मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

Bhakti ·

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 15/04/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार 15/04/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश 15/04/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ 16/04/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.

चित्रगुप्त 15/04/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार 15/04/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश 15/04/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ 16/04/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

Bhakti ·

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्

मस्त जुळतं आमचं!

अमरेंद्र बाहुबली ·

एच आर हेड , खुद्द स्वतः चालून येत आहेत , सोबत सेक्युरिटी गार्ड आहे म्हणजे नक्कीच मोट्ठे प्रमोशन झाले असणार ... तुम्हाला तुमची नवीन केबिन पर्यंत एच आर हेड घेऊन जातील , तोपर्यंत मागेमागे सेक्युरिटी गार्ड, तुमच्या जुन्या डेस्कवरून तुमचे सामान घेऊन नवीन केबिन मध्ये घेऊन येईल ...

कविता मस्तच आणि शेवटचा ट्विस्ट भारीच!! पण खेरोखरची परीस्थिती असेल तर रिस्क घेउ नका, सध्या मंदीचे ढग दाटले आहेत, तेव्हा नोकरी सांभाळा असेच म्हणेन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद! खरोखर अशीच परिस्थिती आहे. सध्या हवेत आहे मस्त दाढीदेखील ठेवलीय! फक्त प्रश्न रिस्क घ्यावी की नाही हा आहे. कधी कधी वाटते तिच्यासाठी नोकरी कुर्बान….. :)

Bhakti 21/03/2025 - 12:24
कविता चांगली जमली आहे.
काय झालं माझं लग्न झालंय म्हणून? पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे? मी आज ठरवलंच— हिला विचारणारच!
परत परत सिद्ध होतं,men will be men ...
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!
शिताहून भाताची परीक्षा ...हा हा!

In reply to by कर्नलतपस्वी

पाकीट कुठल्या रंगाचं आहे? पांढऱ्या! कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी. धन्यवाद कर्नलसाहेब!

पती, पत्नी और वो यह एक पुराना मर्ज है कहानी किताबो मे पहले सी ही दर्ज है जाने कितने महाभारत करवा दिये अच्छे अच्छों के छक्के छुडवा दिये पती, पत्नी और वो मे "वो", एक गँप है दोपहर की नँप है खुद लो तो सरदर्दी होती है कोई दुजा ले तो तो उसकी हालत देखके बे वजाह हमदर्दी होती है "एक हाथ मे तीत्तर एक हाथ मे बटेर" के चक्कर मे उल्टे बांस बरेली पहुंचाना पडता है खुदका तमाशा बन जाता है और जमानेको मोफत का "सनिमा" मील जाता है । मन तो एक बच्चा है जी "वो", मर्ज लाँलीपाँप है जी जी तो ललचाता है जी मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी पती, पत्नी और वो यह एक मर्ज पुराना है करोना से भी खतरनाक सोशल डिस्टंटींग ही एकमात्र दवा है जीसने भी यह मर्ज पाला उस का सुख चैन हवांँ है निंद, चैन रफू चक्कर कर के खुदकुशी का सामान इकठ्ठा कर डाला है।

In reply to by कर्नलतपस्वी

छान कविताकर्नल साहेब! :) पण श्वेता सांगताहेत तसेच झालेय माझे. मी खूप पुढे गेलोय! माझे एक कलीग + मित्र म्हणतात, “तुझ्यापुढे एखादा महाराज बसवला तर तू त्याचंही ऐकनार नाहीस!”

