आहे ह्यावर, इथ॑ कुठे नाही ते काढतोयस? असो, हे प्रभो, ह्या अज्ञानी बालकास कृपया क्षमा कर, कारण तो काय करतो आहे हे त्याला ठाऊक नाही...आमेन...तथास्तु...शुभ॑ भवतु....सर्व धर्म समभाव झि॑दाबाद! तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ??? दररोज. का कोण जाणे...पण होत॑ बुवा अस॑. विका॑तान॑तर उलट मी लवकर उठतो (जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो).

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 10/03/2008 - 18:24
"जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो)." हा हा हा . हे अगदी खरं आहे .... अवांतर : विषयाला सोडून प्रतिसाद द्यायचे मनात नव्हते पण राहवल नाही .... अज्ञानी बालक छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

चतुरंग 10/03/2008 - 20:06
प्राजु, वर इ-प्रसारणचा दुवा मिळालाय त्यावर हा कार्यक्रम ऐकता येईल का? चतुरंग

प्राजु 10/03/2008 - 20:14
हा कर्यक्रम पुनःप्रसारण करावे लागेल. तुम्ही जर इप्रसारणला तसे लिहिलेत तर होईल त्याचे पुनःप्रसारण. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

धनंजय 10/03/2008 - 20:31
मी ई-प्रसारणला विनंती करीन - त्यासाठी सदस्यत्व घ्यावे लागते का? नाहीतर बघा - मिपा ची लॉबी ई-प्रसारणावर ई-विरोपांचा पाऊस पाडेल!

प्राजु 10/03/2008 - 20:37
नाही हो.. सदस्यत्व नाही लागत. त्या साईट वर जाऊन कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन लिहा फक्त. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुवर्णमयी 10/03/2008 - 22:34
प्रत्येक लेख, कार्यक्रम , कविता यामागे काही तयारी असते. ती प्रोसेस सुद्धा महत्त्वाची आहे असे मला वाटते. त्याविषयी जरुर कुठेतरी लेखन व्हावे, त्याची नोंद घ्यावी असे माझे मत आहे. त्यामुळे हा आढावा उत्तमच झाला. प्राजु चा हा कार्यक्रम ऐकायला मला आवडेल नोव्ह- मिड फेब्रुवारी माझेही इप्रसारणाचे कार्यक्रम चुकले आहेत. त्यांना तुझा पुन्हा प्रक्षेपित करा असे मी पण सांगेन. प्राजु, तुम्हाला एखाद्याची मदत होईल असे वाटते प्रत्यक्षात काही कारणाने तसे होत नाही असा माझासुद्धा अनुभव आहे. पण ज्यांनी मदत केली ते फक्त ध्यानात ठेऊन पुढे गेले तर मनाला कमी त्रास होतो. कित्येकदा अनेक जण भेटतात की जे स्वत्:चा वेळ देऊन दुसर्‍याला मदत करतात. आता अगदी परवाच सुरंगीची फुले कशी असतात ते विचारल्यावर धनंजय यांनी मला व्य नि ने चित्र पाठवले. ते गुगलवर शोधा असे सुद्धा सांगू शकले असते. :)मला अशी मंड्ळी अधिक भेटतात. मी सुदैवी आहे असे म्हणेन. तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात ! आणि कित्येकदा दखल न घेण्याने सुद्धा मोठी मदत करणारे सुद्धा आहेत!:)( .

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:27
तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात ! बरं बरं! :) काय करणार बाबा? जी माणसं माझ्या खास मर्जीतली आहेत असं मी मानतो, ती नेहमी लिहिती कशी राहतील हे पाहायला मला आवडतं! :) असो.. आपला, (सुवर्णमयीवर मनोगतापासून मर्जी असलेला) तात्या.

अभिज्ञ 10/03/2008 - 21:03
प्राजुताई. फारच सुरे़ख लिहिले आहे. वाचून फार मजा आलि. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई! हे तर जब-या आहे. अप्रतिम अबब

सर्किट 10/03/2008 - 22:53
प्राजु, छानच लिहिले आहेस. व्यक्तिगत उल्लेखामुळे "तिकडे" काटछाट झाली असावी. त्याचे फारसे मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) असो, इप्रसारण वर ऐकायला हवा कार्यक्रम. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 00:09
माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :)) आपला, (काकांचा नादान पुतण्या!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 02:27
हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :)) हलकट म्हण की आणखी काही. मात्र बाण काय अचूक बसला आहे, वा ! भाउबंदकी सुरू झाली बघ पुन्हा ! - (धनुर्धारी) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 11/03/2008 - 03:29
शांत पाण्यावर दगड मारण्याचा धंदा सगळेच कधी ना कधी करतातच. काही गंमत म्हणून तर काही खाज म्हणून :) मिसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :) (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 11/03/2008 - 03:32
िसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :) अमृततुल्य चहाची चव जशी चहावाल्याने गाळणी म्हणून वापरलेल्या कळकट कापडामुळे येते, तशी मिसळीची रंगतही त्यात पडलेल्या माशांमुळे अधिक, हे देखील विचारात घ्यायला हवे. बिसलेरी पाण्याच्या पाणीपुर्‍यांची चव अगदीच थर्ड क्लास असते, हा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे. त्यामुळेच हल्ली बिसलेरीच्या पाणीपुर्‍या आम्ही फक्त वाचनमात्र ठेवल्या आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 11/03/2008 - 03:35
म्हणजे खर्‍या चवदारपणाचे गमक कळले ! (तरीच इथल्या विडंबनांतून पोटदुखी, गोळ्या घेणे वगैरे दिसून येत असते :)) (निरोगी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 11/03/2008 - 03:42
पोटदुखी दिसुन येणारे हेच ते विडंबन ना?.. काय आहे, आपला तो तात्या..सॉरी बाब्या.. दुसर्‍याचं ते कार्टं..चालायचंच!! तात्याश्री हलके घ्या हं!!

