मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पत्रकारितेतला दिप्स्तंभ

शूकरोपम ·

योगी९०० 23/11/2020 - 11:37
वारलो..खपलो... हसून हसून... या लेखातले मराठी राजदिपच्या लेवलचे आहे. त्यावरुन समजून घ्या...

शा वि कु 23/11/2020 - 11:44
असं मुद्दामून टाइप करणे म्हणजे कसबीचे काम आहे.

प्रसाद_१९८२ 23/11/2020 - 11:55
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! -- मस्त लेख, अजून येऊद्या ! :)) 😂 😂

योगी९०० 23/11/2020 - 12:41
माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी... किती ती हाजी हाजी... एवढी चाटूगिरीतर राजदिप पण करत नसेल...

वामन देशमुख 23/11/2020 - 12:47
असे लिखाण मुद्दामहून करणे हे खरंच कौशल्याचे काम आहे. लेख वाचून गडबडा लोळावया लागलो, अजून येऊ द्या. बाकी राजदीप सरदेसाई, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या यादीत राहुल गांधी राहिले की हो!

यश राज 23/11/2020 - 14:08
सदर लेखकाने मिपाकरांसाठी 'मोकलाया' बरोबर स्पर्धा करण्यासठी सादर केला आहे "ओकलाया ...." बाकी लेख अगदी "पत्रकारितेतला दिप्स्तंभ राजदीप" सारखाच आहे.. एकदम रद्दड.. पु.भा.प्र ... ळॉळ ळॉळ

असो, "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे." -- स. त. कूर्चेडकर (केतकी पिवळी पडली चे लेखक (ख्यातनाम)). प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्ही सुद्धा राजदीप सारखे लेखक व्हाल.

खेडूत 23/11/2020 - 22:26
लेख खूप च आवडला.. लोकं तुम्हाला येडे ठरवतील पण लक्ष देऊ नये..अजून आपली मतं मोकळेपने मांडा. अवघ्या एका आठवड्यात इकडे येऊन लिहिलेले दोन्ही लेख डोळ्यात अमृतांजन घालणारे आहेत! पुढील लेखा साठी शुभेच्छा!!

निनाद 24/11/2020 - 03:01
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष यात तथ्य आहे असे वाटले :) कामच असे आहे तुमच्या दिप्स्तंभाचे!

निनाद 24/11/2020 - 03:03
इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे आता मात्र खरंच आवरा! कुठे लोकमान्य आणि कुठे हे स्तंभ...

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:42
लिहिते रहा. तुमच्या अशा लेखनामुळे मिपावरच्या 'अशुद्ध लेखना'च्या खंद्या समर्थकांमध्येही शुध्द लेखनाच्या महत्ते बद्दलची अस्पष्ट कुजबुज आपसात का असेना पण किमान ती सुरु झाली आहे, हे देखील खूप आशादायी चित्र आहे! धन्यवाद 🙏

योगी९०० 23/11/2020 - 11:37
वारलो..खपलो... हसून हसून... या लेखातले मराठी राजदिपच्या लेवलचे आहे. त्यावरुन समजून घ्या...

शा वि कु 23/11/2020 - 11:44
असं मुद्दामून टाइप करणे म्हणजे कसबीचे काम आहे.

प्रसाद_१९८२ 23/11/2020 - 11:55
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! -- मस्त लेख, अजून येऊद्या ! :)) 😂 😂

योगी९०० 23/11/2020 - 12:41
माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी... किती ती हाजी हाजी... एवढी चाटूगिरीतर राजदिप पण करत नसेल...

वामन देशमुख 23/11/2020 - 12:47
असे लिखाण मुद्दामहून करणे हे खरंच कौशल्याचे काम आहे. लेख वाचून गडबडा लोळावया लागलो, अजून येऊ द्या. बाकी राजदीप सरदेसाई, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या यादीत राहुल गांधी राहिले की हो!

यश राज 23/11/2020 - 14:08
सदर लेखकाने मिपाकरांसाठी 'मोकलाया' बरोबर स्पर्धा करण्यासठी सादर केला आहे "ओकलाया ...." बाकी लेख अगदी "पत्रकारितेतला दिप्स्तंभ राजदीप" सारखाच आहे.. एकदम रद्दड.. पु.भा.प्र ... ळॉळ ळॉळ

असो, "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे." -- स. त. कूर्चेडकर (केतकी पिवळी पडली चे लेखक (ख्यातनाम)). प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्ही सुद्धा राजदीप सारखे लेखक व्हाल.