श्वेता२४ 21/03/2025 - 14:15
मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी अबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))

In reply to by रामचंद्र

साहित्य आणि वास्तव वेगळं असतं! पण हो, कल्पना जरा जास्तच रंगात आलीय, मान्य करतो! :) माफी! :)

मस्तच अबा. त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा? आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड? डोळे मिचकावत एच आर हेड म्हणाले- दे मला तुझे क्रेडिट कार्ड हसत ती म्हणाली- खरेदी करतो आम्ही मॉलमध्ये आणि पिउन येतो कॉफी ओटीपी नाही सांगितलास तर तुला नाही माफी. हाय डिझायिनची बॅग, स्वारोस्कीचे ब्रेसलेट ,खरेदी पंचवीस हजार सगळा गेम लक्षात आल्यावर डोके झाले बेजार. एच आर हेडने हसत लिफाफा टाकला फाडुन फिदी फिदी हसत होती ती दात बाहेर काढुन

चित्रगुप्त 22/03/2025 - 17:30
नाही मी बोलत आबा .... ( तरी बोलायचे झालेच तर असे म्हणेन : ही जर निव्वळ कल्पना असेल तर उत्तम. वास्तव असेल तर फार भयानक परिणाम होतील हे लक्षात घेऊन वेळीच स्वतःला आवरा पंत) काय आहे ते सांगा.

विवेकपटाईत 25/03/2025 - 08:04
..... प्रेमाचे स्वप्न भंगले. कीर्ती घरी पोचली वकिलांची नोटिस हाती आली घरची लक्ष्मी कायमची गेली. थोडा ट्यूस्ट पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो.

श्वेता२४ 25/03/2025 - 08:23
पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो. हाहाहा....भारी.....

एच आर हेड , खुद्द स्वतः चालून येत आहेत , सोबत सेक्युरिटी गार्ड आहे म्हणजे नक्कीच मोट्ठे प्रमोशन झाले असणार ... तुम्हाला तुमची नवीन केबिन पर्यंत एच आर हेड घेऊन जातील , तोपर्यंत मागेमागे सेक्युरिटी गार्ड, तुमच्या जुन्या डेस्कवरून तुमचे सामान घेऊन नवीन केबिन मध्ये घेऊन येईल ...

कविता मस्तच आणि शेवटचा ट्विस्ट भारीच!! पण खेरोखरची परीस्थिती असेल तर रिस्क घेउ नका, सध्या मंदीचे ढग दाटले आहेत, तेव्हा नोकरी सांभाळा असेच म्हणेन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद! खरोखर अशीच परिस्थिती आहे. सध्या हवेत आहे मस्त दाढीदेखील ठेवलीय! फक्त प्रश्न रिस्क घ्यावी की नाही हा आहे. कधी कधी वाटते तिच्यासाठी नोकरी कुर्बान….. :)

Bhakti 21/03/2025 - 12:24
कविता चांगली जमली आहे.
काय झालं माझं लग्न झालंय म्हणून? पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे? मी आज ठरवलंच— हिला विचारणारच!
परत परत सिद्ध होतं,men will be men ...
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!
शिताहून भाताची परीक्षा ...हा हा!

In reply to by कर्नलतपस्वी

पाकीट कुठल्या रंगाचं आहे? पांढऱ्या! कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी. धन्यवाद कर्नलसाहेब!

पती, पत्नी और वो यह एक पुराना मर्ज है कहानी किताबो मे पहले सी ही दर्ज है जाने कितने महाभारत करवा दिये अच्छे अच्छों के छक्के छुडवा दिये पती, पत्नी और वो मे "वो", एक गँप है दोपहर की नँप है खुद लो तो सरदर्दी होती है कोई दुजा ले तो तो उसकी हालत देखके बे वजाह हमदर्दी होती है "एक हाथ मे तीत्तर एक हाथ मे बटेर" के चक्कर मे उल्टे बांस बरेली पहुंचाना पडता है खुदका तमाशा बन जाता है और जमानेको मोफत का "सनिमा" मील जाता है । मन तो एक बच्चा है जी "वो", मर्ज लाँलीपाँप है जी जी तो ललचाता है जी मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी पती, पत्नी और वो यह एक मर्ज पुराना है करोना से भी खतरनाक सोशल डिस्टंटींग ही एकमात्र दवा है जीसने भी यह मर्ज पाला उस का सुख चैन हवांँ है निंद, चैन रफू चक्कर कर के खुदकुशी का सामान इकठ्ठा कर डाला है।

In reply to by कर्नलतपस्वी

छान कविताकर्नल साहेब! :) पण श्वेता सांगताहेत तसेच झालेय माझे. मी खूप पुढे गेलोय! माझे एक कलीग + मित्र म्हणतात, “तुझ्यापुढे एखादा महाराज बसवला तर तू त्याचंही ऐकनार नाहीस!”