प्राजु 11/03/2008 - 00:04
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सुवर्णमयी, आपण सांगितलेले आगदी योग्य आहे. मदत ही कोठून कशी मिळेल हे नाही सांगता येणार. माझ्या याच कार्यक्रमासाठी, कानडावू विठ्ठलू हे गाणं मला मिपाच्या अन्नपूर्णा स्वाती राजेश हिने पाठवले. तेही शोधून. कारण आंतरजालावर मिळाले ते आशाबाईंच्या आवाजात नव्हते. म्हणून स्वातीने कोठून तरी हे मला मिळवून दिले. मी तिचे भार मानून तिचा अपमान नाही करणार. आभार परक्यांचे मानायचे असतात.. घारातल्या माणसांचे नाही. सर्किट, माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) हे वाचून खूपच हसले मी. तुम्ही भारी लिहिता राव... - (सर्वव्यापी)प्राजु

एका रात्री अचानक.. संत ज्ञानेश्वर आले. मला म्हणाले, "प्राजक्ते(मुक्ते सारखं ),........ अगं रडू नको.. इतकी गोंधळून जाऊ नको. आणि त्यावर लिहितांना पुढे पुढे.. ...बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला. ज्ञानेश्वरीवर आजपर्यंत अनेक थोर थोर लोकांनी लिहिले असेल परंतु असे विलक्षण अनुभव घेणार्‍या बहुधा आपणच .... साक्षात ज्ञानेश्वर आपल्या हातातून लिहित आहेत असा भास होणे ,काय गंमत आहे?? आपल्या अध्यात्मिक उंचीला माझा मनोमन प्रणाम....

गोट्या 16/03/2008 - 17:30
वा ! विनोदी व भाषा अगदी सहजसोपी आहे.... असेच लिहीत राहा. विचारणा : तुमचे हे ई-प्रसारण कधी अपडेट होते ? कारण आज १६ मार्च आहे पण तुम्ही संपादन केलेल्या व मधुरा जींनी वाचलेल्या बातम्या तर मागील महीण्यातील आहेत खास करुन (चेंडूफळीची बातमीतारे जमीं पर ची बातमी ) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

इसम 16/03/2008 - 20:29
प्राजू, अवचिता परिमळू... मनावर जास्त परिणाम कोण करतय, लता-ह्रदयनाथ की ज्ञानेश्वर असा प्रश्न साहजिकच पडावा असे हे गाणे. इतक्या वर्षांपूर्वी रेकॉडींग करतांना एकमेकांमध्ये मिसळून जाणारे, (जणु) प्रतिध्वनी वापरायची गरज ह्रदयनाथांना याच गाण्यात का भासावी असा प्रश्न तुला पडला का? खूप पूर्वी; ज्ञानेवरांची ही ओवी त्यांचे नाथ सम्प्रदायाशी असलेले नाते स्वच्छपणे दाखवते असे कुठेसे वाचल्याचे स्मरते. म्हणूनच हे गाणे सुरू करण्याआधी तु काय विवेचन केले होतेस हे जाणून घ्यावेसे वाटते. जमल्यास लिहिशील का? "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का? -एक इसम

In reply to by इसम

प्राजु 16/03/2008 - 23:00
सगळेच अभंग असे आहेत की, हे अभंग माऊलींच्या लेखणीमुळे सुंदर आहेत की, पं. हृदयनाथांच्या संगितामुळे की, लतादिदींच्या स्वरामुळे हे सांगणे कठीण आहे. सगळ्याच परमोत्तम गोष्टी एकत्र आल्यावर जे स्वर्गसुख मिळते तेच हे असावे बहुतेक. आणि म्हणूनच अमुक एका गाण्याच्या वेळी मी जास्त भारावून गेले असं काही नाही झालं.. प्रत्येक गाण्यासठी मी तितकेच कष्ट घेतले.. मी विवेचन नक्की लिहिन. पण तरिही मला समजलेले पसायदान हे जास्ती मनावर ठसले माझ्या. तेही लिहिन मी इथे पण कोणी मला प्रवचन करते असे म्हणू नये. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इसम 16/03/2008 - 23:18
घोर घोडचूक झाली का? अवचिता परिमळू - संगीत हृदयनाथांच की श्रीनिवास खळ्यांचे? (स्वगत)च्यायला जास्त झाली काय? -एक इसम

वडापाव 16/03/2008 - 21:38
छान लेख आहे. आवडला. अजून लेख प्रकाशित करा. (अवांतर वाचक)वडापाव

प्राजु 16/03/2008 - 22:13
धन्यवाद. इसम, "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का? हो, हे गाणे सुद्धा होते त्या कार्यक्रमात. गोट्या, इप्रसारण वर आठवड्याच्या कार्यक्रमाचे शेड्युल असते. आणि दर रविवारि रात्री बदलते. - (सर्वव्यापी)प्राजु

शितल 15/08/2008 - 02:46
प्राजु, लेख अगदी आता ही बाई करेल ? असा प्रश्न पडेल असा. :) तु़झा नवरोबा आणि लेकरू म्हणत असेल आईच्यात संत ज्ञानेश्वर नेहमीच संचारू देत. ;) तु़झा कार्यक्रम ऐकायला आवडेल. :)

प्राजु... मूळपदावर आलीस बरं झालं ... नाहीतर म्हटलं आता तुझ्याशी टवाळक्या करत बोलता येत नाही बहुतेक :) जोक्स अपार्ट - इप्रसारण ऐकतो लवकरच

इनोबा म्हणे 09/03/2008 - 02:37
कार्यक्रम मी स्वतः ऐकला आहे.खरेच खुप छन झाला होता.विशेष म्हणजे जी गाणी आजकाल ऐकायला ही मिळत नाहीत ती गोड गाणी ऐकताना मन प्रसन्न झाले. तू सुद्धा सुंदर कविता लिहितेस(मी फ्लॅट्च्...) आपल्या मातोश्रींच्या शब्दावर आमचे शिक्कामोर्तब समजा. तुमच्या चारोळ्यांतून तुम्ही ते आगोदरच सिद्ध केले आहे. बाकी लेख खुपच छान झाला. लगे रहो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