खेडूत 23/11/2020 - 22:26
लेख खूप च आवडला.. लोकं तुम्हाला येडे ठरवतील पण लक्ष देऊ नये..अजून आपली मतं मोकळेपने मांडा. अवघ्या एका आठवड्यात इकडे येऊन लिहिलेले दोन्ही लेख डोळ्यात अमृतांजन घालणारे आहेत! पुढील लेखा साठी शुभेच्छा!!

निनाद 24/11/2020 - 03:01
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष यात तथ्य आहे असे वाटले :) कामच असे आहे तुमच्या दिप्स्तंभाचे!

निनाद 24/11/2020 - 03:03
इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे आता मात्र खरंच आवरा! कुठे लोकमान्य आणि कुठे हे स्तंभ...

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:42
लिहिते रहा. तुमच्या अशा लेखनामुळे मिपावरच्या 'अशुद्ध लेखना'च्या खंद्या समर्थकांमध्येही शुध्द लेखनाच्या महत्ते बद्दलची अस्पष्ट कुजबुज आपसात का असेना पण किमान ती सुरु झाली आहे, हे देखील खूप आशादायी चित्र आहे! धन्यवाद 🙏
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो. या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

पाषाणभेद ·

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

टर्मीनेटर ·

अर्धवटराव 16/09/2020 - 08:06
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

In reply to by अर्धवटराव

टर्मीनेटर 16/09/2020 - 14:59
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(
करेक्ट 👍 डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक. इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे. स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,

हेमंतकुमार 16/09/2020 - 08:06
त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
>>> +११ बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता. याची आठवण झाली.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 16/09/2020 - 15:58
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.
ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात. वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.

निनाद 16/09/2020 - 09:10
तुम्ही एक माध्यम सोडले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या वर्तनावरूनही तुमचे प्रोफाईल बनवले जाते. आज फेबु सोडले मग उद्या जीमेल पण सोडणार का? आणि सोडले तरी काहीच फरक पडत नाही... कारण त्म्ही कुणाला तरी जी मेलवर जेव्हा इमेल पाठवाल तेव्हा गुगल ला आपोआप तुमची माहिती मिळणारच आहे. सोडले तर आपणच लुझर होतो कारण असा आणि तसा विदा जाणारच आहे. पण राहिलो तर किमान त्या बदल्यात त्यांच्या सेवा तरी मिळवतात येतात!

In reply to by निनाद

आनन्दा 16/09/2020 - 09:55
सम्पूर्ण सहमत. मला असे वाटते की आपण आपला अजेंडा समाजमाध्यमांवर पुर्णपणे रेटला पाहिजे. बांग्लादेशचे युद्ध आठवा.. आपल्या युद्ध तयारीची कल्पनारम्य माहिती असली तरी ती पण खरी म्हणून प्रसारित करा.. अफवा पसरवा, धुरळा उडवा.. जितका जास्त धुरळा, तितकी दृष्यमानता कमी असते हे लक्श्यात ठेवूया.

सुबोध खरे 16/09/2020 - 09:31
टर्मिनेटर यांनी लिहिलेले बरोबर आहे. जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा. जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत. काश्मीर खोऱ्यात असलेल्या माझ्या लष्करातील वर्गमित्रांना याच कारणासाठी व्हाट्सअँप सारख्या सार्वजनिक न्यासाच्या वापराला सरकारने बंदी केली आहे. कारण अनवधानाने आपण कुठे आहोत काय करतो आहोत हे त्यातून बाहेर जाऊ शकते. ही एखादे वेळेस अतिशयोक्ती असेल सद्य स्थितीत जालावर आपणही आपले विश्लेषण टाकताना चार वेळेस विचार करा. कारण त्याचा गैरवापर करून जनमत बदलण्यासाठी उपयोग केला जातो. लक्षात ठेवा कोणत्याही देशात कम्युनिस्ट राजवट अली तर प्रथम ते तेथील प्रसार माध्यमे निष्ठुरपणे ताब्यात घेतात आणि मग त्याचा आपल्या प्रचारासाठी वापर करतात. आजही डावीकडे झुकलेली प्रसार माध्यमे भारत चीनपुढे कसा कमी पडतो हेच परत परत सांगत आहेत. आणि सैनिकांना देश तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी कालच संसदेने दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घेतली आहे. Prime Minister Narendra Modi on Monday expressed confidence that Parliament will unitedly give this message that the country is standing solidly behind soldiers guarding India’s borders. https://theprint.in/india/as-monsoon-session-starts-modi-says-hope-parliament-gives-message-of-support-to-soldiers/502057/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 16/09/2020 - 16:27
जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.
करेक्ट 👍 विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀

Rajesh188 16/09/2020 - 11:09
पण असे का घडत आहे ह्याची कारण काय आहेत ह्याची समीक्षा कधी झाली आहे का. देशाची mainstream media सर्रास जनते मध्ये एकमेका विषयी द्वेष पसरवत आहे. काही जण मुस्लिम कसे देश द्रोही आहेत हे सांगण्यात गुंतले आहेत तर काही हिंदू कसे वाईट हे सांगत आहे. Republic tv वर राज्याच्या मुख्यमंत्री चा एकेरी उल्लेख होतो तरी केंद्र सरकार त्या चॅनल ला समज देत नाही . जर सरकार आणि मीडिया च जबाबदारी नी वागत नसतील तर जनतेस दोष देवून काय फायदा. रोज सर्व न्यूज चॅनल वर 1 तास सर्व राज्यांच्या समस्या,तेथील घडणाऱ्या घटना ह्यावर वार्ता पत्र चालवणे गरजेचे आहे. अगदी जबरदस्ती नी. आणि त्या मध्ये फक्त खऱ्या च बातम्या दिल्या जाव्यात पक्षीय,राजकीय मत बाजूला ठेवून.

कंजूस 16/09/2020 - 11:13
जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक वगैरे भागिदार झालेत आणि ते त्यांचा अजेंडा राबवणारच. एका चाइनिज कंपनीला घेऊन स्वस्त फोर-जी फोन करण्याचे घाटत आहे. हे सरकारी धोरणाविरुद्ध नाही का? चाइनिज हटवा वगैरे? आता तत्या कंपनीच्या हार्डवेरमधून काय गाळणार हे कसे कळणार? बरं हे फोन्स स्वस्त असल्याने गावागावात पोहोचणार. शहरातीच चार हुशार लोकं काय लिहायचं नाही यावर कंट्रोल ठेवणार पण ८०%गाववाले काय करतील?

In reply to by कंजूस

सुबोध खरे 16/09/2020 - 13:25
८०%गाववाले काय करतील? चार हुशार लोक लिहितील तेच फॉरवर्ड करत राहतात. यासाठीच चार हुशार लोकांनी काय फॉरवर्ड करायचं याचा विचार करायला हवा आहे.

Rajesh188 16/09/2020 - 11:31
चीन जे केले आहे तसे अनेक देश अनेक वर्ष करत असतात . You tube, fb, twiter,google map अनेक अशी बरीच ऍप फुकट का दिली जातात आणि ही सर्व ऍप कोणत्या देशात जास्त वापरली जातात. हे ही सर्व अॅप वापरतात त्यांची सर्वांची रोजची detail माहिती गोळा होते . आणि ती माहिती साठवून ठेवली जाते हे नवीन नाही. लोकांच्या समाज मध्यामावरील प्रतिक्रिया ह्या देशात सामाजिक वातावरण कसे आहे ह्याचे निर्देशक असतात . कोणती काडी टाकली की भडका उठेल ह्याचा अंदाज शत्रू राष्ट्र ला नक्की त्या मुळे येतो. मग सामाजिक वातावरण घडुळ करण्यात राजकीय पक्ष,त्यांचे it cell वाले, media ह्यांनीच मोलाची भूमिका असते ना. देशातील नागरिकंना मध्ये देशप्रेम कसे निर्माण केले जाते हे शिकायचे असेल तर छञपती नी कसा राज्य कारभार केला ते पाहिले शिका आणि आमालात आना. कार्या विना फक्त उपदेश योग्य तो परिणाम करत नाही

डीप डाईव्हर 16/09/2020 - 11:47
टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती. अवांतर- नेहरू, काँग्रेस, भाजपे, भक्त, हिंदू, मुस्लीम असे धाग्याशी संबंध नसलेले विषय घेऊन तज्ञ लोक्स आलेले आहेत. तेव्हा आता धाग्याची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचा अंदाज आला आहे 😈

In reply to by डीप डाईव्हर

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:15
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.
व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते. असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद 🙏

Rajesh188 16/09/2020 - 13:09
त्या मध्ये 1) ज्या लोकांमुळे चीन ला धोका आहे आणि त्या लोकांमुळे भारत बलवान राष्ट्र होवू शकेल 2) ज्या लोकांचे भारतात असणे हे भारताच्या नुकसानीचा आहे पण चीन च्या फायद्याचे आहे. 3) आणि जी लोक असल्या मुळे भारताचे नुकसान होईल आणि जी लोक नसल्या मुळे भारताचे नुकसान होईल खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . बरीच माहिती माहीत पडेल.