श्वेता२४ 21/03/2025 - 14:15
मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी अबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))

In reply to by रामचंद्र

साहित्य आणि वास्तव वेगळं असतं! पण हो, कल्पना जरा जास्तच रंगात आलीय, मान्य करतो! :) माफी! :)

मस्तच अबा. त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा? आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड? डोळे मिचकावत एच आर हेड म्हणाले- दे मला तुझे क्रेडिट कार्ड हसत ती म्हणाली- खरेदी करतो आम्ही मॉलमध्ये आणि पिउन येतो कॉफी ओटीपी नाही सांगितलास तर तुला नाही माफी. हाय डिझायिनची बॅग, स्वारोस्कीचे ब्रेसलेट ,खरेदी पंचवीस हजार सगळा गेम लक्षात आल्यावर डोके झाले बेजार. एच आर हेडने हसत लिफाफा टाकला फाडुन फिदी फिदी हसत होती ती दात बाहेर काढुन

चित्रगुप्त 22/03/2025 - 17:30
नाही मी बोलत आबा .... ( तरी बोलायचे झालेच तर असे म्हणेन : ही जर निव्वळ कल्पना असेल तर उत्तम. वास्तव असेल तर फार भयानक परिणाम होतील हे लक्षात घेऊन वेळीच स्वतःला आवरा पंत) काय आहे ते सांगा.

विवेकपटाईत 25/03/2025 - 08:04
..... प्रेमाचे स्वप्न भंगले. कीर्ती घरी पोचली वकिलांची नोटिस हाती आली घरची लक्ष्मी कायमची गेली. थोडा ट्यूस्ट पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो.

श्वेता२४ 25/03/2025 - 08:23
पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो. हाहाहा....भारी.....
मस्त जुळतं आमचं! तीच ते नाजूक हसने… ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे, सगळं काही नजरेत साठवले मी! तिची ती उंची, गोरापान रंग, बोलण्याचा ढंग— अप्सराच जणू! फिदा झालो मी तिच्यावर… तिचे ते मोकळे केस, स्टायलिश राहणे, इंग्लिश बोलणे— अहाहा! मला दाढी ठेव सुचवणे, हेअरस्टाईल बदलायला लावणे, “फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे… कसला संकेत? सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळची कॉफी— आम्हाला एकमेकांची सवयच झालीय! टीम्स मिटिंग असो की एखादा इवेंट, आमचे लाडिक विनोद सुरूच असतात. मागे मला मिळालेले गिफ्टही मी तिला देऊन आनंदी केले. ऑफिस कलीग हा फक्त आमच्यातला अडसर आहे,

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·

सर्वसाक्षी 09/03/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ 10/03/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा 10/03/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 10/03/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा 17/03/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ 17/03/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....

सर्वसाक्षी 09/03/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ 10/03/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा 10/03/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 10/03/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा 17/03/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ 17/03/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.

शिवसृष्टी पुणे

आकाश खोत ·

छान ओळख. एका चांगल्या उपक्रमाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ! लवकर भेट देण्याचा प्रयत्न करतो.

Bhakti 06/03/2025 - 12:38
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)

कंजूस 07/03/2025 - 19:05
सुंदर. आहे. चित्रे सुस्पष्ट आली आहेत. पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.

In reply to by कंजूस

मनो 08/03/2025 - 08:19
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.

In reply to by कंजूस

कंजूस 08/03/2025 - 12:19
माथेरानमधले शिवसंग्रहालय माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील. https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ (१४:००)

In reply to by कंजूस

आकाश खोत 10/03/2025 - 15:16
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.  पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:  इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.  तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.  माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.  शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.  तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत. पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.  हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.  छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.  मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.  तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.  त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.  आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.  आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.  त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे. 

In reply to by आकाश खोत

कंजूस 11/03/2025 - 06:57
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे. पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच. आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे. वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही. मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 14/03/2025 - 14:22
अपला मुद्दा लक्षात आला... माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो. सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !

चौथा कोनाडा 07/03/2025 - 20:20
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत.... ...... प्रचि तर सुंदर आहेतच.... .............पण लेखनही अतिशय सुंदर ! कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल. धन्यवाद आकाश खोत ! असेच लेखन येत राहू देत

अगम्य 08/03/2025 - 07:14
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे. ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.

आकाश खोत 10/03/2025 - 14:32
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)

आकाश खोत 16/07/2025 - 20:52
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी. या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे. जय शिवराय।

अगम्य 19/07/2025 - 06:02
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते. ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.

In reply to by अगम्य

मनो 09/08/2025 - 10:20
+१ गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.

चौथा कोनाडा 10/08/2025 - 19:55
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले. खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली. शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला. वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प. (तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.) आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.

चौथा कोनाडा 14/08/2025 - 17:59
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.

फोटो (१)
भव्य असे भवानी मंदिर


लेखन लेखन लेखन

फोटो (२)
भवानी मंदिर समोर आमचा गट


फोटो (३)
आणखी एक प्रचि


आमच्या शिवसॄष्टी सहलीतील काही प्रचि

छान ओळख. एका चांगल्या उपक्रमाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ! लवकर भेट देण्याचा प्रयत्न करतो.

Bhakti 06/03/2025 - 12:38
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)

कंजूस 07/03/2025 - 19:05
सुंदर. आहे. चित्रे सुस्पष्ट आली आहेत. पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.

In reply to by कंजूस

मनो 08/03/2025 - 08:19
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.

In reply to by कंजूस

कंजूस 08/03/2025 - 12:19
माथेरानमधले शिवसंग्रहालय माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील. https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ (१४:००)

In reply to by कंजूस

आकाश खोत 10/03/2025 - 15:16
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.  पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:  इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.  तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.  माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.  शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.  तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत. पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.  हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.  छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.  मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.  तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.  त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.  आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.  आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.  त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे. 

In reply to by आकाश खोत

कंजूस 11/03/2025 - 06:57
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे. पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच. आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे. वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही. मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 14/03/2025 - 14:22
अपला मुद्दा लक्षात आला... माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो. सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !

चौथा कोनाडा 07/03/2025 - 20:20
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत.... ...... प्रचि तर सुंदर आहेतच.... .............पण लेखनही अतिशय सुंदर ! कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल. धन्यवाद आकाश खोत ! असेच लेखन येत राहू देत

अगम्य 08/03/2025 - 07:14
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे. ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.

आकाश खोत 10/03/2025 - 14:32
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)

आकाश खोत 16/07/2025 - 20:52
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी. या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे. जय शिवराय।

अगम्य 19/07/2025 - 06:02
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते. ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.

In reply to by अगम्य

मनो 09/08/2025 - 10:20
+१ गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.

चौथा कोनाडा 10/08/2025 - 19:55
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले. खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली. शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला. वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प. (तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.) आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.

चौथा कोनाडा 14/08/2025 - 17:59
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.

फोटो (१)
भव्य असे भवानी मंदिर


लेखन लेखन लेखन

फोटो (२)
भवानी मंदिर समोर आमचा गट


फोटो (३)
आणखी एक प्रचि


आमच्या शिवसॄष्टी सहलीतील काही प्रचि
महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथचे अद्भुत मंदिर-१

kool.amol ·

चित्रगुप्त 12/02/2025 - 15:28
त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ---- मग ह्याच न्यायाने, अकबर या मुस्लिम राजाला पण हिंदू धर्मियांनी देव मानायचे का? -------- हिंदू सोशिक आहेत , म्हणून काहीही लिहायचे का?

In reply to by मुक्त विहारि

kool.amol 12/02/2025 - 17:59
तुमच्या ह्या कमेंटला काय उत्तर द्यावे हे खरेच समजत नाहीय, कारण तुम्ही जो संबंध लावला आहे तो जबरदस्त आहे. माझ्या मनात हे लॉजिक दूर दूर पर्यंत आले नव्हते. ती वाक्य काढून टाकतोय. धन्यवाद!

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 12/02/2025 - 18:18
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती. अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले। स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥ ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे. ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे. जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत. सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.

In reply to by प्रचेतस

हो... पण, आता तरी हिंदूंनी वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरी सोडून दिली पाहिजे. संभल मध्ये पण परिवर्तन घडत आहेच की आणि आजच्या घडीला अमानतुल्लाह खान पण परागंदा झाला आहे. लाचारीचा इतिहास जितक्या लवकर हिंदू विसरतील तितके उत्तम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 14/02/2025 - 20:45
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत.
गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले ! हे जाता जाता आठवले. धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत. अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही.. किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 16/03/2025 - 17:07
देव आहे म्हणून इतक्या बायका करू शकला असा विनोद आहे. ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून सगळे जास्त बायका असणारे हिंदू देव आहेत हा काढत आहात. हि लॉजिकल उडी तुमची स्वतःची आहे, लेखकाची नाही.

In reply to by चित्रगुप्त

kool.amol 12/02/2025 - 17:54
सर्वप्रथम ह्यातल्या काही शब्दांमुळे पोस्ट आवडली नसेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलतो. काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भाषा छचोर कशी काय होऊ शकते? Reverse, sub clause ह्या शब्दात काय आक्षेपर्ह आहे मला तरी समजले नाही. तरी पण तुमची सूचना स्वीकारतो, पुढील लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाहीत ह्याची काळजी घेईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 12/02/2025 - 18:19
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली नाही, उलट वेगळ्या शैलीत लिहिल्यामुळे छान वाटलं त्यामुळे लेख पुस्तकी आणि रुक्ष न राहता एक वेगळाच टच आलाय.

प्रचेतस 12/02/2025 - 18:23
सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल. बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.

In reply to by प्रचेतस

kool.amol 14/02/2025 - 22:46
ही माहिती नवीन आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटण हे जुनं नाव आहे पण तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती जास्त योग्य वाटते आहे. लेख मोठा होणार नाही ह्याची काळजी घेतली होती पण पुढचे लेख विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करेन

सौंदाळा 13/02/2025 - 07:53
लेख आवडला भाषेचे काही अप्रस्तुत वाटले नाही. गजनी, अहिल्याबाई होळकर, वल्लभभाई पटेल यांचे देखील उल्लेख पुढच्या भागात कदाचित येतील. पुभाप्र

कंजूस 14/02/2025 - 17:35
लेखाला सुरुवात करून चालना दिलीत. आपल्याकडे महाराष्ट्रातून बरेच भाविक गुजरातमध्ये ( सौराष्ट्रात) धार्मिक स्थळांची सहल करतात. द्वारका, सोमनाथ, जुनागढचे गिरनार ही मुख्य स्थाने. काही जण डाकोरलाही जातात. तोंडी वर्णन सांगतात पण कुठे लिहीत नाहीत. जैनांचे मुख्य ठिकाण पालिताणा. सोमनाथजवळ दीव सुद्धा आहे. पर्यटनाचे ठिकाण. गुजरात थोडा पाहिला आहे. सौराष्ट्र पूर्ण बाकी आहे. बघू कसं जमतं ते.

In reply to by कंजूस

kool.amol 14/02/2025 - 22:50
धन्यवाद! हो हे खरं आहे, सगळ्यात जास्त पर्यटक ह्याठिकाणी मध्य प्रदेश मधून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्रातून. बरेचदा सोमनाथ द्वारका अशी यात्रा केली जाते. ही दोन्ही ठिकाणं तशी जवळ आहेत. त्यात गिर चे अभयारण्य सुद्धा येते.

सौन्दर्य 02/03/2025 - 10:40
"ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे." मी राजकोटला नोकरीनिमित्त्ये पाच वर्षे राहिलो. ह्या पाच वर्षांत मी कमीतकमी २ ० ते २ ५ वेळा प्रभासपाटण, सोमनाथला गेलो आहे. मला तेथे तीन नद्या तर जाऊच द्या, सोमनाथ जवळच्या समुद्रात विलिन होणारी एकही नदी दिसली नाही. इतकेच नाही तर तेथील स्थानीय लोकांशी देखील फार जवळून संबंध आला , पण एकानेही अश्या संगमाबद्दल उल्लेख केला नाही . तुमच्या ह्या प्रथम लेखात पौराणिक संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आले की कदाचित त्या संगमाविषयी अधिक माहिती मिळेल अशी आशा करतो . मुंबईतील मूळ निवासी 'पाठारे प्रभू' हे प्रभास पाटणहुन मुंबईला आले अशी देखील एक आख्याईका आहे . मिपावरचे जाणकार ह्या वर अधिक प्रकाश टाकतील ह्या प्रतीक्षेत आहे . तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा .

In reply to by सौन्दर्य

kool.amol 16/03/2025 - 14:57
छान प्रतिक्रिया. नशीबवान आहात इतक्या जवळ राहायला मिळाले तुम्हाला. मुख्य मंदिरापासून जवळच एक राम मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो. त्या मंदिराच्या मागेच 2 नद्या आधी परस्परांना आणि थोड्याच अंतरावर समुद्राला मिळतात. तिथेच संगम आहे आपण तो बघू शकतो. हे मंदिर बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे त्यामुळे मला थोडे आश्चर्य वाटते आहे.

चित्रगुप्त 12/02/2025 - 15:28
त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ---- मग ह्याच न्यायाने, अकबर या मुस्लिम राजाला पण हिंदू धर्मियांनी देव मानायचे का? -------- हिंदू सोशिक आहेत , म्हणून काहीही लिहायचे का?

In reply to by मुक्त विहारि

kool.amol 12/02/2025 - 17:59
तुमच्या ह्या कमेंटला काय उत्तर द्यावे हे खरेच समजत नाहीय, कारण तुम्ही जो संबंध लावला आहे तो जबरदस्त आहे. माझ्या मनात हे लॉजिक दूर दूर पर्यंत आले नव्हते. ती वाक्य काढून टाकतोय. धन्यवाद!

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 12/02/2025 - 18:18
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती. अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले। स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥ ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे. ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे. जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत. सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.

In reply to by प्रचेतस

हो... पण, आता तरी हिंदूंनी वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरी सोडून दिली पाहिजे. संभल मध्ये पण परिवर्तन घडत आहेच की आणि आजच्या घडीला अमानतुल्लाह खान पण परागंदा झाला आहे. लाचारीचा इतिहास जितक्या लवकर हिंदू विसरतील तितके उत्तम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 14/02/2025 - 20:45
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत.
गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले ! हे जाता जाता आठवले. धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत. अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही.. किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 16/03/2025 - 17:07
देव आहे म्हणून इतक्या बायका करू शकला असा विनोद आहे. ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून सगळे जास्त बायका असणारे हिंदू देव आहेत हा काढत आहात. हि लॉजिकल उडी तुमची स्वतःची आहे, लेखकाची नाही.

In reply to by चित्रगुप्त

kool.amol 12/02/2025 - 17:54
सर्वप्रथम ह्यातल्या काही शब्दांमुळे पोस्ट आवडली नसेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलतो. काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भाषा छचोर कशी काय होऊ शकते? Reverse, sub clause ह्या शब्दात काय आक्षेपर्ह आहे मला तरी समजले नाही. तरी पण तुमची सूचना स्वीकारतो, पुढील लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाहीत ह्याची काळजी घेईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 12/02/2025 - 18:19
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली नाही, उलट वेगळ्या शैलीत लिहिल्यामुळे छान वाटलं त्यामुळे लेख पुस्तकी आणि रुक्ष न राहता एक वेगळाच टच आलाय.

प्रचेतस 12/02/2025 - 18:23
सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल. बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.

In reply to by प्रचेतस

kool.amol 14/02/2025 - 22:46
ही माहिती नवीन आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटण हे जुनं नाव आहे पण तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती जास्त योग्य वाटते आहे. लेख मोठा होणार नाही ह्याची काळजी घेतली होती पण पुढचे लेख विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करेन

सौंदाळा 13/02/2025 - 07:53
लेख आवडला भाषेचे काही अप्रस्तुत वाटले नाही. गजनी, अहिल्याबाई होळकर, वल्लभभाई पटेल यांचे देखील उल्लेख पुढच्या भागात कदाचित येतील. पुभाप्र

कंजूस 14/02/2025 - 17:35
लेखाला सुरुवात करून चालना दिलीत. आपल्याकडे महाराष्ट्रातून बरेच भाविक गुजरातमध्ये ( सौराष्ट्रात) धार्मिक स्थळांची सहल करतात. द्वारका, सोमनाथ, जुनागढचे गिरनार ही मुख्य स्थाने. काही जण डाकोरलाही जातात. तोंडी वर्णन सांगतात पण कुठे लिहीत नाहीत. जैनांचे मुख्य ठिकाण पालिताणा. सोमनाथजवळ दीव सुद्धा आहे. पर्यटनाचे ठिकाण. गुजरात थोडा पाहिला आहे. सौराष्ट्र पूर्ण बाकी आहे. बघू कसं जमतं ते.

In reply to by कंजूस

kool.amol 14/02/2025 - 22:50
धन्यवाद! हो हे खरं आहे, सगळ्यात जास्त पर्यटक ह्याठिकाणी मध्य प्रदेश मधून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्रातून. बरेचदा सोमनाथ द्वारका अशी यात्रा केली जाते. ही दोन्ही ठिकाणं तशी जवळ आहेत. त्यात गिर चे अभयारण्य सुद्धा येते.

सौन्दर्य 02/03/2025 - 10:40
"ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे." मी राजकोटला नोकरीनिमित्त्ये पाच वर्षे राहिलो. ह्या पाच वर्षांत मी कमीतकमी २ ० ते २ ५ वेळा प्रभासपाटण, सोमनाथला गेलो आहे. मला तेथे तीन नद्या तर जाऊच द्या, सोमनाथ जवळच्या समुद्रात विलिन होणारी एकही नदी दिसली नाही. इतकेच नाही तर तेथील स्थानीय लोकांशी देखील फार जवळून संबंध आला , पण एकानेही अश्या संगमाबद्दल उल्लेख केला नाही . तुमच्या ह्या प्रथम लेखात पौराणिक संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आले की कदाचित त्या संगमाविषयी अधिक माहिती मिळेल अशी आशा करतो . मुंबईतील मूळ निवासी 'पाठारे प्रभू' हे प्रभास पाटणहुन मुंबईला आले अशी देखील एक आख्याईका आहे . मिपावरचे जाणकार ह्या वर अधिक प्रकाश टाकतील ह्या प्रतीक्षेत आहे . तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा .

In reply to by सौन्दर्य

kool.amol 16/03/2025 - 14:57
छान प्रतिक्रिया. नशीबवान आहात इतक्या जवळ राहायला मिळाले तुम्हाला. मुख्य मंदिरापासून जवळच एक राम मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो. त्या मंदिराच्या मागेच 2 नद्या आधी परस्परांना आणि थोड्याच अंतरावर समुद्राला मिळतात. तिथेच संगम आहे आपण तो बघू शकतो. हे मंदिर बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे त्यामुळे मला थोडे आश्चर्य वाटते आहे.
ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे. मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

श्रीगणेशदर्शन

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 21/12/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)

Bhakti 21/12/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)
||मोरया || काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ? हरकत नाही , आत्ता करू दर्शन. ____________________________ मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे ! हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे . आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.