काय मस्त लिहिले आहेस गं... बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला काय मस्त धमाल आली असेल घरात्...याचे वर्णन भारीच केले आहे.:))) बाकी मस्तच्..बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:)))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे 09/03/2008 - 02:39
बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:))) हे बाकी बरोबर बोललात. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 09/03/2008 - 05:32
ठेविले अनंते तैसेची रहावे... अशी स्थिती झाली होती माझी. आवांतर : माझी मैत्रिण आणि मिपाची सदस्या सुवर्णमयी हिने सांगितल्यामुळे हा अनुभव शब्दबद्ध करण्यास प्रवृत्त झाले. - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 09/03/2008 - 02:46
वा! प्राजुताई. जी. ए., कुरुंदकर, खांडेकर वैगेरे वाद आम्हास कळत नाहीत. आमुच्या मख्ख चेहऱ्यावर ज्या लेखनामुळे भाव येतील त्यास आम्ही उत्तम लेखन म्हणतो.

विसोबा खेचर 09/03/2008 - 06:26
प्राजू, लेख छानच झाला आहे. भाषा अगदी सहजसोपी आहे. अजूनही अश्याच काही आठवणी येऊ देत.. संत ज्ञानेश्वरांची तुझ्यावर नेहमी अशीच किरपा राहो हीच सदिच्छा..! :) अवांतर - १ प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. हा हा हा, लय भारी! :) बाय द वे, आपली प्रियालीताई म्हण्जे अंमळ वात्रटच आहे बघ! :)) तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं. हे बाकी सही बोल्लीस. नायतर ज्ञानेश्वरी ऐवजी तुला दुसर्‍याच्या कविता चोरून, नांव बदलून कुणा तिसर्‍यावरच राग काढण्यासाठी चौथ्या संस्थळावर कश्या टाकाव्यात याचंच अधिक ज्ञान मिळालं असतं! :) अवांतर - २ इतर काही थोर आणि दिग्गज संस्थळांच्या सोबतीनेच आम्हा मिपाकरांनाही या लेखाच्या "अन्-एडिटेड(!) आवृत्ती"चा लाभ मिळाला याचे समाधान वाटते! :) अवांतर - ३ प्राजूने कृपया इतर संस्थळावर जाऊन, "कृपया या लेखाची "अन्-एडिटेड आवृत्ती" मिपावर वाचावी!" अशी प्रतिसादवजा सूचना करावी! :)) ही सूचना जरी तिथे राहिली तरी मराठी संस्थळं पुष्कळ सुधारली असंच म्हणायला हवं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 15/08/2008 - 07:19
देवाशप्पथ!! या लेखाने जाम मजा उडवलेली दिसते. याकाळात मी सर्व संकेतस्थळांवरून तात्पुरती रजा घेतल्याने मनोगतावर किंवा मिसळपावावर हा लेख आला होता याची खबर मला आत्ताच लागली. लेख वाचायचा चुकला होता. प्राजु, तू पण ग्रेट आहेस.
प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही.
=)) =)) =)) =)) =)) हे तू मनोगतावर छापलंस.... हाहाहाहाहाहा!!!! धन्य आहेस आणि मला वाटत होतं की मीच वात्रट! काकांनी काय हाणलं होतं ते वाचायला पाहिजे होतं. मला काहीच माहित नाही यातलं. आज लेख वर आला तरी मी तो अद्याप पूर्ण वाचला नाही. सहज म्हणून उघडला आणि वरची वाक्ये वाचून खुर्चीवरून खाली पडायची बाकी होते. मनोगतावर आता या लेखाचं काय झालं होतं ते शोधायला हवं. असो, बाकीचा लेख वाचून वेगळी प्रतिक्रिया देईन. सध्या हसून हसून बेजार प्रियाली.

आपले गद्य पहिल्यांदा वाचले. अतिशय प्रसन्न, मनमोकळी आणि अकृत्रिम शैली. मजा आली. असेच विविध विषया/अनुभवा वरील गद्य येऊ द्यात. धन्यवाद. शुभेच्छा.

विसोबा खेचर 09/03/2008 - 08:29
बरं का प्राजू, आमच्या काकांनी तुला नमोगतावर मस्त हाणलाय! दे आता त्यांना उत्तर.. :)) विनायक काका, हम तुम्हारे साथ है! विनायक काकाकी जय हो! :) आपला, (विनायककाकांचा नंबर एकचा भिकारचोट पुतण्या!) तात्या. :)

प्रमोद देव 09/03/2008 - 09:00
प्राजु काय मस्त लिहिलं आहेस? खरे तर लिहिले आहेस असे म्हणण्यापेक्षा साक्षात समोर बसून कथन केलेस असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. शनिवार होता .. सुट्टी होती. मला म्हणाला "खायला काय करणार आहेस?".. एरवी शनिवार्-रविवार महाराष्ट्रीयन अन्नाला "नो" (नवर्‍याला आवडत असून सुद्धा) म्हणणारी मी म्हणाले ,"तुला काय हवं सांग ..पोहे करू की उप्पीट??" नवरा फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. मला म्हणाला.. " नक्की काय होतंय आपल्या घरांत? हे असं ?" मी ," जो जे वांछिल, तो ते लाहो." .. मुलाला पसारा घातल्याबद्दल रागावणारी मी, त्याने तुकडे तुकडे केलेले कागद हसत मुखाने आवरत होते.."आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. हे तर एकदम मस्त! अवांतरः हा लेख मनोगतावर मला तरी दिसला नाही. उडवला की काय?