सुबोध खरे 16/09/2020 - 13:20
खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . आपल्याला काय वाटतं ? गुप्तहेर संघटनेने ही माहिती शोधली नसेल? माध्यमांना हिमनगाचे टोक असेल एवढीच माहिती पुरवली जाते. बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना याबद्द्ल सावध अगोदरच केले असेल यात शंकाच नाही. बाकी एकंदर प्रतिसाद पाहून असच वाटतंय कि सगळा भारताचं घाण आहे मग मी त्यात थोडीशी घाण टाकली तर वाईट काय? बाहेरचा जग घाणेरडं असलं तरी आपलं घर आपण धुवून सारवून स्वच्छ ठेवू शकतोच. सब चलता है हाच दृष्टिकोन असेल तर ठीकच आहे.

Gk 16/09/2020 - 15:41
लोक सरकारला कर देतात सरकारने रक्षण करावे राफेलवर , जीडीपीवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे

In reply to by Gk

सॅगी 16/09/2020 - 17:01
हं...थोड्क्यात, उत्तर कोरिया व्हावे...

In reply to by शा वि कु

Gk 16/09/2020 - 18:57
स्वतःचे ह्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे हे आम्हाला आत्म नि र ब र व्हायला सांगतात वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , असेही सांगतील

सुबोध खरे 16/09/2020 - 18:51
अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांना अमेरिका किंवा तत्सम देशात जायचे आहे अशानी टोकाची मते जालावर मांडू नये. कारण हेसर्व देश आपले जालावरील अस्तित्व तपासून पाहत असतात. त्यात मादक पदार्थ सेवनाचे व्यसन असेल तर किंवा अति उजवे विचार किंवा विशेषतः अति डावे / कम्युनिस्ट विचार मांडले असतील तर आपला व्हिसा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 16/09/2020 - 19:34
Child porn internet var बघतो म्हणून अमेरिकेत प्रवेश रोखला गेला असा प्रसंग घडला होता असे वाचण्यात आहे.. अतिशय बारीक प्रत्येकावर लक्ष असते आणि AI मुळे खूप डाटा चे काही मिनिटात विश्लेषण करता येत . दोन देशातील दुषमनी असमध्ये हा डाटा कसा वापरला जाईल .हे आपण कसे ठरवणार. सामान्य जनता जे कमेंट करतात त्यांचे विचार स्थिर नसतात कमेंट मध्ये लिहलेले विचार तो कमेंट करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात वापरात असेल असे नाही. सामान्य लोकांचे विचार ठाम नसतात जसे 4 हुशार लोक अफवा (खरे साहेबांच्या पोस्ट मधले) पसरवतात त्याच प्रमाणे त्यांचे विचार बदलत असतात.

व्यक्त होताना भान रहात नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण समाजमाध्यमात त्यावर अंकुश ठेवणे हा उपाय व्यवहार्य ठरेल असे वाटत नाही. एआय ला घाबरायला पाहिजे हे पटते. पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:47
पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?
योग्य मुद्दा! IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀

बोका 16/09/2020 - 21:42
दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

In reply to by बोका

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:53
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)
लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.

In reply to by टर्मीनेटर

बोका 17/09/2020 - 21:24
बातमी बद्दल शंका नाही, तथ्य नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हि बातमीआहे. मला इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता यांनी 'बिग डेटा वापरुन , उत्खनन करुन' वगैरे काही शोधले याबद्द्ल शंका आहे.

In reply to by बोका

Rajesh188 17/09/2020 - 21:45
भारतीय मीडिया मध्ये अभ्यासू पत्रकार आहेत कुठे. हा जी हा जी करणारे संपादक आणि मालकांना असे सर्व लाळघोटपणा करणारे नवीन पत्रकार आहेत सर्व प्रकारच्या भारतीय मेडियात. अभ्यासू लोकांना हे पटत नाही ते जास्त दिवस काम करत नाहीत. कोणी तरी बातमी विकली असेल ह्यांना .

In reply to by Rajesh188

डीप डाईव्हर 17/09/2020 - 23:34
>>>दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. >>> असे बातमीत असल्याचे वर लिहिलंय. ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ बरोबर इंडियन एक्स्प्रेसचा खारीचा वाटा असू शकतो.

Rajesh188 16/09/2020 - 23:23
बऱ्याच क्षेत्रात इंटरनेट चा वापर होतो. बँकिंग,संरक्षण,वाहतूक,आणि खूप सारी क्षेत्र त्यांची माहिती सुध्धा नक्कीच कोणी तरी जमा करून ठेवत असेल. समाज मध्यम वरील माहिती चा असा जास्त काही उपयोग नाही पण बाकी माहिती मिळाली तर कोणत्या ही देशातील सर्व सेवा ठप्प करता येवू शकतात. त्या साठी आपण काही तरी उपाय करतो ना की कोणी माहिती चोरू नये मग समाज मध्यम वरील माहिती रक्षित करण्यासाठी देशातील यंत्रणा काय करते. कुठे ही काही झाले की त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे उत्तर अपेक्षित नाही. स्वतः ढिसाळ कारभार करणार आणि क्षत्रू राष्ट्र ला दोषी ठरवणार हे योग्य आहे का. ते क्षत्रु च आहेत ते त्यांचे काम चोख करणारच

