“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का?
कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले
असतील.
आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत.
परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो.
मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत
धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?”
असा प्रश्न कालच्या भेटीत मी
प्रो.
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या
In reply to हल्ली कविता भावूक होऊ लागल्या by कंजूस
हा हा
माझाच वर्गमित्र
कवितेला पण वय आसतं...
भावगंभीर तरल काव्य रचना.
In reply to भावगंभीर तरल काव्य रचना. by प्रचेतस
सहमत. आणि यात असलेली
In reply to भावगंभीर तरल काव्य रचना. by प्रचेतस
@चपलांच्या ह्या काव्यात कवीने
ही हरेश्वरची दिवादांडी* आहे.