प्राजु 09/03/2008 - 09:18
काय होता "हाणलेला"?? कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक.. साधारण ही कल्पना होतीच मला... - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 09/03/2008 - 09:31
काय होता "हाणलेला"?? हम्म, जाऊ द्या आता... ते जर मी तुला सांगितलं तर उगाच तुम्हा दोघांमध्ये भांडणं होतील! कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक.. हम्म! मिपावर, "प्राजू, तुला विनायककाकाने नमोगतावर हाणला आहे. दे आता उत्तर!" असा माझा प्रतिसाद पडल्या पडल्या पुढच्या दोन तीन मिनिटातच तो लेख नमोगतावरून गायब झाला! :) बघितलंस! तात्याच्या लेखनाचा नमोगताबाहेर राहूनही नमोगतावर केवढा इफेक्ट पडतो ते!! :)) साधारण ही कल्पना होतीच मला... ह्म्म! जिंदादिली मॅटर्स!! ती कशाशी खातात हे कळलं नाही की असं होतं! बरं झालं! तुलाही स्वत:चं घर सोडून इतर ठिकाणावर गेल्यावर मोठ्या प्रामाणिकपणे टाकलेला, पूर्णपणे विनोदी, खुसखुशीत शैली असलेला, कुणालाही दुखावण्याच्या हेतूने न लिहिलेला एक प्रांजळ लेख उडवला गेल्यावर कसं वाटतं हे यातून तरी कळावं असं वाटतं! तात्या.

In reply to by प्राजु

कोलबेर 09/03/2008 - 10:05
मी इतिहासाबद्दल गाढा अभ्यास असणार्‍र्या प्रियाली ताईंना फोन केला. पण त्यांनी मला जो सल्ला दिला.. तो ऐकून मी आणि प्रियाली दोघीही हसायला लागलो. प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं.
अर्थातच ह्या विषयी होता...पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!)

In reply to by कोलबेर

प्राजु 09/03/2008 - 10:34
पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!) हो.. तो मजकूर मीच कमी केला आहे. कारण मिपा इतकी जिंदादिली आणि मोकळे वातावरण बाकी कुठे आहे??? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर 09/03/2008 - 10:40
हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता.. बाकी लेख छान जमला आहे!

In reply to by कोलबेर

प्राजु 09/03/2008 - 10:43
धन्यवाद.. आपला मैत्रीपूर्ण आणि हक्काने दिलेला सल्ला आवडला. पुढील लिखाणाचे वेळी मी याची दक्षता घेईन. पुन्हा एकदा धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 09/03/2008 - 11:13
हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता.. असहमत आहे. माझ्या मते त्या मजकूरात आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं! अर्थात, अंतरजालावर नव्याने वावरणार्‍यांना त्या दोन चार ओळींचा संबंध लागला नसता हे मलाही कबूल आहे परंतु आमच्यासारख्या जुन्याजाणत्यांची मात्र त्या मजकुरामुळे दोन घटका करमणूक झाली! :)

प्राजु 09/03/2008 - 09:34
अजिबात नाही वाटलं. कारण इथेच इतका उदंड जिंदादिल प्रतिसाद मिळतो आहे.. की बाकी ठिकाणी जाण्याची गरजच नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु

हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लावले झाड, आता अवधानामृते वाढ, सिंपोनी किजो.. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

लेखन वाचून मजा आली, लेखन झकास झाले आहे, हे सांगणे न लगे. विशेषतः संत ज्ञानेशवर मला म्हणाले पासून पुढे..... आम्हाला कधी ऐकायला मिळणार आपले आकाशवाणीवर सादर केलेले कार्यक्रम कोणास ठाऊक ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 09/03/2008 - 12:34
वाचुन खूप मजा आली. (पण इतरांपेक्षा बहुतेक तात्यांना थोडी जास्त मजा आली असावी हा अंदाज ;-) ) तात्या ह. घ्या. हो नाही तर वरुण प्रमाणे माझे पण नाते जोडाल तुमच्या प्रिय काकांशी (ते काळे की गोरे हे देखील मी पाहीले नाही हो :-)) प्रा. डॉ. म्हणाल्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे प्रसारण/पुनःप्रसारण कधी होणार त्याची माहीती असल्यास इथे द्यावी. असेच अजुन लेख येउ देत. अवांतर - इप्रसारणचा दुवा -

छोटा डॉन 09/03/2008 - 19:10
खरचं चागली शैली आहे लिहण्याची . वाचून मज्जा आली. कार्यक्रम मी काही ऐकला नाही पण जर पुन्हा "ऐकण्याची सोय असेल" तर जरून ऐकेन .... पण एकंदरीत लेखनावरून कार्यक्रमाच्या तयारीसाठी किती कष्ट केले आहेत याची कल्पना आली. आता येवढे कष्ट केल्यावर व "आई भवानीचा आशिर्वाद" असल्यावर कार्यक्रम चांगला होणार यात शंका नाही. वास्तविक पाहता एकदा कार्यक्रम बसवण्यासाठी व तो यशस्वी रित्या सादर करण्यासाठी किती तयारी करावी लागते व ती करताना आपली किती "लागते" याची मला पूर्ण कल्पना आहे. [ कालिजात दूसरे काय केले हो ?] पण येवढे सर्व कष्ट करून कार्य सिद्धीस नेल्यावर जे मानसीक समाधान लाभते त्याला तोड नाही, "सांगा सूख म्हणजे काय असते?" या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कार्यक्रमानातर मिळणारे आत्मिक समाधान असे म्हणायला हरकत नाही .... बाकी तयारी करताना आपण केलेले वाचन, चर्चा व त्यात पूर्णपणे गढून गेल्याव्र व पूर्णपणे "ज्ञानेश्वरमय" झाल्यावर प्रत्यक्ष "ज्ञानेश्वरांचे" आपल्या स्वप्नात येणे हे वाचून मला "मुन्नाभाई व गांधीजींची" आठवण झाली..... तेव्हा हा काही "केमिकल लोच्या" नसावा अशी मी "माऊलींच्या चरणी प्रार्थना " करतो .... ह. घ्या .... अवांतर : चारोळीपेक्षा व 'तसल्या नजरा" मधल्या लेखाच्या प्रतिसादात 'मुलींची बाजू दमदार पणे मांडणार्‍या प्रतिसादाशिवाय", मी वाचलेले हे आपले "पहिलेच गद्य लिखाण". मस्त आहे.... चालू द्या ........ छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विद्याधर३१ 09/03/2008 - 21:20
त्यानंतरच्या लगेच च्या शनिवारी नवरा म्हणाला "मस्त बटाटे पोहे कर नाश्त्याला". मी लगेचच नाक मुरडून म्हणाले ," ह्ह्या.. काहीतरी काय? मी आता मस्त गार्लिक टोस्ट आणि पास्ता इन व्हाइट सॉस करणार आहे. विकेंड्ला कसले पोहे खातोस?" नवरा समजला..'बाईसाहेब मूळ पदावर आल्या अहेत'. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई! हे तर एकदम मस्तच.... विद्याधर

केशवसुमार 09/03/2008 - 23:20
प्राजुताई, लेख उत्तम आहे.. अवांतरः हा कार्यकम जाला वर कुठे एकता येईल किंवा या प्रोग्रामची एमपी ३ आहे का? असे काही कार्यक्रम असतील तर आधी मिपावर जाहिर करावे ही विनंती... (चांगल्या कार्यक्रमाला मुकलेला)केशवसुमार..

धमाल मुलगा 10/03/2008 - 18:01
छान लिहिले आहेस प्राजुताई. लेखनाची ओघवती शैली, नर्मविनोदी खुसखुशीत जागा...सगळ॑ कस॑ त॑तोत॑त बसल॑ आहे. (मरतोय आता मी...फार मोठ्या समिक्षकाच्या तोर्‍यात प्रतिसाद दिलाय खरा, पण ..आता माझी काही धडगत नाही!!!) बाकी, का कोण जाणे, आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. हे वाचल्यान॑तर त्याला न बघताही माझ्या डोळ्यासमोर त्याचा भाबडा निरागस आणि प्रच॑ड गो॑धळलेला चेहरा आला.बिच्चारा :) अवा॑तर : हे बर॑य बुवा, मिपागडाच्या गडकर्‍या॑च्या स्वप्नात कोण कोण येतात, तात्या॑च्या स्वप्नात भाईकाका काय, प्राजुताईच्या स्वप्नात साक्षात माऊली काय...आम्ही कसे एव्हढे कपाळकर॑टे कोण जाणे! बिछान्यात पडलो की ठार! सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?"

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 10/03/2008 - 18:12
" सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?" बरोबर आहे. हा प्रश्न पडतोच .... पण कधी ? कारण हा प्रश्न पडण्याचे स्वाभाविक कारण म्हणजे आदल्या रात्री झालेली "फुल्टू टांगा पल्टी पार्टी ". तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ??? छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 10/03/2008 - 18:19
गप रे बाबा...गप जरा... अशा गोष्टी असल्या धाग्यावर विचारू नयेत रे. माऊली॑च॑ नाव आहे ह्यावर, इथ॑ कुठे नाही ते काढतोयस? असो, हे प्रभो, ह्या अज्ञानी बालकास कृपया क्षमा कर, कारण तो काय करतो आहे हे त्याला ठाऊक नाही...आमेन...तथास्तु...शुभ॑ भवतु....सर्व धर्म समभाव झि॑दाबाद! तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ??? दररोज. का कोण जाणे...पण होत॑ बुवा अस॑. विका॑तान॑तर उलट मी लवकर उठतो (जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो).

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 10/03/2008 - 18:24
"जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो)." हा हा हा . हे अगदी खरं आहे .... अवांतर : विषयाला सोडून प्रतिसाद द्यायचे मनात नव्हते पण राहवल नाही .... अज्ञानी बालक छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

चतुरंग 10/03/2008 - 20:06
प्राजु, वर इ-प्रसारणचा दुवा मिळालाय त्यावर हा कार्यक्रम ऐकता येईल का? चतुरंग

प्राजु 10/03/2008 - 20:14
हा कर्यक्रम पुनःप्रसारण करावे लागेल. तुम्ही जर इप्रसारणला तसे लिहिलेत तर होईल त्याचे पुनःप्रसारण. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

धनंजय 10/03/2008 - 20:31
मी ई-प्रसारणला विनंती करीन - त्यासाठी सदस्यत्व घ्यावे लागते का? नाहीतर बघा - मिपा ची लॉबी ई-प्रसारणावर ई-विरोपांचा पाऊस पाडेल!

प्राजु 10/03/2008 - 20:37
नाही हो.. सदस्यत्व नाही लागत. त्या साईट वर जाऊन कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन लिहा फक्त. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुवर्णमयी 10/03/2008 - 22:34
प्रत्येक लेख, कार्यक्रम , कविता यामागे काही तयारी असते. ती प्रोसेस सुद्धा महत्त्वाची आहे असे मला वाटते. त्याविषयी जरुर कुठेतरी लेखन व्हावे, त्याची नोंद घ्यावी असे माझे मत आहे. त्यामुळे हा आढावा उत्तमच झाला. प्राजु चा हा कार्यक्रम ऐकायला मला आवडेल नोव्ह- मिड फेब्रुवारी माझेही इप्रसारणाचे कार्यक्रम चुकले आहेत. त्यांना तुझा पुन्हा प्रक्षेपित करा असे मी पण सांगेन. प्राजु, तुम्हाला एखाद्याची मदत होईल असे वाटते प्रत्यक्षात काही कारणाने तसे होत नाही असा माझासुद्धा अनुभव आहे. पण ज्यांनी मदत केली ते फक्त ध्यानात ठेऊन पुढे गेले तर मनाला कमी त्रास होतो. कित्येकदा अनेक जण भेटतात की जे स्वत्:चा वेळ देऊन दुसर्‍याला मदत करतात. आता अगदी परवाच सुरंगीची फुले कशी असतात ते विचारल्यावर धनंजय यांनी मला व्य नि ने चित्र पाठवले. ते गुगलवर शोधा असे सुद्धा सांगू शकले असते. :)मला अशी मंड्ळी अधिक भेटतात. मी सुदैवी आहे असे म्हणेन. तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात ! आणि कित्येकदा दखल न घेण्याने सुद्धा मोठी मदत करणारे सुद्धा आहेत!:)( .

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:27
तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात ! बरं बरं! :) काय करणार बाबा? जी माणसं माझ्या खास मर्जीतली आहेत असं मी मानतो, ती नेहमी लिहिती कशी राहतील हे पाहायला मला आवडतं! :) असो.. आपला, (सुवर्णमयीवर मनोगतापासून मर्जी असलेला) तात्या.

अभिज्ञ 10/03/2008 - 21:03
प्राजुताई. फारच सुरे़ख लिहिले आहे. वाचून फार मजा आलि. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई! हे तर जब-या आहे. अप्रतिम अबब

सर्किट 10/03/2008 - 22:53
प्राजु, छानच लिहिले आहेस. व्यक्तिगत उल्लेखामुळे "तिकडे" काटछाट झाली असावी. त्याचे फारसे मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) असो, इप्रसारण वर ऐकायला हवा कार्यक्रम. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 00:09
माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :)) आपला, (काकांचा नादान पुतण्या!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 02:27
हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :)) हलकट म्हण की आणखी काही. मात्र बाण काय अचूक बसला आहे, वा ! भाउबंदकी सुरू झाली बघ पुन्हा ! - (धनुर्धारी) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 11/03/2008 - 03:29
शांत पाण्यावर दगड मारण्याचा धंदा सगळेच कधी ना कधी करतातच. काही गंमत म्हणून तर काही खाज म्हणून :) मिसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :) (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 11/03/2008 - 03:32
िसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :) अमृततुल्य चहाची चव जशी चहावाल्याने गाळणी म्हणून वापरलेल्या कळकट कापडामुळे येते, तशी मिसळीची रंगतही त्यात पडलेल्या माशांमुळे अधिक, हे देखील विचारात घ्यायला हवे. बिसलेरी पाण्याच्या पाणीपुर्‍यांची चव अगदीच थर्ड क्लास असते, हा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे. त्यामुळेच हल्ली बिसलेरीच्या पाणीपुर्‍या आम्ही फक्त वाचनमात्र ठेवल्या आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 11/03/2008 - 03:35
म्हणजे खर्‍या चवदारपणाचे गमक कळले ! (तरीच इथल्या विडंबनांतून पोटदुखी, गोळ्या घेणे वगैरे दिसून येत असते :)) (निरोगी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 11/03/2008 - 03:42
पोटदुखी दिसुन येणारे हेच ते विडंबन ना?.. काय आहे, आपला तो तात्या..सॉरी बाब्या.. दुसर्‍याचं ते कार्टं..चालायचंच!! तात्याश्री हलके घ्या हं!!

प्राजु 11/03/2008 - 00:04
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सुवर्णमयी, आपण सांगितलेले आगदी योग्य आहे. मदत ही कोठून कशी मिळेल हे नाही सांगता येणार. माझ्या याच कार्यक्रमासाठी, कानडावू विठ्ठलू हे गाणं मला मिपाच्या अन्नपूर्णा स्वाती राजेश हिने पाठवले. तेही शोधून. कारण आंतरजालावर मिळाले ते आशाबाईंच्या आवाजात नव्हते. म्हणून स्वातीने कोठून तरी हे मला मिळवून दिले. मी तिचे भार मानून तिचा अपमान नाही करणार. आभार परक्यांचे मानायचे असतात.. घारातल्या माणसांचे नाही. सर्किट, माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.) हे वाचून खूपच हसले मी. तुम्ही भारी लिहिता राव... - (सर्वव्यापी)प्राजु

एका रात्री अचानक.. संत ज्ञानेश्वर आले. मला म्हणाले, "प्राजक्ते(मुक्ते सारखं ),........ अगं रडू नको.. इतकी गोंधळून जाऊ नको. आणि त्यावर लिहितांना पुढे पुढे.. ...बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला. ज्ञानेश्वरीवर आजपर्यंत अनेक थोर थोर लोकांनी लिहिले असेल परंतु असे विलक्षण अनुभव घेणार्‍या बहुधा आपणच .... साक्षात ज्ञानेश्वर आपल्या हातातून लिहित आहेत असा भास होणे ,काय गंमत आहे?? आपल्या अध्यात्मिक उंचीला माझा मनोमन प्रणाम....

गोट्या 16/03/2008 - 17:30
वा ! विनोदी व भाषा अगदी सहजसोपी आहे.... असेच लिहीत राहा. विचारणा : तुमचे हे ई-प्रसारण कधी अपडेट होते ? कारण आज १६ मार्च आहे पण तुम्ही संपादन केलेल्या व मधुरा जींनी वाचलेल्या बातम्या तर मागील महीण्यातील आहेत खास करुन (चेंडूफळीची बातमीतारे जमीं पर ची बातमी ) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

इसम 16/03/2008 - 20:29
प्राजू, अवचिता परिमळू... मनावर जास्त परिणाम कोण करतय, लता-ह्रदयनाथ की ज्ञानेश्वर असा प्रश्न साहजिकच पडावा असे हे गाणे. इतक्या वर्षांपूर्वी रेकॉडींग करतांना एकमेकांमध्ये मिसळून जाणारे, (जणु) प्रतिध्वनी वापरायची गरज ह्रदयनाथांना याच गाण्यात का भासावी असा प्रश्न तुला पडला का? खूप पूर्वी; ज्ञानेवरांची ही ओवी त्यांचे नाथ सम्प्रदायाशी असलेले नाते स्वच्छपणे दाखवते असे कुठेसे वाचल्याचे स्मरते. म्हणूनच हे गाणे सुरू करण्याआधी तु काय विवेचन केले होतेस हे जाणून घ्यावेसे वाटते. जमल्यास लिहिशील का? "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का? -एक इसम

In reply to by इसम

प्राजु 16/03/2008 - 23:00
सगळेच अभंग असे आहेत की, हे अभंग माऊलींच्या लेखणीमुळे सुंदर आहेत की, पं. हृदयनाथांच्या संगितामुळे की, लतादिदींच्या स्वरामुळे हे सांगणे कठीण आहे. सगळ्याच परमोत्तम गोष्टी एकत्र आल्यावर जे स्वर्गसुख मिळते तेच हे असावे बहुतेक. आणि म्हणूनच अमुक एका गाण्याच्या वेळी मी जास्त भारावून गेले असं काही नाही झालं.. प्रत्येक गाण्यासठी मी तितकेच कष्ट घेतले.. मी विवेचन नक्की लिहिन. पण तरिही मला समजलेले पसायदान हे जास्ती मनावर ठसले माझ्या. तेही लिहिन मी इथे पण कोणी मला प्रवचन करते असे म्हणू नये. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इसम 16/03/2008 - 23:18
घोर घोडचूक झाली का? अवचिता परिमळू - संगीत हृदयनाथांच की श्रीनिवास खळ्यांचे? (स्वगत)च्यायला जास्त झाली काय? -एक इसम

वडापाव 16/03/2008 - 21:38
छान लेख आहे. आवडला. अजून लेख प्रकाशित करा. (अवांतर वाचक)वडापाव

प्राजु 16/03/2008 - 22:13
धन्यवाद. इसम, "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का? हो, हे गाणे सुद्धा होते त्या कार्यक्रमात. गोट्या, इप्रसारण वर आठवड्याच्या कार्यक्रमाचे शेड्युल असते. आणि दर रविवारि रात्री बदलते. - (सर्वव्यापी)प्राजु

शितल 15/08/2008 - 02:46
प्राजु, लेख अगदी आता ही बाई करेल ? असा प्रश्न पडेल असा. :) तु़झा नवरोबा आणि लेकरू म्हणत असेल आईच्यात संत ज्ञानेश्वर नेहमीच संचारू देत. ;) तु़झा कार्यक्रम ऐकायला आवडेल. :)

प्राजु... मूळपदावर आलीस बरं झालं ... नाहीतर म्हटलं आता तुझ्याशी टवाळक्या करत बोलता येत नाही बहुतेक :) जोक्स अपार्ट - इप्रसारण ऐकतो लवकरच
काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो. पण तिथे होणारे कार्यक्रम हे केवळ बाल बुद्धिशी निगडीत असत. त्यामुळे "संत ज्ञानेश्वर" या सारख्या गंभिर विषयावर कधी बोलण्याची वेळ आली नाही. तसे इप्रसारणवर इतके दिवस मी केलेले कार्यक्रम म्हणजे गीतकार, संगितकार किंवा गायक , एखादा अभिनेता यांच्याशी संबंधित होते. पण अध्यात्माची जोड असेल असा कार्यक्रम मी केलेला नव्हता.

आलबेल

सचिन ·

प्राजु 09/03/2008 - 02:15
हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

सचिन 09/03/2008 - 02:25
धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !

प्राजु 09/03/2008 - 02:32
आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु

फटू 09/03/2008 - 05:42
एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे...

विसोबा खेचर 09/03/2008 - 07:44
थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या.

लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद.

सचिन 09/03/2008 - 10:23
रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे.

प्राजु 09/03/2008 - 02:15
हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

सचिन 09/03/2008 - 02:25
धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !

प्राजु 09/03/2008 - 02:32
आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु

फटू 09/03/2008 - 05:42
एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे...

विसोबा खेचर 09/03/2008 - 07:44
थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या.

लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद.

सचिन 09/03/2008 - 10:23
रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे.
कोणाच्या तरी पुतळ्याची कुठेतरी विटम्बना झाली म्हणून परवा आमच्याही गावामध्ये दङगल झाली ज्यान्चे नाव माहीत नाही कार्याबद्दल कल्पना नाही त्यान्च्या नावे मण्डळान्ची दगडफेकही खच्चून झाली बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला आता सारे आलबेल आहे गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची यादी देखील पुसट झाली

संडे स्पेशल (मिंटी मशरुम रोल्स)

स्वाती राजेश ·

प्राजु 09/03/2008 - 00:24
हे तर एकदम सोप्पं आहे मस्ताड (गुड्-बेटर्-बेस्ट.. तसे मस्त- सह्ही-मस्ताड)आहे.... उद्या सन्डे आहे न.. उद्याच याचा प्रयोग होईल घरी. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 09/03/2008 - 08:45
बरं का स्वातीताई, आज मात्र आम्ही तुमच्या पाकृला दाद देऊ शकत नाही कारण आम्हाला मशरूम हा प्रकार आवडतच नाही! :( असो, आज आमची आवडती पाकृ न दिल्यामुळे तुम्हाला आम्ही खालील शिक्षा फर्मावत आहोत - ओल्या जवळ्याची किंवा सुक्या जवळ्याची जेवताना तोंडी लावायला करतात त्या चटणीची पाकृ द्यावी. तसेच ओला जवळा हा प्रकार बघून घ्यावा लागतो. तो जरा जरी खराब असेल तर पोट बिघडतं असं म्हणतात. तरी बाजारातून चांगला जवळा कसा बघून घ्यावा ह्या बद्दलही दोन ओळी लिहिण्याची शिक्षा आम्ही तुम्हाला फर्मावत आहोत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 09/03/2008 - 09:36
आळंबीच्या मश्रूम कोकणात वर्षातून १५एक दिवस मिळतात. त्या फार चविष्ट असतात. पण बाजारात, हवाबंद डब्यांतून मिळणार्‍या "बटण" मश्रूम तशा कंटाळवाण्या असतात हे मान्य.

प्राजु 09/03/2008 - 09:46
हे काय असतं? धान्य आहे की आणखी काही? आणि त्यात ओला आणि सुका असे दोन प्रकार असतात का? स्वाती, प्रकाश टाकावा. - (सर्वव्यापी)प्राजु

याला काही दुसरे नाव आहे का? तात्या गुगली नाही ना टाकला?:)) तसेच जावळी/जावली म्हटले शिवाजी/अफजलखान आठवले.:)))) बाकी मी या बाबतीत अज्ञानी आहे तेव्हा आपणच सांगा. आमच्या ज्ञानात भर पडेल. वाट पाहात आहे अर्थाची..

प्राजु 09/03/2008 - 00:24
हे तर एकदम सोप्पं आहे मस्ताड (गुड्-बेटर्-बेस्ट.. तसे मस्त- सह्ही-मस्ताड)आहे.... उद्या सन्डे आहे न.. उद्याच याचा प्रयोग होईल घरी. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 09/03/2008 - 08:45
बरं का स्वातीताई, आज मात्र आम्ही तुमच्या पाकृला दाद देऊ शकत नाही कारण आम्हाला मशरूम हा प्रकार आवडतच नाही! :( असो, आज आमची आवडती पाकृ न दिल्यामुळे तुम्हाला आम्ही खालील शिक्षा फर्मावत आहोत - ओल्या जवळ्याची किंवा सुक्या जवळ्याची जेवताना तोंडी लावायला करतात त्या चटणीची पाकृ द्यावी. तसेच ओला जवळा हा प्रकार बघून घ्यावा लागतो. तो जरा जरी खराब असेल तर पोट बिघडतं असं म्हणतात. तरी बाजारातून चांगला जवळा कसा बघून घ्यावा ह्या बद्दलही दोन ओळी लिहिण्याची शिक्षा आम्ही तुम्हाला फर्मावत आहोत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 09/03/2008 - 09:36
आळंबीच्या मश्रूम कोकणात वर्षातून १५एक दिवस मिळतात. त्या फार चविष्ट असतात. पण बाजारात, हवाबंद डब्यांतून मिळणार्‍या "बटण" मश्रूम तशा कंटाळवाण्या असतात हे मान्य.

प्राजु 09/03/2008 - 09:46
हे काय असतं? धान्य आहे की आणखी काही? आणि त्यात ओला आणि सुका असे दोन प्रकार असतात का? स्वाती, प्रकाश टाकावा. - (सर्वव्यापी)प्राजु

याला काही दुसरे नाव आहे का? तात्या गुगली नाही ना टाकला?:)) तसेच जावळी/जावली म्हटले शिवाजी/अफजलखान आठवले.:)))) बाकी मी या बाबतीत अज्ञानी आहे तेव्हा आपणच सांगा. आमच्या ज्ञानात भर पडेल. वाट पाहात आहे अर्थाची..
Taxonomy upgrade extras
मशरुम आणि पुदिनाचा वापर करुन हे रोल्स स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून करु शकतो. साहित्यः ४ उकडलेले बटाटे (मॅश करुन २ कप) २ ब्रेडचे स्लाईस कडा काढलेले (ब्रेड क्रम्ब्स) १/२ टी.स्पून गरम मसाला १/२ टी.स्पून लाल तिखट तेल तळण्यासाठी अंड्यातील पांढरा बलक थोडे ब्रेड क्रम्ब्स कोटींग साठी सारणः १ टे.स्पून बटर १५० ग्रॅम मशरूम बारीक चिरून (दिड कप) १/४ कप बारीक चिरलेला पुदीना १ मोठा कांदा बारीक चिरून ( अर्धा कप) मीठ, काळी मिरी पूड चवीनुसार १.बटाटे उकडून घ्या. गरम असतानाच मॅश करुन घ्या नाहीतर थंड झाल्यावर किसून घ्या. त्यात ब्रेड क्रम्ब्स, गरम मसाला, तिखट, मीठ घाला.

मैत्री ..

विवेकग ·

काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. हे आणि या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला हे पण खरे आहे.

विसोबा खेचर 09/03/2008 - 15:15
सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे. २४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल... तात्या.

काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. हे आणि या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला हे पण खरे आहे.

विसोबा खेचर 09/03/2008 - 15:15
सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे. २४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल... तात्या.
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्र

मोबाइलच्या आगमनाने..

विवेकग ·

घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात..... त्यांना मोबाइल वर न पाहुन, उगीच आपल्याला चुकल्यासारखे वाटते...... शंभर टक्के सत्य. झकास. अशाच वेगळ्या विषयावर छानछान कविता येऊ द्यात. धन्यवाद. शुभेच्छा.

घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात..... त्यांना मोबाइल वर न पाहुन, उगीच आपल्याला चुकल्यासारखे वाटते...... शंभर टक्के सत्य. झकास. अशाच वेगळ्या विषयावर छानछान कविता येऊ द्यात. धन्यवाद. शुभेच्छा.
मोबाइलच्या आगमनाने खरच मोबाइलच्या आगमनाने खरच एक मोटी क्रांती झाली, प्रेम करणार्यांसाटी तर इन्स्टंट मा़द्यमांची सोय झाली. असे प्रेमी अगदी सकाळ्पासन मोबाइलवर बिझी असतात मोबाइल-टु-मोबाइल फ्री स्कीमचे, ते गाडे अभ्यासक असतात..... रींगा रींगाचा खेळ सतत खेळत असत्तात बिचारे मिस कोलचे सुद्या यांचे असतात इशारे.. घ्ररात कुटेही सहज दिसणारे, यांचे मोबाइल अचानक गायब होतात येणारे मेसेज कुणी वाचु नयेत, अहो हेच त्यांचे प्रयत्न असतात... तसे हे मोबाइलप्रेमी देखील, काही कमी हुशार नसतात, घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात..... नेट्वक्र नसल्यावर मात्र, यांचे तोंड पाहण्यास

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही .....

विवेकग ·
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही ..... कितिहि सुदर मुलगी दिसली तरी, तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या झाडावर चढ्वायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥ म्हणुन आम्हाला प्रेम... कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. दुसरयाचे विचार ऎकत असतांना आपले विचार मांडण्याचि संधि आम्हाला कधि साधताच आली नाही ॥४॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाही यावेतिरिक्त दुसरे काही आम्हाला ऎक