सामाजिक माध्यमांवर व्यकत होताना चीन अमेरिकेची भीती जाऊ द्या. गल्लीतल्या गावगुंडाकडुनच फलाणा पोस्ट फॉरवर्ड केली ढिकाणा कॉमेंट म्हणुन मारहाण होऊ शकते. अमेरिका चीनला टरकुन राहण्यापेक्षा ह्या गल्लीतल्या शेरांना वचकुन राहणेच हिताचे ठरेल.

अर्धवटराव 16/09/2020 - 08:06
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

In reply to by अर्धवटराव

टर्मीनेटर 16/09/2020 - 14:59
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(
करेक्ट 👍 डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक. इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे. स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,

हेमंतकुमार 16/09/2020 - 08:06
त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
>>> +११ बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता. याची आठवण झाली.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 16/09/2020 - 15:58
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.
ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात. वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.

निनाद 16/09/2020 - 09:10
तुम्ही एक माध्यम सोडले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या वर्तनावरूनही तुमचे प्रोफाईल बनवले जाते. आज फेबु सोडले मग उद्या जीमेल पण सोडणार का? आणि सोडले तरी काहीच फरक पडत नाही... कारण त्म्ही कुणाला तरी जी मेलवर जेव्हा इमेल पाठवाल तेव्हा गुगल ला आपोआप तुमची माहिती मिळणारच आहे. सोडले तर आपणच लुझर होतो कारण असा आणि तसा विदा जाणारच आहे. पण राहिलो तर किमान त्या बदल्यात त्यांच्या सेवा तरी मिळवतात येतात!

In reply to by निनाद

आनन्दा 16/09/2020 - 09:55
सम्पूर्ण सहमत. मला असे वाटते की आपण आपला अजेंडा समाजमाध्यमांवर पुर्णपणे रेटला पाहिजे. बांग्लादेशचे युद्ध आठवा.. आपल्या युद्ध तयारीची कल्पनारम्य माहिती असली तरी ती पण खरी म्हणून प्रसारित करा.. अफवा पसरवा, धुरळा उडवा.. जितका जास्त धुरळा, तितकी दृष्यमानता कमी असते हे लक्श्यात ठेवूया.

सुबोध खरे 16/09/2020 - 09:31
टर्मिनेटर यांनी लिहिलेले बरोबर आहे. जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा. जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत. काश्मीर खोऱ्यात असलेल्या माझ्या लष्करातील वर्गमित्रांना याच कारणासाठी व्हाट्सअँप सारख्या सार्वजनिक न्यासाच्या वापराला सरकारने बंदी केली आहे. कारण अनवधानाने आपण कुठे आहोत काय करतो आहोत हे त्यातून बाहेर जाऊ शकते. ही एखादे वेळेस अतिशयोक्ती असेल सद्य स्थितीत जालावर आपणही आपले विश्लेषण टाकताना चार वेळेस विचार करा. कारण त्याचा गैरवापर करून जनमत बदलण्यासाठी उपयोग केला जातो. लक्षात ठेवा कोणत्याही देशात कम्युनिस्ट राजवट अली तर प्रथम ते तेथील प्रसार माध्यमे निष्ठुरपणे ताब्यात घेतात आणि मग त्याचा आपल्या प्रचारासाठी वापर करतात. आजही डावीकडे झुकलेली प्रसार माध्यमे भारत चीनपुढे कसा कमी पडतो हेच परत परत सांगत आहेत. आणि सैनिकांना देश तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी कालच संसदेने दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घेतली आहे. Prime Minister Narendra Modi on Monday expressed confidence that Parliament will unitedly give this message that the country is standing solidly behind soldiers guarding India’s borders. https://theprint.in/india/as-monsoon-session-starts-modi-says-hope-parliament-gives-message-of-support-to-soldiers/502057/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 16/09/2020 - 16:27
जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.
करेक्ट 👍 विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀

Rajesh188 16/09/2020 - 11:09
पण असे का घडत आहे ह्याची कारण काय आहेत ह्याची समीक्षा कधी झाली आहे का. देशाची mainstream media सर्रास जनते मध्ये एकमेका विषयी द्वेष पसरवत आहे. काही जण मुस्लिम कसे देश द्रोही आहेत हे सांगण्यात गुंतले आहेत तर काही हिंदू कसे वाईट हे सांगत आहे. Republic tv वर राज्याच्या मुख्यमंत्री चा एकेरी उल्लेख होतो तरी केंद्र सरकार त्या चॅनल ला समज देत नाही . जर सरकार आणि मीडिया च जबाबदारी नी वागत नसतील तर जनतेस दोष देवून काय फायदा. रोज सर्व न्यूज चॅनल वर 1 तास सर्व राज्यांच्या समस्या,तेथील घडणाऱ्या घटना ह्यावर वार्ता पत्र चालवणे गरजेचे आहे. अगदी जबरदस्ती नी. आणि त्या मध्ये फक्त खऱ्या च बातम्या दिल्या जाव्यात पक्षीय,राजकीय मत बाजूला ठेवून.

कंजूस 16/09/2020 - 11:13
जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक वगैरे भागिदार झालेत आणि ते त्यांचा अजेंडा राबवणारच. एका चाइनिज कंपनीला घेऊन स्वस्त फोर-जी फोन करण्याचे घाटत आहे. हे सरकारी धोरणाविरुद्ध नाही का? चाइनिज हटवा वगैरे? आता तत्या कंपनीच्या हार्डवेरमधून काय गाळणार हे कसे कळणार? बरं हे फोन्स स्वस्त असल्याने गावागावात पोहोचणार. शहरातीच चार हुशार लोकं काय लिहायचं नाही यावर कंट्रोल ठेवणार पण ८०%गाववाले काय करतील?

In reply to by कंजूस

सुबोध खरे 16/09/2020 - 13:25
८०%गाववाले काय करतील? चार हुशार लोक लिहितील तेच फॉरवर्ड करत राहतात. यासाठीच चार हुशार लोकांनी काय फॉरवर्ड करायचं याचा विचार करायला हवा आहे.

Rajesh188 16/09/2020 - 11:31
चीन जे केले आहे तसे अनेक देश अनेक वर्ष करत असतात . You tube, fb, twiter,google map अनेक अशी बरीच ऍप फुकट का दिली जातात आणि ही सर्व ऍप कोणत्या देशात जास्त वापरली जातात. हे ही सर्व अॅप वापरतात त्यांची सर्वांची रोजची detail माहिती गोळा होते . आणि ती माहिती साठवून ठेवली जाते हे नवीन नाही. लोकांच्या समाज मध्यामावरील प्रतिक्रिया ह्या देशात सामाजिक वातावरण कसे आहे ह्याचे निर्देशक असतात . कोणती काडी टाकली की भडका उठेल ह्याचा अंदाज शत्रू राष्ट्र ला नक्की त्या मुळे येतो. मग सामाजिक वातावरण घडुळ करण्यात राजकीय पक्ष,त्यांचे it cell वाले, media ह्यांनीच मोलाची भूमिका असते ना. देशातील नागरिकंना मध्ये देशप्रेम कसे निर्माण केले जाते हे शिकायचे असेल तर छञपती नी कसा राज्य कारभार केला ते पाहिले शिका आणि आमालात आना. कार्या विना फक्त उपदेश योग्य तो परिणाम करत नाही

डीप डाईव्हर 16/09/2020 - 11:47
टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती. अवांतर- नेहरू, काँग्रेस, भाजपे, भक्त, हिंदू, मुस्लीम असे धाग्याशी संबंध नसलेले विषय घेऊन तज्ञ लोक्स आलेले आहेत. तेव्हा आता धाग्याची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचा अंदाज आला आहे 😈

In reply to by डीप डाईव्हर

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:15
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.
व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते. असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद 🙏

Rajesh188 16/09/2020 - 13:09
त्या मध्ये 1) ज्या लोकांमुळे चीन ला धोका आहे आणि त्या लोकांमुळे भारत बलवान राष्ट्र होवू शकेल 2) ज्या लोकांचे भारतात असणे हे भारताच्या नुकसानीचा आहे पण चीन च्या फायद्याचे आहे. 3) आणि जी लोक असल्या मुळे भारताचे नुकसान होईल आणि जी लोक नसल्या मुळे भारताचे नुकसान होईल खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . बरीच माहिती माहीत पडेल.

सुबोध खरे 16/09/2020 - 13:20
खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . आपल्याला काय वाटतं ? गुप्तहेर संघटनेने ही माहिती शोधली नसेल? माध्यमांना हिमनगाचे टोक असेल एवढीच माहिती पुरवली जाते. बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना याबद्द्ल सावध अगोदरच केले असेल यात शंकाच नाही. बाकी एकंदर प्रतिसाद पाहून असच वाटतंय कि सगळा भारताचं घाण आहे मग मी त्यात थोडीशी घाण टाकली तर वाईट काय? बाहेरचा जग घाणेरडं असलं तरी आपलं घर आपण धुवून सारवून स्वच्छ ठेवू शकतोच. सब चलता है हाच दृष्टिकोन असेल तर ठीकच आहे.

Gk 16/09/2020 - 15:41
लोक सरकारला कर देतात सरकारने रक्षण करावे राफेलवर , जीडीपीवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे

In reply to by Gk

सॅगी 16/09/2020 - 17:01
हं...थोड्क्यात, उत्तर कोरिया व्हावे...

In reply to by शा वि कु

Gk 16/09/2020 - 18:57
स्वतःचे ह्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे हे आम्हाला आत्म नि र ब र व्हायला सांगतात वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , असेही सांगतील

सुबोध खरे 16/09/2020 - 18:51
अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांना अमेरिका किंवा तत्सम देशात जायचे आहे अशानी टोकाची मते जालावर मांडू नये. कारण हेसर्व देश आपले जालावरील अस्तित्व तपासून पाहत असतात. त्यात मादक पदार्थ सेवनाचे व्यसन असेल तर किंवा अति उजवे विचार किंवा विशेषतः अति डावे / कम्युनिस्ट विचार मांडले असतील तर आपला व्हिसा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 16/09/2020 - 19:34
Child porn internet var बघतो म्हणून अमेरिकेत प्रवेश रोखला गेला असा प्रसंग घडला होता असे वाचण्यात आहे.. अतिशय बारीक प्रत्येकावर लक्ष असते आणि AI मुळे खूप डाटा चे काही मिनिटात विश्लेषण करता येत . दोन देशातील दुषमनी असमध्ये हा डाटा कसा वापरला जाईल .हे आपण कसे ठरवणार. सामान्य जनता जे कमेंट करतात त्यांचे विचार स्थिर नसतात कमेंट मध्ये लिहलेले विचार तो कमेंट करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात वापरात असेल असे नाही. सामान्य लोकांचे विचार ठाम नसतात जसे 4 हुशार लोक अफवा (खरे साहेबांच्या पोस्ट मधले) पसरवतात त्याच प्रमाणे त्यांचे विचार बदलत असतात.

व्यक्त होताना भान रहात नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण समाजमाध्यमात त्यावर अंकुश ठेवणे हा उपाय व्यवहार्य ठरेल असे वाटत नाही. एआय ला घाबरायला पाहिजे हे पटते. पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:47
पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?
योग्य मुद्दा! IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀

बोका 16/09/2020 - 21:42
दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

In reply to by बोका

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:53
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)
लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.

In reply to by टर्मीनेटर

बोका 17/09/2020 - 21:24
बातमी बद्दल शंका नाही, तथ्य नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हि बातमीआहे. मला इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता यांनी 'बिग डेटा वापरुन , उत्खनन करुन' वगैरे काही शोधले याबद्द्ल शंका आहे.

In reply to by बोका

Rajesh188 17/09/2020 - 21:45
भारतीय मीडिया मध्ये अभ्यासू पत्रकार आहेत कुठे. हा जी हा जी करणारे संपादक आणि मालकांना असे सर्व लाळघोटपणा करणारे नवीन पत्रकार आहेत सर्व प्रकारच्या भारतीय मेडियात. अभ्यासू लोकांना हे पटत नाही ते जास्त दिवस काम करत नाहीत. कोणी तरी बातमी विकली असेल ह्यांना .

In reply to by Rajesh188

डीप डाईव्हर 17/09/2020 - 23:34
>>>दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. >>> असे बातमीत असल्याचे वर लिहिलंय. ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ बरोबर इंडियन एक्स्प्रेसचा खारीचा वाटा असू शकतो.

Rajesh188 16/09/2020 - 23:23
बऱ्याच क्षेत्रात इंटरनेट चा वापर होतो. बँकिंग,संरक्षण,वाहतूक,आणि खूप सारी क्षेत्र त्यांची माहिती सुध्धा नक्कीच कोणी तरी जमा करून ठेवत असेल. समाज मध्यम वरील माहिती चा असा जास्त काही उपयोग नाही पण बाकी माहिती मिळाली तर कोणत्या ही देशातील सर्व सेवा ठप्प करता येवू शकतात. त्या साठी आपण काही तरी उपाय करतो ना की कोणी माहिती चोरू नये मग समाज मध्यम वरील माहिती रक्षित करण्यासाठी देशातील यंत्रणा काय करते. कुठे ही काही झाले की त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे उत्तर अपेक्षित नाही. स्वतः ढिसाळ कारभार करणार आणि क्षत्रू राष्ट्र ला दोषी ठरवणार हे योग्य आहे का. ते क्षत्रु च आहेत ते त्यांचे काम चोख करणारच

सामाजिक माध्यमांवर व्यकत होताना चीन अमेरिकेची भीती जाऊ द्या. गल्लीतल्या गावगुंडाकडुनच फलाणा पोस्ट फॉरवर्ड केली ढिकाणा कॉमेंट म्हणुन मारहाण होऊ शकते. अमेरिका चीनला टरकुन राहण्यापेक्षा ह्या गल्लीतल्या शेरांना वचकुन राहणेच हिताचे ठरेल.
p { text-align: justify; font-size: 17px; } देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा! ‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नीलस्वप्निल ·

आनन्दा 01/09/2020 - 12:34
भावपूर्ण श्रद्धांजली. देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्‍यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

निनाद 02/09/2020 - 11:06
हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्‍यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

आनन्दा 01/09/2020 - 12:34
भावपूर्ण श्रद्धांजली. देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्‍यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

निनाद 02/09/2020 - 11:06
हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्‍यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

हागिया सोफियाचे निमीत्त

माहितगार ·

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्‍याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे. काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ? एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले.

मतदार हुशार झालेत का ?

विवेक9420 ·

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

हस्तर ·

चौकस२१२ 26/11/2019 - 19:06
माजी राज्यपाल निवास " इथे नुसते भेटायला येऊ नये अपमान होईल ,दुपारी २ते ४ व रात्री १२ ते सकाळी ९ दुकान बंद " लै हसलो बघ

चौकटराजा 26/11/2019 - 20:01
उठा यांनी आता भगवा ,हिदू,,सावरकर, जाज्वलया ,अभिमान,तलवार ढाल, मावळे , माता भगिनी असे शब्द बिलकुल उच्चारायचे नाहीत अशी शपथ सोनियाकडून घेतली आहे .

खिलजि 27/11/2019 - 16:17
कालच प्रतिसाद देणार होतो पण राहून गेलं .. असो ,, मस्त हैत तुमच्या फेकींग न्यूज .. आवडल्या

चौकस२१२ 26/11/2019 - 19:06
माजी राज्यपाल निवास " इथे नुसते भेटायला येऊ नये अपमान होईल ,दुपारी २ते ४ व रात्री १२ ते सकाळी ९ दुकान बंद " लै हसलो बघ

चौकटराजा 26/11/2019 - 20:01
उठा यांनी आता भगवा ,हिदू,,सावरकर, जाज्वलया ,अभिमान,तलवार ढाल, मावळे , माता भगिनी असे शब्द बिलकुल उच्चारायचे नाहीत अशी शपथ सोनियाकडून घेतली आहे .

खिलजि 27/11/2019 - 16:17
कालच प्रतिसाद देणार होतो पण राहून गेलं .. असो ,, मस्त हैत तुमच्या फेकींग न्यूज .. आवडल्या
अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज ) नुकत्याच मिळाल्या बातमीनुसार अजित पवार ह्यांनी उमु आणि देवेंद्र ह्यांनी मामू पदाचा राजीनामा दिला अजित पवार छातीत दुखते म्हणून रुग्णालय भरती सोनिया गांधी ह्यांनी काँग्रेस गट नेत्या पदाचा त्याग केला अभिजीत बिचकुले ह्यांनी राजकारण सन्यास घेतला राहुल गांधी ह्यांच्याकडे कुठेलेच पद नसल्याने ते आधी काँग्रेस अध्यक्ष पद घेणार मग सोडणार शरद पवार ह्यांनी दुसरा पर्याय जमणार नसल्याने तंबाखू गुत्य्ख्याचा त्याग केला निम्मे पत्रकार बांधव आता पर्यन्त स्वतः वेड्यांच्या रुग्णालयालयात भरती झाले आहेत व उरलेल्यानी आपल्या विश्वसनीय (?) सूत्

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

खिलजि ·

खिलजि 30/11/2019 - 15:41
@ मुविकाका धन्यवाद कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल दिलाय ओ .. असो आपला हा प्रतिसाद वाचून मला आपण जुन्याजाणत्या मिपाकराबरोबर संवाद साधल्यासारखं वाटलं .. हलकेच घ्या आणि परत प्रतिसाद नका .. हवंतर व्यनि करा .. @ यशोधरा ताई धन्यवाद

खिलजि 30/11/2019 - 15:41
@ मुविकाका धन्यवाद कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल दिलाय ओ .. असो आपला हा प्रतिसाद वाचून मला आपण जुन्याजाणत्या मिपाकराबरोबर संवाद साधल्यासारखं वाटलं .. हलकेच घ्या आणि परत प्रतिसाद नका .. हवंतर व्यनि करा .. @ यशोधरा ताई धन्यवाद
ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर