मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास

टर्मीनेटर ·

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:16
यशोधराजी, डॉ सुहास म्हात्रे, शाम भागवत, पैलवान, सोन्या बागलाणकर, कुमार१, भंकस बाबा आणि वरुण मोहिते आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_

अभ्या.. 08/05/2019 - 10:57
रोचक आणि सविस्तर इतिहास. गम्मत म्हणजे हि सर्व चित्रे जरी एम एस सेठींच्या नावावर असली तरी ती एकाच ड्रॉइंग स्टाइलमध्ये नाहीयेत. काही चित्रे लाईन वर्क मध्ये आहेत, काहीमध्ये क्रॉसहॅच पध्दतीचे शेडिंग आहे तर काही सिंगल कलर ग्राफिक्स स्टाइलने आहेत. काहिमध्ये रिअलीस्टिक ड्रॉइंग आहे तर काहीमध्ये फोटो हाफटोन वापरला आहे. इलेक्शन कमिशनने ह्या सर्वांचे स्टँडर्डायझेशन करावे असे फार वाटते. रिप्रॉडक्शनच्या दृष्टीने विचार करता हे आवश्यक आहे. इव्हन लेखात दिलेल्या चित्रातील डिश अँटेना हे चिन्ह असे नाहीये. त्याचे ड्रॉईंग वेगळे आहे. अर्थात वेगवेगळे पक्ष त्यांच्या कुवतीनुसार, काही विचारसरणीने थोडेसे बदल चिन्हात करतात पण ते त्यांच्या अ‍ॅड्व्हरटायझिंग मटेरिअल मध्ये असते. इलेक्शन कमिशननुसार मात्र स्टॅण्डर्ड चिन्हेच वापरली जातात. उदा. शिवसेनेने त्यांचे चिन्ह धनुष्यबाण हे रेग्युलर वापरासाठी जरा फिनिश आणि ठळक करुन घेतले. मनसे ने त्यांन्च्या रेल्वे इंजिनाची दिशा बदलली. काहि मजेदार चिन्हे म्हणजे ह्या चिन्हात ल्युडो आहे, एक्स्टेन्शन बॉक्स आहे, नूडल्सचा बाऊल आहे, रिस्टवॉच, टेबल क्लॉक आणि वॉलक्लॉक हे तिन्ही वेगवेगळे आहे, उगवता सूर्य (द्रविड मुन्नेत्र कळ्ळ्हम चे चिन्ह, सन चॅनेलला पण वापरतात ते) तसेच किरणरहित सूर्य आहे(झोराम नॅशनल पार्टीचे चिन्ह आहे). फ्राइंग पॅन वेगळे आहे आणि नुसते पॅन (कढई) वेगळे आहे. बूट वेगळे आणि सॉक्स वेगळे. पेन स्टॅन्ड वेगळा आणि सात किरणासह पेनाचे निब वेगळे. अगदी सीसीटिव्ही कॅमेरा, पंचिंग मशीन आणि भिंतीवर कपडे अडकावयाचे हुकपट्टी पण आहे. आणि अ‍ॅडिशनल म्हणजे १६२ नंबरचे चिन्ह हे खिडकी (विन्डो) हे आहे. ओरिजिनल पीडीएफमधे नाहीये ते पण अ‍ॅडेन्डम फाईलीमध्ये अद्याप कुणा पक्षाने न वापरलेल्या चिन्हात आहे ते.

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 08/05/2019 - 20:17
अभ्या.., बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. १६२ क्रमांकाचं चिन्ह खिडकी आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट निवडणुकीस उभं राहिलं की त्याला हा क्रमांक वापरता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अभ्या.. 08/05/2019 - 20:24
हा ना आ न गा पै, आणि गम्मत म्हणजे चार खान्याचीच खिडकी आहे. चिन्हात दाखवल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टने विन्डोज पण ओपन(सोर्स) केली की मेलिंडा असो की बिल, निवडून येनारच.

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 09/05/2019 - 18:24
अभ्या.., 'मायक्रो' आणि 'सॉफ्ट' असलं तर 'उभं' कसं राहणार? आणि कुठल्या खिडकीतून काय कार्य करणार? इत्यादि तात्विक प्रश्न उपस्थित होतात. अर्थात आपल्याला चिता करायची गरज नाही. यांची उत्तरं मिळवण्यास निवडणूक आयोग समर्थ आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by अनिंद्य

अभ्या.. 08/05/2019 - 12:11
थॅन्क्स अनिंद्यराव, टर्मिनेटरजी. शरदरावांच्या समाजवादी कॉंग्रेसचे चिन्हही चरखा होते. ८४ ला पुलोद आघाडीत निवडणुका लढवताना ह्या चिन्हाचा वापर केला. पूर्वी राष्ट्रध्वजावर अशोकचक्र नसताना काँग्रेसने तिरंग्यावर चरखा हाच ध्वज वापरलेला होता. हिच आयडीया शरदरावांनी राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ वापरताना खुबीने त्यात तिरंगा सामील करुन वापरली. सोलापूर आणि बार्शीमध्ये विधानसभेला अनुक्रमे धर्मवीर म्हणून गाजलेले वि. रा. पाटील आणि रामभाउ पवार हिंदू महासभेकडून उभे राहायाचे. आला घोडा, येणार घोडा, निवडून द्यायचाय आपल्याला घोडा हि स्लोगन फेमस असायची व ते त्या कालावधीत टांग्यानेच फिरायचे. इंदिरा गांधीच्या काँग्रेसची "नका विसरु गाय वासरु" हि स्लोगनही तितकीच फेमस होती म्हणे. अगदी चार पाच वर्षापूर्वी आजोळी माढा गावात किल्ल्याच्या भिंतीवर चुन्याने रंगवलेले जनता पक्षाचे नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र पाहिल्याचे आठवते. त्याकाळचा चुना खरोखर दर्जेदार असावा. ;)

टर्मीनेटर 08/05/2019 - 11:05
धन्यवाद 'उगा काहितरीच' आणि 'अभ्या..' कलाकाराच्या दृष्टीकोनातून तुम्ही दिलेली पूरक माहिती देखील मोलाची आहे.

माहितीपूर्ण लेख, आवडला. सहजच एक प्रश्न पडलाय की, समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल.

In reply to by श्वेता व्यास

टर्मीनेटर 08/05/2019 - 12:24
समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल. अशा परिस्थितीत चिन्ह गोठवले जात नाही. समजा शिवसेनेनेचा उमेदवार झारखंड मधून निवडणूक लढवत असेल तर झारखंड मुक्ती मोर्चा हा तिथला प्रादेशिक पक्ष तेथे शिवसेनेपेक्षा प्रबळ असल्याने निवडणूक आयोग त्यांना 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनुमती देईल पण झारखंड हे शिवसेनेचे प्रभावक्षेत्र नसल्याने त्यांच्या उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर लढत द्यावी लागेल. हीच परिस्थिती महाराष्ट्रात उलट होईल, शिवसेनेला 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येईल पण झारखंड मुक्ती मोर्चाला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_

In reply to by टर्मीनेटर

@टर्मीनेटर उत्तरासाठी धन्यवाद , नवीन माहिती समजली :)

शेखरमोघे 09/05/2019 - 20:18
उद्बोधक आणि मनोरन्जक लेख. सहज म्हणून डॉ. गुगळेन्चे मत विचारले असता पुढील दुवा सापडला https://www.cnn.com/style/article/india-election-party-symbols/index.html त्यावरून जाणकाराना आणखीही खुलासे करता येतील.

खूपच माहितीपूर्ण लेख. इतक्या निवडणुका बघितल्या आणि काही निशाण्यांची रोचक चर्चा देखील वाचली ऐकली आहे. पण इतकी व्यवस्थित माहिती पहिल्यांदाच वाचली

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:16
यशोधराजी, डॉ सुहास म्हात्रे, शाम भागवत, पैलवान, सोन्या बागलाणकर, कुमार१, भंकस बाबा आणि वरुण मोहिते आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_

अभ्या.. 08/05/2019 - 10:57
रोचक आणि सविस्तर इतिहास. गम्मत म्हणजे हि सर्व चित्रे जरी एम एस सेठींच्या नावावर असली तरी ती एकाच ड्रॉइंग स्टाइलमध्ये नाहीयेत. काही चित्रे लाईन वर्क मध्ये आहेत, काहीमध्ये क्रॉसहॅच पध्दतीचे शेडिंग आहे तर काही सिंगल कलर ग्राफिक्स स्टाइलने आहेत. काहिमध्ये रिअलीस्टिक ड्रॉइंग आहे तर काहीमध्ये फोटो हाफटोन वापरला आहे. इलेक्शन कमिशनने ह्या सर्वांचे स्टँडर्डायझेशन करावे असे फार वाटते. रिप्रॉडक्शनच्या दृष्टीने विचार करता हे आवश्यक आहे. इव्हन लेखात दिलेल्या चित्रातील डिश अँटेना हे चिन्ह असे नाहीये. त्याचे ड्रॉईंग वेगळे आहे. अर्थात वेगवेगळे पक्ष त्यांच्या कुवतीनुसार, काही विचारसरणीने थोडेसे बदल चिन्हात करतात पण ते त्यांच्या अ‍ॅड्व्हरटायझिंग मटेरिअल मध्ये असते. इलेक्शन कमिशननुसार मात्र स्टॅण्डर्ड चिन्हेच वापरली जातात. उदा. शिवसेनेने त्यांचे चिन्ह धनुष्यबाण हे रेग्युलर वापरासाठी जरा फिनिश आणि ठळक करुन घेतले. मनसे ने त्यांन्च्या रेल्वे इंजिनाची दिशा बदलली. काहि मजेदार चिन्हे म्हणजे ह्या चिन्हात ल्युडो आहे, एक्स्टेन्शन बॉक्स आहे, नूडल्सचा बाऊल आहे, रिस्टवॉच, टेबल क्लॉक आणि वॉलक्लॉक हे तिन्ही वेगवेगळे आहे, उगवता सूर्य (द्रविड मुन्नेत्र कळ्ळ्हम चे चिन्ह, सन चॅनेलला पण वापरतात ते) तसेच किरणरहित सूर्य आहे(झोराम नॅशनल पार्टीचे चिन्ह आहे). फ्राइंग पॅन वेगळे आहे आणि नुसते पॅन (कढई) वेगळे आहे. बूट वेगळे आणि सॉक्स वेगळे. पेन स्टॅन्ड वेगळा आणि सात किरणासह पेनाचे निब वेगळे. अगदी सीसीटिव्ही कॅमेरा, पंचिंग मशीन आणि भिंतीवर कपडे अडकावयाचे हुकपट्टी पण आहे. आणि अ‍ॅडिशनल म्हणजे १६२ नंबरचे चिन्ह हे खिडकी (विन्डो) हे आहे. ओरिजिनल पीडीएफमधे नाहीये ते पण अ‍ॅडेन्डम फाईलीमध्ये अद्याप कुणा पक्षाने न वापरलेल्या चिन्हात आहे ते.

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 08/05/2019 - 20:17
अभ्या.., बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. १६२ क्रमांकाचं चिन्ह खिडकी आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट निवडणुकीस उभं राहिलं की त्याला हा क्रमांक वापरता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अभ्या.. 08/05/2019 - 20:24
हा ना आ न गा पै, आणि गम्मत म्हणजे चार खान्याचीच खिडकी आहे. चिन्हात दाखवल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टने विन्डोज पण ओपन(सोर्स) केली की मेलिंडा असो की बिल, निवडून येनारच.

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 09/05/2019 - 18:24
अभ्या.., 'मायक्रो' आणि 'सॉफ्ट' असलं तर 'उभं' कसं राहणार? आणि कुठल्या खिडकीतून काय कार्य करणार? इत्यादि तात्विक प्रश्न उपस्थित होतात. अर्थात आपल्याला चिता करायची गरज नाही. यांची उत्तरं मिळवण्यास निवडणूक आयोग समर्थ आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by अनिंद्य

अभ्या.. 08/05/2019 - 12:11
थॅन्क्स अनिंद्यराव, टर्मिनेटरजी. शरदरावांच्या समाजवादी कॉंग्रेसचे चिन्हही चरखा होते. ८४ ला पुलोद आघाडीत निवडणुका लढवताना ह्या चिन्हाचा वापर केला. पूर्वी राष्ट्रध्वजावर अशोकचक्र नसताना काँग्रेसने तिरंग्यावर चरखा हाच ध्वज वापरलेला होता. हिच आयडीया शरदरावांनी राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ वापरताना खुबीने त्यात तिरंगा सामील करुन वापरली. सोलापूर आणि बार्शीमध्ये विधानसभेला अनुक्रमे धर्मवीर म्हणून गाजलेले वि. रा. पाटील आणि रामभाउ पवार हिंदू महासभेकडून उभे राहायाचे. आला घोडा, येणार घोडा, निवडून द्यायचाय आपल्याला घोडा हि स्लोगन फेमस असायची व ते त्या कालावधीत टांग्यानेच फिरायचे. इंदिरा गांधीच्या काँग्रेसची "नका विसरु गाय वासरु" हि स्लोगनही तितकीच फेमस होती म्हणे. अगदी चार पाच वर्षापूर्वी आजोळी माढा गावात किल्ल्याच्या भिंतीवर चुन्याने रंगवलेले जनता पक्षाचे नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र पाहिल्याचे आठवते. त्याकाळचा चुना खरोखर दर्जेदार असावा. ;)

टर्मीनेटर 08/05/2019 - 11:05
धन्यवाद 'उगा काहितरीच' आणि 'अभ्या..' कलाकाराच्या दृष्टीकोनातून तुम्ही दिलेली पूरक माहिती देखील मोलाची आहे.

माहितीपूर्ण लेख, आवडला. सहजच एक प्रश्न पडलाय की, समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल.

In reply to by श्वेता व्यास

टर्मीनेटर 08/05/2019 - 12:24
समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल. अशा परिस्थितीत चिन्ह गोठवले जात नाही. समजा शिवसेनेनेचा उमेदवार झारखंड मधून निवडणूक लढवत असेल तर झारखंड मुक्ती मोर्चा हा तिथला प्रादेशिक पक्ष तेथे शिवसेनेपेक्षा प्रबळ असल्याने निवडणूक आयोग त्यांना 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनुमती देईल पण झारखंड हे शिवसेनेचे प्रभावक्षेत्र नसल्याने त्यांच्या उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर लढत द्यावी लागेल. हीच परिस्थिती महाराष्ट्रात उलट होईल, शिवसेनेला 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येईल पण झारखंड मुक्ती मोर्चाला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_

In reply to by टर्मीनेटर

@टर्मीनेटर उत्तरासाठी धन्यवाद , नवीन माहिती समजली :)

शेखरमोघे 09/05/2019 - 20:18
उद्बोधक आणि मनोरन्जक लेख. सहज म्हणून डॉ. गुगळेन्चे मत विचारले असता पुढील दुवा सापडला https://www.cnn.com/style/article/india-election-party-symbols/index.html त्यावरून जाणकाराना आणखीही खुलासे करता येतील.

खूपच माहितीपूर्ण लेख. इतक्या निवडणुका बघितल्या आणि काही निशाण्यांची रोचक चर्चा देखील वाचली ऐकली आहे. पण इतकी व्यवस्थित माहिती पहिल्यांदाच वाचली

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त ·

नाखु 29/04/2019 - 11:27
या"भक्ताला" माफ कर!!! भक्त सर्टिफाईड नाखु वाचकांची पत्रेवाला

खिलजि 29/04/2019 - 13:43
हा पप्पू काही बदलणार नाही जोपर्यंत त्याच्या गळ्यात वरमाला पडत नाही आपल्या देशावर तोच राज्य करू शकतो ज्याचे लग्न झालेय इथे पप्पूला कोणी पुढे भेटेल असे दिसत नाही त्याचे वय आता वयपण झालेय

खिलजि 29/04/2019 - 13:46
अजून कोण कोण येणार आहेत दाराबाहेर ते देवच जाणे सद्यस्थितीत चौकीदारच भला दिसतोय कोई माने या ना माने हाती धनुष्यबाण घेऊन थेट गोल मारून आलोय सुट्टी काही मिळाली नाही सरळ कामावर चाललोय निकाल लागेल तेव्हा लागेल मनात घर केलंय चौकीदारानं घरात घुसून कधी कुणी मारलं नव्हतं तेच करून दाखवलं या वाघानं

चौथा कोनाडा 29/06/2019 - 23:38
हा .... हा ..... हा ...... आता पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा हट्ट दाराआडून चाललाय ते आठवलं ! हा घोळ २०२४ च्या इलेक्शन च्या आधी पर्यंत चालाणार , मग आहेच दारा आडची ताई जबाबदारी घ्यायला !

नाखु 29/04/2019 - 11:27
या"भक्ताला" माफ कर!!! भक्त सर्टिफाईड नाखु वाचकांची पत्रेवाला

खिलजि 29/04/2019 - 13:43
हा पप्पू काही बदलणार नाही जोपर्यंत त्याच्या गळ्यात वरमाला पडत नाही आपल्या देशावर तोच राज्य करू शकतो ज्याचे लग्न झालेय इथे पप्पूला कोणी पुढे भेटेल असे दिसत नाही त्याचे वय आता वयपण झालेय

खिलजि 29/04/2019 - 13:46
अजून कोण कोण येणार आहेत दाराबाहेर ते देवच जाणे सद्यस्थितीत चौकीदारच भला दिसतोय कोई माने या ना माने हाती धनुष्यबाण घेऊन थेट गोल मारून आलोय सुट्टी काही मिळाली नाही सरळ कामावर चाललोय निकाल लागेल तेव्हा लागेल मनात घर केलंय चौकीदारानं घरात घुसून कधी कुणी मारलं नव्हतं तेच करून दाखवलं या वाघानं

चौथा कोनाडा 29/06/2019 - 23:38
हा .... हा ..... हा ...... आता पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा हट्ट दाराआडून चाललाय ते आठवलं ! हा घोळ २०२४ च्या इलेक्शन च्या आधी पर्यंत चालाणार , मग आहेच दारा आडची ताई जबाबदारी घ्यायला !
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

मोदी[च] का?

राघव ·

बराच संतुलित वाटला लेख. मला वाटते आपण भारतीय द्विधा मनस्थितीत आहोत. एक आपल्याला आत्ता थोडे श्रम करून , त्रास सहन करून पायाभूत सुविधात सुधारणा हवी आहे का स्वस्त , लगेचच परिणाम दिसेल अश्या योजना हव्या आहेत. जनता कनफ्युज आहे आणि पक्ष अजूनच कनफ्युज आहेत. भाजपाने पुर्ण बहुमत असलेली सत्ता येताच लॉन्ग टर्म योजना सुरू केल्या साहजिकच जनतेकडून योजनांचा खर्च काढण्यासाठी टॕक्स वसुलण्यात आला. पण मग नेहमी नेहमी असं केलं तर जनता कशी काय निवडून देईल , असा साक्षात्कार भाजपा नेत्यांना झाला . म्हणून मग "जनता" खूष होईल असे काही निर्णय घेण्यात आहे. काँग्रेस तर पहिल्या पासूनच दिर्घकालीन योजना , पायाभूत सुविधांचा विकास यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जनता लगेचच खूष होईल असे निर्णय घेत आलेला आहे. सरकार हा जनतेचाच आरसा गृहीत धरला तर आपल्याला , आपल्यातील बव्हंशी लोकांची इच्छा असलेलेच सरकार मिळालेले आहे. आपल्यातील बव्हंशी मतदारांना मुलभूत सुविधांच्या विकासापेक्षा "आज माझा फायदा कसा होईल" यातच रस होता. मोदी सरकारने भविष्यकालीन समृद्ध भारत , दिर्घकालीन चालणाऱ्या योजना वगैरे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली . काही प्रमाणात पुर्णही केलीत. पण पायाभूत सुविधांत सुधारणा करायची असेल तर थोडीफार धग सगळ्यांनाच बसणार ही धग सहन करायची इच्छा व तयारी आपल्यापैकी बहुसंख्य मतदारांची असेल तर २०१९ मोदी सरकार येईल . पण आपल्याला लगेचच परिणाम दिसणाऱ्या योजना हव्या असतील तर रागा असो का अजून कुणी परत काँग्रेस सरकार येईल.

In reply to by उगा काहितरीच

राघव 24/12/2018 - 23:40
खरंय तुमचं म्हणणं. पायाभूत सुविधा कुणाला हव्यात आणि लगेचचा फायदा घेणारे किती हे नीट समजलं तर पुढची निवडणूक कोण जिंकेल हे सांगणं कठीण राहिलसं वाटत नाही. अर्थात् ते शब्दशः होणे नाही. :-) पण हे काँग्रेसला चांगलं समजत असल्यामुळे मूळ मुद्द्यांपासून लक्ष वळवून लोकानुनयाचे धोरण खेळण्याचे उदात्त कार्य ते करत आलेत आणि करत राहतील. सर्वसामान्य लोकांना पैसा आलेला समजतो, नकळत गेलेल्याचा हिशोब मांडता येत नाही. त्याचा नेहमीच सर्व पक्षांनी राजकीय फायदा घेतलेला आहे, कुणी कमी तर कुणी जास्त, हे खरं.

यशोधरा 24/12/2018 - 17:10
लेख आवडला. पण, बांगलादेशचा सीमाप्रश्न संपुष्टात - हे नक्की का? असेल तर उत्तमच. कोणी जाणकार लिहील का? उखाळ्या पाखाळ्या ना काढता, वस्तुनिष्ठपणे लिहिणार असाल तर. माओवादी चळवळीला पायबंद घालायची सुरुवात झाली आहे, म्हणता येईल.

In reply to by यशोधरा

राघव 24/12/2018 - 23:50
होय. हे खरं आहे. खालील लिंक वर बातमी वाचता येईल. https://www.news18.com/news/india/prime-minister-narendra-modi-signs-land-boundary-agreement-with-bangladesh-pm-sheikh-hasina-1002466.html खरं तर मोदींनी यात फार काही केलेलं नाही. पण जे केलं त्याविना बाकीच्या सगळ्या आधी केलेल्या कामात अडकलेला बोळा निघाला. ते जरी छोटं तरी अत्यंत महत्त्वाचं ठरल्यामुळे त्याचं महत्त्व वाढतं.

अभिजित - १ 24/12/2018 - 17:36
बहुतेक फेक .. २. आर.टी.ओ. चे, पासपोर्ट सारख्या बर्‍याच कार्यालयातून एजंट्सचे काम कमी. आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय काम होत नाही. पासपोर्ट तर पूर्वीपासूनच ( २०१४ च्या आधीपासून ) चांगलेच आहे. TCS . https://www.tcs.com/e-governance-passport-transform-indian-passport-office ३. बर्‍याच ठिकाणी कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच आधारकार्ड अनिवार्य केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेस महत्त्वाचं पाठबळ. जागे व्हा. आता SC ने बंदी घातली आहे . बँक मध्ये चालत नाही. फक्त सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर कार्ड वापरावे लागते. ६. बांगलादेशचा सीमाप्रश्न संपुष्टात. कधी ? केव्हा ? १६. जीएसटीची किचकट अंमलबजावणी, वाढलेले करसंकलन गुगल करा - GST shortfall !! १८. जलवाहतुकीला प्रोत्साहन, गंगा स्वच्छ करण्यावरील भर गंगा अजूनही तशीच मैली आहे. झालेले काम नगण्य आहे. गुगल करा.

In reply to by अभिजित - १

खोट नका बोलू. तीनच महिण्यापूर्वी मी माझे driving Licence एक पैसाही egent न देता काढलेला आहे. https://parivahan.gov.in/sarathiservice8/sarathiHomePublic.do ह्या साईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन ड्राइविंग Liscence साठी apply करू शकता.

In reply to by रात्रीचे चांदणे

अभिजित - १ 25/12/2018 - 18:35
पण हि सारथी सर्विस मोदींनी सुरु केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? हे सगळं मोदी राज्यावर यायच्या आधी सुरु आहे. मी पासपोर्ट २०१२ केला. त्यामुळे मी ठामपणे त्या विषयी बोलू शकतो. कि मोदींच्या आधीपासून ती चांगलीच आहे. RTO - माझा वैयत्तिक अनुभव नाही. पण हि सारथी मोदींनी start नाही केली हे लक्षात घ्या.

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 25/12/2018 - 19:10

आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय काम होत नाही. RTO - माझा वैयत्तिक अनुभव नाही.

दोन्ही विधाने आपलीच आहेत हे विनम्रपणे आपल्या नजरेस आणू इच्छितो

In reply to by सुबोध खरे

एकेरीपणाच्या अतिरेकाचे आणि विसंगतीचे सतत होणारे प्रकार पाहता, असे वागण्याचा अतिरेक करणार्‍या एका जुन्या आयडिची प्रकर्षाने आठवण झाली. पूनर्जम ?! :) ;)

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 25/12/2018 - 19:36
तुम्हाला सध्या मानसिक उपचाराची फार गरज आहे असे दिसते. :) --- मुळ मुद्दा काय होता ? की, "आर.टी.ओ. चे, पासपोर्ट सारख्या बर्‍याच कार्यालयातून एजंट्सचे काम कमी झाले". मग इथे [पण हि सारथी सर्विस मोदींनी सुरु केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? हे सगळं मोदी राज्यावर यायच्या आधी सुरु आहे.] याचा संबध काय ? २०१४ आधी आरटिओ, रेशन ऑफिस बाहेर काय परिस्थिती होती ह्याची थोडी माहिती घ्या व नंतर इथे येऊन लिहा. --

अभिजित - १ 24/12/2018 - 17:39
https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-leaders-in-indian-politics-1806244/ लोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला. गिरीश कुबेर | December 17, 2018 05:10 pm ‘देशाचं समर्थपणे नेतृत्व करू शकेल असा दुसरा नेता आहेच कुठे?’ असा प्रश्न काही मंडळी सतत उपस्थित करीत असतात. ‘कडबोळ्याचं सरकार म्हणजे देशाचं वाट्टोळं!’ असंही म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्ष इतिहास काय दर्शवतो?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 24/12/2018 - 19:00
बाकी चालू द्या.. पण तोच इतिहास असे देखील दाखवतो की या अश्या प्रकारच्या तीव्र नाराजीतून जेव्हा असमर्थ नेत्यांचे कडबोळ्यांचे सरकार येते ते नेहमीच औट घटकेचे ठरते. आणि आपल्याच कर्माने ते पाय उतार होउन ज्याला हरवले होते त्याला त्याहीपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून देते. तेव्हा भानावर असाल तर असे स्वप्नरंजन सोडा. वास्तवात या, प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करा आणि मोदींना हरवा.. पण त्यासाठी तशी कुवत असलेला नेता शोधा. विरोधक ज्यांना नेता मानत होते ते नितीशकुमार तर आता मोदींच्या आश्रयाला गेलेत. बाकी याकडे डोळेझाक करायची असेल तर करा बापडे. कुबेरांची मती अगदी शहामृगाच्या वाटेवर गेली असेल असे वाटले नव्हते.

In reply to by आनन्दा

मोदींना हरवा.. पण त्यासाठी तशी कुवत असलेला नेता शोधा.
हं... मोदींना हरवण्याकरिता गडकरींना आणणार आहे :)

In reply to by आनन्दा

तेजस आठवले 25/12/2018 - 13:57
याकूब मेमनला न्यायव्यवस्थेने दोषी ठरवून फाशी दिल्यानंतर कुबेर अजूनही सुतकात आहेत. लोकसत्तेच्या ऑनलाईन आवृत्तीत सकारात्मक किंवा सध्याच्या सरकारशी सहमत असे कुठलेही मत आले की ते प्रतिक्रीयांत दिसत नसे. आता तर प्रतिक्रिया देण्याची सुविधा काढून टाकली आहे. छापील आवृत्तीत क्वचित एखादी दिसते, ती पण मुळमुळीत. पहिले एक वर्ष लोकसत्तेतून पेंग्विनसेनेवर टीकात्मक लेख येत असत, पण नंतर ते बंद झाले आणि नंतर सामनाचे मुखपत्र असल्याच्या थाटात लोकसत्तेत बातम्या छापल्या जात आहेत. इकडे पेंग्विनने डरकाळी फोडली की लगेच तिकडे मोदींना कसा घाम फुटला ह्याच्या बातम्या.मांडवली जबरदस्त.लोकसत्ता आता पूर्णपणे डावे वृत्तपत्र बनण्याच्या जवळ आहे.

mrcoolguynice 24/12/2018 - 17:53
राघव यांनी हा छान लेखं, त्यांना सहज वाटलं म्हणून लिहिला आहे, त्यांनी संसदीय भाषेत आपले विचार मांडले आहे, आणि ही एक चांगली गोष्ट. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु डॉ मनमोहन सिंग यांचावर 'ऍक्सिडेंटल पी एम' नंतर अतिशय शेलक्या शब्दता टीका होत असताना, त्यांचे विरोधकही , त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर करू शकत नाहीत. किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व वरिष्ठ दर्जाच्या मंत्र्यांपासून , सचिवांपासून , अधिकाऱ्यांपासून , त्यांनी पत्रकांना कधीही ऍक्सेस ब्लॉक केला नव्हता. किंवा त्यांनी कुठल्याही चॅनेल्स ना वाळीत टाकले नव्हते. आपल्या पक्षातील कुठल्याही प्रवक्त्याला कुठल्याही चॅनेल पासून आडकाठी केलेली नव्हती.

In reply to by mrcoolguynice

राघव 24/12/2018 - 23:58
:-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या, मनमोहनसिंगांनी पत्रकारांना ब्लॉक न करण्याच्या, मुद्द्यावर मी सहमत आहे. मोदींनी कुणाला ब्लॉक केल्याचं तसं खरंतर ऐकिवात नाही. हां त्यांनी मुलाखती नाकारलेल्या असू शकतात आणि तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. प्रत्येकाशी बोललंच पाहिजे असं थोडंच आहे. आता जर असं घडलेलं असेलंच तर त्या पत्रकाराला राग येणं स्वाभाविक आहे, हे मात्र अगदी खरं.

छान समतोल लेख. पण तरीही साधारणपणे असलेली एक सार्वत्रिक समजूत अशी की यूपीए सरकारपेक्षातरी या सरकारनं काम चांगलं केलंय! माझं म्हणणं आहे, केलेलं काम लक्षणिय आहे आणि त्याचा वेग अगोदरच्या कोणत्याही सरकारपेक्षा खूप जास्त आहे... पण सद्य सरकार ते लोकांपुढे प्रभावीपणे आणण्यात तितकेसे यशस्वी झालेले नाही. मोदी सरकारचे बहुसंख्य महत्वाचे प्रकल्प दीर्घकालीन व स्थायी फायद्याचे आहेत, त्यांचे फलित सर्वसामान्य लोकांच्या जीवनात चांगले मूलभूत बदल घडवतील. मात्र, असे बदलांचे फायदे सर्वसामान्य लोकांना मिळणे सुरू होण्यास वेळ लागतो. बहुसंख्य भारतियांची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" या मानसिकतेला उपाय म्हणून, जनतेला त्वरीत दृश्य फायदा मिळणारेही अनेक प्रकल्प सुरू केले असते तर जनतेचा पाठींबा केवळ भक्कम राहिला नसता तर त्यात भर पडत गेली असती (व मध्य प्रदेश व छत्तीसगड निवडणूकांमध्ये वेगळा परिणाम दिसला असता). इथे हे सरकार कमी पडले आहे. त्याबद्दल, येत्या ५-६ महिन्यांत काही भरीव कामगिरी करणे आवश्यक आहे. ज्या निष्पक्षपणे आपण मोदींना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारू, त्याच निष्पक्षपणे काँग्रेसला पुढचा रोडमॅपसुद्धा विचारला पाहिजे. सद्या कॉग्रेसच नव्हे तर इतर सर्व विरोधी पक्ष मोदी व मोदी सरकारबद्दल... बर्‍याचदा, सभ्यपणाच्या सीमा ओलांडून... नकारात्मक टीकाच केवळ करत आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पक्षाने स्वतःच्या पूर्वीच्या चांगल्या कामाबद्दल किंवा (निवडणूकीतली मोफत फायदे वाटण्याची वचने सोडता) भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना आढळत नाही. तीच अवस्था त्या पक्षांच्या माध्यमांतल्या पाठीराख्यांची आहे. किंबहुना, "आम्ही चुका केल्या म्हणून तर आम्ही २०१४ साली हरलो ना, मग आता का प्रश्न विचारता?" असा विचित्र सवाल करून ते टीका टोलवून लावताना दिसतात. या सगळ्याचा सामायिक अर्थ, 'परत निवडून येण्यासाठी आमच्याकडे नवीन काही योजना असणे जरूर नाही आणि निवडून आल्यावर आम्ही परत मागचेच उद्योग सुरू केले तरी मतदारांनी विचारू नये' असा होतो, हे त्या पक्षांना सोईचे आहे, पण, ते जनतेच्या लक्षात येत नाही हेच दिसत आहे... जनतेच्या लक्षात आले तरी जनतेची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" अशी मानसिकता निवडणूकांत लक्षणिय फरक पाडते हे दिसून आले आहेच. :) :( *************** अवांतर : "राजकिय पक्षांनी दिलेली वेगवेगळ्या खैरातीची (उदा: कर्जमाफी, अनुदाने, इ) वचने ही (करदात्या किंवा इतर) जनतेला विचारून दिलेली नसतात, तेव्हा ती वचने त्यांनी त्यांच्या पक्षिय फंडातून करावी." या अर्थाचे संदेश व्हॉट्सॅपवरून फिरत आहेत. हे घडण्याची शक्यता दिसत नसली तरी त्या संदेशांतला तर्क मात्र चपखल आहे. करसंकलनाने जमलेला पैसा जणू काय आपली स्वतःची मिळकत आहे असे समजून केलेल्या या खैरातीच्या आश्वासनांकरताच जणू, 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र', ही म्हण तयार केली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राघव 25/12/2018 - 00:04
धन्यवाद डॉक. :-) "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" या मानसिकतेला एकतर्फी पर्याय असू शकत नाही, समूळ मानसिकतेत सपूर्ण बदल होईल तेव्हा होईल, त्याची सुरुवात मोदींनी केली असं माझं मत आहे. याच भारतीय राजकारणातील मूळ बदलाबद्दल मी लेखात नमूद केलंय. अर्थात् जोवर हा संपूर्ण बदल होत नाही तोवर आपली सत्ता जाऊ न देण्याचं राजकीय भान मोदींना नक्कीच आहे आणि त्यात काही गैर आहे असंही कुणी म्हणणार नाही.

mrcoolguynice 24/12/2018 - 19:27
"मोदीजीं शिवाय पर्याय नाही?" आणि "भाजपचे नुकत्याच झालेल्या ५ राज्यातील निवडणुकीतील अपयश " या दोन गोष्टीत काही कोरिलेशन आहे का ? ------------------------------------------------------------------------------------- काही दिर्घकालीन योजनांच्या उदाहरणापैकी एक उदाहरण : देवेगौडांनी घोषणा तर वाजपेयींनी काम सुरु केलं, आता मोदींच्या हस्ते उद्घाटन आसामवासीयांचे दुमजली पुलाचे स्वप्नी साकार होणार लोकसत्ता ऑनलाइन ----------------------------------------------------------- जर भारतभर मोदीजींशिवाय पर्याय नाही तर "बिहारमध्ये जागावाटपात भाजपचे नमते धोरण" अश्या बातम्या काय दर्शवत आहेत ? "भाजप व मुख्यमंत्री नितीश यांचा जनता दल युनायटेड हे दोन पक्ष प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान एनडीएसोबत राहतील की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असताना पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. पासवान यांना लवकरच राज्यसभेवर धाडण्यात येईल. भाजप अध्यक्ष अमित शहा, नितीश कुमार व पासवान यांच्यात रविवारी येथे चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ४० जागांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली. भाजप १७ , जदयू १७ , लोजप ६ " बिहारमध्ये भाजप ५०% कमी जागांवर निवडणूक उमेदवार देणार, हे कशाचे लक्षण आहे ?

In reply to by mrcoolguynice

प्रसाद_१९८२ 24/12/2018 - 19:39
बिहारमध्ये भाजप ५०% कमी जागांवर निवडणूक उमेदवार देणार, हे कशाचे लक्षण आहे ? --- राजकिय मुत्सद्दीपणाचे!

In reply to by प्रसाद_१९८२

mrcoolguynice 24/12/2018 - 20:17
म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" हा "देशातील मोदीजींच्या एकमेवपणा" च्या दाव्यातील हवा काढून टाकणारा ठरला ...

In reply to by mrcoolguynice

प्रसाद_१९८२ 24/12/2018 - 20:22
म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" हा "देशातील मोदीजींच्या एकमेवपणा" च्या दाव्यातील हवा काढून टाकणारा ठरला ... -- याचा काय संबध, बिहार मधील जागावाटपाशी ?

In reply to by प्रसाद_१९८२

आनन्दा 24/12/2018 - 21:00
ओ, कोणाच्या नादाला लागताय? उद्या महाराष्ट्रात पण समान वाटप झाले की येतील प्रचाराला. बर्‍याच गोष्टी, ज्या ओपन आहेत, अगोदर पसुन महीत आहेत, त्या बद्दल देखील हे ओरडा करतात म्हणजे हे स्पष्ट राजकीय हेतुने प्रेरित अहेत हे स्पष्ट होते. अश्या लोकांच्या वाट्याला जाउ नये. अनुल्लेखाने मारावे. कसे?

In reply to by प्रसाद_१९८२

विशुमित 25/12/2018 - 16:20
बिहार मधील जनता नोटबंदी मुळे मोदींवर एवढे खुश असताना देखील बचवात्मक मुत्सद्दीपणा का बर करावा लागला असेल? ... NDA च कडबोळे सांभाळण्यपेक्षा एकहाती सत्ता त्यांच्या कधी ही चांगलीच नाही का?

राघव 25/12/2018 - 00:17
"कोरिलेशन": ५ नाही ३ राज्यात. तेही खरं म्हटलं तर एकाच राज्यात. राजस्थान आणि मध्यप्रदेशाबद्दल म्हणाल तर भाजप दोन्हीकडे समूळ हरायला हवा होता १५ वर्षांच्या सत्तेनंतर. त्यामुळे "डाव तुझ्या हाती दिला तरी जिंकता तुला येत नाही" अशी कॉग्रेसची तिथली अवस्था आहे. पर्याय कुणाला शोधायचा, कशासाठी शोधायचा आणि का शोधायचा ह्याची बरोबर उत्तरं आपण द्यावीत. कोरिलेशन आहे किंवा नाही ते मग मी सांगतो. :-) --- दीर्घकालीन परिणाम होणार्‍या आणि दीर्घकाळ चालणार्‍या यात काही फरक आहे का हो? की मला आपलं उगाचच काही चूक वाटतीये? --- पर्याय नाही हे खरंच आहे आणि ते आपण सहज मान्य केलं तर त्रास कमी होईल.. आपला. पर्याय असू नये असं काही माझं मत नाही. उलट खंबीर असा पर्याय असणं लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तो तसा नाही हे योग्य नाहीच. पण म्हणून उगाच कुणालाही पर्याय म्हणून मानायला मी तयार नाही. राहता राहिलं निवडणुकांतील यश-अपयश.. तर मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली असं मी मानत नाही. तसंच त्यांच्यामुळे राज्यातील सत्ता गेली असंही मी मानत नाही. तुम्ही मानावंच असा माझा काही आग्रहही नाही. मी सहिष्णू आहे हो! :-)

In reply to by राघव

mrcoolguynice 25/12/2018 - 09:31
राहता राहिलं निवडणुकांतील यश-अपयश.. तर मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली असं मी मानत नाही. तसंच त्यांच्यामुळे राज्यातील सत्ता गेली असंही मी मानत नाही.
जर भारतभर "मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली नाही" असं तुम्ही मानता, तर "एकमोदीमेव" या दाव्यामागे काही फार लॉजिक उरत नाही. हा आता नोटबंदी सारखे निर्णय , तुम्ही "एकमोदीमेव" च्या सपोर्टसाठी वापरणार असाल तर मग वेगळी गोष्ट .....

समर्पक 25/12/2018 - 00:29
बांगलादेश सीमाप्रश्नावरील ऐतिहासिक करार बव्हंशी लोकांना माहित नाही असे दिसते. जगातील सर्वात जटिल सीमेचे पुनर्रेखन , लोकसंख्येची अदलाबदल समाविष्ट असतानाही, अत्यंत शांततापूर्ण मार्गाने या दोन्ही सरकारांनी पार पाडले. आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या (डिप्लोमसीच्या) जगात या कार्याची बरीच वाखाणणी झाली. https://thediplomat.com/2015/05/a-boost-for-india-bangladesh-relations/ नकाशा सहित अधिक माहिती साठी : https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territory-citizens-landmark-enclave-exchange

ट्रम्प 25/12/2018 - 15:37
भारतीय जनता खरच मूर्ख अशिक्षित , गावंढळ आहे . 2014 मध्ये मोदींच्या हातात सत्ता सोपावन्या ऐवजी आपल्या भारताच्या राष्ट्रीय कुटुंबाचाच विचार करायला हवा होता . ज्या प्रमाणे फळे , फुले पशु पक्ष्याना आणि जुन्या इतिहासकालीन ईमारतीना राष्ट्रीय दर्जा दिला गेला आहे त्याच प्रमाणे या कुटुंबाला राष्ट्रीय दर्जा दिला गेला पाहिजे व सतत त्यांना भारताची सत्ता सोपवली पाहिजे . आपल्या भारताच्या राष्ट्रीय माता , राष्ट्रीय राजपुत्र , राष्ट्रीय कन्या आणि राष्ट्रीय जवाई यां सर्वानी निरपेक्ष बुद्धिने या देशाची सेवा अहोरात्र केलेली असताना येथील मतदार या राष्ट्रीय कुटुंबा ला रस्त्यावर आणतात म्हणजे काय ? अतेरिकी जर चकमकित मारला गेला तर आमच्या भारत देशाच्या राष्ट्र मातेला रात्रभर झोप येत नसे !! त्या मेलेल्या अतेरिकी च्या आत्म्याला स्वर्गप्राप्ति व्हावी म्हणून त्या रात्रभर क्रॉस पाण्यात बुडवून ठेवत . राष्ट्रीय राजपुत्र तर कुशाग्र बुद्धिचातुर्य चा वनवा असल्या मुळे रोजगारहमी योजनेमध्ये स्वतः खांद्यावर घमेले वाहून वर्षानुवर्ष गरीब राहिलेल्या शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन अनुभवायाचा प्रयत्न केला !! त्याच प्रमाणे या पुत्राने देशातील गरीब जनतेच्या उद्धारासाठी अचानक बहिर्गमन करून परदेशातील गुहेत चिंतन करन्याची सिद्धि प्राप्त केली आहे . राष्ट्रीय जवाई आणि कन्या स्वकष्टाने उभ्या केलेल्या उद्योगधंद्यातुन वेळ काढून देशसेवेकरिता देशातील राजकीय संकटसमई राजमाते व राजपुत्रा बरोबर चर्चेत भाग घेतलेला आहे . या राष्ट्रीय कुटुंबा ने नॅशनल हैरॉल्ड बंद पडलेले असताना ते चालू आहे असे दाखवून आपल्या वडिलोपर्जित जागे चे भाड़े वसूल करण्याची किमया अत्ता पर्यन्त करत होते , असे वैविध्यपूर्ण गुण या गर्भश्रीमंत कुटुंबा मध्ये असताना गरीबीतुन वर आलेल्या मोदींना पंतप्रधान म्हणून मान्यता कशी दिली ? म्हणे मोदी 16 तास काम करतात ? त्यात काय नवल ? कामगार हा 16 तास काम करण्यासाठीच असतो . कारण गर्भश्रीमंत राजघरान्यात जन्म व्हायला देखील नशीब लागते . 2019 मध्ये तरी सुजाण मतदार या राष्ट्रीय कुटुंबा चा फेरविचार करतील अशी आशा आहे .

In reply to by ट्रम्प

वडगावकर 26/12/2018 - 09:33
ट्रम्फ तात्यांचा हा छोटेखानी लेख म्हणजे मुख्य लेखाचे जोडपत्र किंवा अनुलग्नक अर्थात annexure-१ म्हणायला हरकत नाही ,एकदम कडक ,आवडलं. मोदींना हटवा आणी पंतप्रधान पदासाठी खालील पैकी एका नावाची शिफारस मी निवड मंडळास करतो कल की आंधी-राहुल गांधी सुश्री मायावती जी श्री रामविलास पासवान श्री लालू प्रसाद यादव सुश्री ममता बानर्जी जनाब ओवेसी साहब (थोरले आणी धाकले ) सुश्री प्रियांका गांधी श्री रॉबर्ट वधरा श्री दिग्विजय सिंग अजून कोणी इच्छुक असतील तर नाव नोंदणी करण्यास हरकत नाही,

In reply to by वडगावकर

मोदींना विरोध म्हणजे राहूल गांधी वा वर उल्लेखलेले कुणी नेते यांना पाठिंबा असा अर्थ का घेतला जातो हे कळत नाही. देशात इतरही काही चांगले नेते आहे... अनेक पक्षात. मोदींचा कारभार जास्त करुन एककल्ली आहे. अगदी स्वतःच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनाही ते महत्व देत नाही म्हणूनही त्यांना विरोध होवू शकतो (खास करुन जे काँग्रेस वा रागचे समर्थक नाही त्यांच्याकडून). इतर काही चांगली नावे भाजप - नितीन गडकरी , सुषमा स्वराज , पीयूष गोयल, राजनाथ सिंह काँग्रेस - पृथ्वीराज चव्हाण , सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीया .. इतर - नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू ...अजूनही कुणी असू शकतील कुणी म्हणेल की पण हे नेते (वा यातले बरेचसे) स्वतःच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत मग त्यांच्या नावाची चर्चा का ? तर मला वाटते अशी चर्चा केल्यानेच त्यांचे नाव पुढे येवू शकेल. देशाला पक्षाने लादलेला नेता (उदा: रागा) नको तर जनतेचा आवाज ऐकून नेता निवडला जावा. हे स्वप्नरंजन आहे हे मान्य, पण स्वप्न बघितलीच नाहीत तर साकार कशी होतील ? मुख्य मुद्दा की देशाला चांगला नेता - स्वच्छ चारित्र्य असणारा , लोकशाही तत्वांवर विश्वास असणारा , सर्वांना सोबत घेवून चालणारा , खोटी आणि भडक आश्वासने न देणारा नेता हवाय , अर्थिक समज ,राजकीय दूरदृष्टी आणि मनाचा मोठेपणा असणारा नेता असावा. तो कोणत्या पक्षाचा आहे याला महत्व नसावे. मला एकाच वेळी काँग्रेसचे नरसिंह राव आणि भाजपचे अटलबिहारी ह्या दोघांच्या कारकिर्दीचे कौतुक वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

प्रसाद_१९८२ 26/12/2018 - 13:04
कुणी म्हणेल की पण हे नेते (वा यातले बरेचसे) स्वतःच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत मग त्यांच्या नावाची चर्चा का ? तर मला वाटते अशी चर्चा केल्यानेच त्यांचे नाव पुढे येवू शकेल. -- याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी. -- २०१३ मधे गोव्यात झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत त्यांचे नाव घोषीत व्हायच्या आधी त्यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणी ही पाहत नव्हते. राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांचीच नावे चर्चेत होती. मात्र श्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केल्यावर ते देशाच्या पंतप्रधानपदाचे सक्षम उमेदवार झाले.

In reply to by प्रसाद_१९८२

याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी.
सहमत. पण आता त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेत काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे हे कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. पुर्वी म्हणजे २०१४ च्या सुमारास मोदी समर्थक असलेले काही जण आता मोदीविरोधक झाले आहेत हे मी स्वतः आसपास पाहत आहे. हा असंतोष दुसरा मोठा नेता निर्माण करुन त्याला पंतप्रधानपदी बसविण्याइतका जास्त नसेलही कदाचित, पण निदान अशा चर्चा झडू लागल्या आहेत इतकं नक्की... अगदी मोदी समर्थक वा भक्तही 'मोदींना पर्याय आहे का ? ' असं विचारतात तेव्हा ते या असंतोषाच्या अस्तित्वाचा स्वीकार करतात.

नाखु 25/12/2018 - 16:45
२०१९ मध्ये मोदींना रोखण्यासाठी नव्हे तर फाशी किवा जन्मठेपेची शिक्षा देण्याइतपत भरभक्कम पुरावेच राऊत-कुबेर व मिपावरील धुरीणांकडे आहेत तेव्हां या सुवर्ण क्षणानंतर ,भारताचा सर्वांगिण विकास (मनमोहनपणे) आणि शेतकरी शरदाचे चांदण्यात न्हाऊन निघतील हे नक्की. २०१४ पूर्वीचे सुवर्णयुग येईल यात अजिबात शंका नाही. *** चलते चलते, मेरी ये बात याद रखना कभी अच्छाई ना कहना कभी अच्छाई ना कहना रोते चिल्लाते, बस यूँही तुम फनफनाते रहना कभी अच्छाई ...

चौकटराजा 26/12/2018 - 09:49
प्रत्येकाने स्वतः:ला एका प्रश्न प्रामाणिकपणे विचारून पाहावा तो असा की " मोदीना आज पर्याय आहे का ..... ? " त्याचे उत्तर नुकत्याच एका व्हिजुअल सर्वे मध्ये मी पाहिलेय . आता कोणी म्हणतील ते उत्तर देणारे अगोदर हेरून तिथे आणलेले असावेत . सदर सर्वे त राहुल ला एक मत तर मोदीना १९ मते पडली . स्थळ कॅनॉट प्लेस . ज्या राज्यात भाजपाची सरकारे पडली आहेत त्या राज्यात मोदीना पर्याय नाही असाच सूर सर्वे मधेच दिसत आहे . आता आर टी ओ ,भाव स्थिर राहणे,, ऐहिक प्रगती हे स्वच्छ दिसत आहे. भारत देशात प्रधान मंत्री हे पद अगदी गटार स्वच्छ ठेवण्यासाठीही जबाबदार आहे असा समज अभ्यासका मध्ये देखील आहे. आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये सफाई तुलनेने मोदीनी आवाहन केल्यानंतर जास्त जाणवते आहे . माझी तक्रार उलटीच आहे . मोदी हे पुरेसे हुकूमशहा नाहीत अशी तक्रार आहे . अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,कामामधील दिरंगांई अशा बाबतीत हुकुमी बहुमत असताना कडक शासन प्रशासनास करणारे कायदे करणे शक्य आहे. तसे मोदीनी केले आहेत का ? तर उत्तर नाही. अमुक रकमेवरचा व्यवहार चेकनेच असा कायदा असेल तर ती रक्कम २ लाख कशासाठी १०००० का असू नये ? डिजिटल क्रान्ती हवी तर कार्ड व्यवहारासाही फी का म्हणून ? असे अनेक प्रश्न आहेत . ते मोदीनी सोडविलेले दिसत नाहीत . आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्र बिदू शेतकरी , कामगार की उद्योजक की सर्वच याचा नीट ठोस विचार झालाय का ? मतांसाठी शेतकरी एके शेतकरी हे एक टोक तर दुसरे टोक एफ डी ए असे करून कसे चालेल ?

In reply to by चौकटराजा

mrcoolguynice 26/12/2018 - 12:15
माझी तक्रार उलटीच आहे . मोदी हे पुरेसे हुकूमशहा नाहीत अशी तक्रार आहे . अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,कामामधील दिरंगांई अशा बाबतीत हुकुमी बहुमत असताना कडक शासन प्रशासनास करणारे कायदे करणे शक्य आहे. तसे मोदीनी केले आहेत का ? तर उत्तर नाही. अमुक रकमेवरचा व्यवहार चेकनेच असा कायदा असेल तर ती रक्कम २ लाख कशासाठी १०००० का असू नये ? डिजिटल क्रान्ती हवी तर कार्ड व्यवहारासाही फी का म्हणून ? असे अनेक प्रश्न आहेत . ते मोदीनी सोडविलेले दिसत नाहीत . आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्र बिदू शेतकरी , कामगार की उद्योजक की सर्वच याचा नीट ठोस विचार झालाय का ? मतांसाठी शेतकरी एके शेतकरी हे एक टोक तर दुसरे टोक एफ डी असेआय करून कसे चालेल ?
याविषयावर येणाऱ्या टिपिकल प्रतिसादाच्या फाफटपसाऱ्यात आपली प्रतिक्रिया वेगळेपण दाखवून जातेय. (चू भू द्या घ्या परंतु) तुम्हाला असे म्हणायचं आहे का ? (वरील प्रतिक्रियेत) ..... (पुढच्यावेळेस) मोदी[च] का ? या विषयावर तुम्ही असे म्हणू इच्छिता की... भारताच्या भल्यासाठी लागणारा , निर्णायक कठोरपणा व ठाम धोरण (कमी धोरण लवचिकता.) यांचा प्रयोग मोदीजींना या सध्याच्या कार्यकीर्दीत पूर्णपणे /मनसोक्तपणे करता आला नाही (किंबहुना त्याची आणाखी कठोरता वाढवता यावी), म्हणून पुढच्या वेळेस फक्त मोदीजी..

राघव 26/12/2018 - 14:14
ई-गव्हर्नन्स बद्दल राहून गेलं लिहायचं. वेळ मिळेल तसा लिहेन. पण सध्या या काही लिंक्स - बर्‍याच ई-गव्हर्नन्स च्या अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स बद्दलची माहिती इथे मिळेल - http://digitalindia.gov.in/content/recent-e-governance-initiatives http://digitalindia.gov.in/writereaddata/files/whats_new_doc/Presentation-UNDP-26.08.2015.v5.pdf थोदी - https://www.enam.gov.in/enam/ https://gem.gov.in/ https://digilocker.gov.in/ https://etaal.gov.in/ https://attendance.gov.in/

Blackcat 26/12/2018 - 15:24
जनता पँटप्रधान निवडत नाहीत. लोक आपापले खासदार निवडतात , त्यामुळे मोदीना पर्याय ह्या चर्चेचा उपयोग नाही , तुम्हाला वाटले तर मोदी किंवा क्ष असा पर्याय असेलही , म्हणून सगळ्या 500 मतदारसंघात मोदी किंवा क्ष उभे करून निवडून देणार का ? हल्ली अमित शहा पप्पू ऐवजी राहुलजी म्हणू लागलेत , असे ऐकले , खरे आहे का ?

सर टोबी 26/12/2018 - 15:59
अशा लेखांची येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रसिद्ध होण्याची गरजच आहे. कसं आहे मतदार मोदींच्या भाषणामुळे जितके संतापतात त्यापेक्षा जास्त भक्तांच्या अशा मधाळ लेखांमुळे जास्त संतापतात. तेंव्हा येउद्या असेच लेख. आता बांगलादेश कारभाराकडे वळू या. हा करार सुमारे ४००० किमी एवढ्या सीमेलगतच्या भूभाग, समुद्रातील काल्पनिक सीमा आणि वादग्रस्त सीमेलगतचे दोन्ही बाजूंकडील जनता यांना प्रभावित करणारा आहे. याचा मसुदा दोन-चार महिन्यात तयार होऊ शकत नाही. हा करार करण्याची गरज १९७२ मध्येच प्रतिपादन करण्यात आली होती. असा हा करार युपीए २ च्या काळातच अंतिम टप्प्यात आला होता. सांगण्याचा मुद्दा असा आहे कि एखादा दगड १०० व्या घावाला फुटला म्हणजे अगोदरचे ९९ घाव फुकट गेले असा अर्थ होत नाही. आपल्या पुढील लेखात मोदींचे विनापाश असणे, १८, १८ तास काम करणे वगैरे गोष्टींवर वाचायला आवडेल. पु. ले. शु.

In reply to by सर टोबी

Blackcat 26/12/2018 - 17:38
आपण विणापाश् आहोत , हे सांगत फिरणारे लोक कधी हा विचार करतात का , की , त्यांचे आजी आजोबा , आईवडील हेही विनापाशच फिरत राहिले असते , तर हे कुठून जन्मले असते ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गब्रिएल 26/12/2018 - 18:25
बर्का Blackcat सायेब, जन्तेला पार लुटुन खाऊन त्वांड पुसनारे न्येते रस्त्यावर पैश्याला पासरी पड्ले हायेत. इनापाश, दुसर्‍यांचा इचार कर्नारा आनि जन्तेसाटी लुटारू न्येत्यांबरूबर टशन घेनारा न्येता ४०-५० वर्षातून येकादा व्हतो न व्हतो. तस्ला न्येता मिळाला नाय आनि मिळाला तर त्येला हेरायची हुशारी जन्तेत नसली की बाजारबुणगे न्येते जनेत्चा कसा कचरा कर्तात ह्ये आक्क्या भार्तातल्या जन्तेच्या डोळ्यासमोर हाय बगा. येक येळ आडानी मान्सं सोडा, पन शिकलीसवररलेली मान्सं त्येंच्यापेक्षा जास्त भारी आंधळी आसल्यागत वागतात. हाच मोट्टा बेशिक लोचा हाये आप्ला, कसं?

इथे चर्चा करणार्‍यांमधले मोदी विरोधक मोदींची रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, मोदींच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद_१९८२ 26/12/2018 - 17:52
इथे चर्चा करणार्‍यांमधले मोदी विरोधक मोदींची रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, मोदींच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :( -- सहमत !

mrcoolguynice 26/12/2018 - 18:10
इथे चर्चा करणार्‍यांमधले क्ष लोकं, नेहरूंचीही रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत, तेही गेल्या अनेक दशकांपासून. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, नेहरूंच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :( जसे काय पुढील निवडणूक मोदीजींना नेहरूजींच्यातच लढाईची आहे. असो.

In reply to by mrcoolguynice

इतक्या त्वरीत, माझा मुद्दा (नेहरू-मोदी तर्कट मध्ये आणून सप्रमाण आणि विनोदी पद्धतीने) ठामपणे सिद्ध केल्याबद्दल, अनेक धन्यवाद ! =)) =)) =)) अवांतर : माझा मुद्दा मोदी किंवा अजून कोणाबद्दल नव्हता, तर सद्य राजकिय वास्तवावर होता, हे जाणण्याइतकी हुशारी तुमच्यात आहे असा माझा समज होता. तो समज खोडून काढण्यासाठी तुमचा हा प्रतिसाद असला तर... असो.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 26/12/2018 - 18:44
पंडित नेहरूंच्या पणतवाची लायकी त्यांच्या १० % असती तरी लोकांनी त्यांना मान्य केले असते ती ०.१ % ( एक दशांश टक्का) सुद्धा नाही ( जी आहे ती केवळ "पंडित नेहरूंचा पणतु" म्हणूनच आहे. एका बाजूला

बटाटे टाका कि दुसरीकडे सोने निघेल किंवा देशात असणारी एम आर आय मशिन्स जोडली कि वैद्यकीय सेवेत आमूलाग्र क्रांती होईल

अशा तर्हेची आचरट वक्तव्ये करणारा माणूस उमेदवार म्हणून परत परत आमच्या माथी मारला जातो आहे याचेच दुःख आहे. १२५ कोटीच्या देशात एकही लायक नेता काँगेसी लोकांना मिळत नाही? वैचारिक दिवाळखोरीचे उदाहरण यापेक्षा मोठे नसावे. श्री मोदी येतात कि नाही हा प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांना पर्याय म्हणून कोण नेता सर्व मान्य होऊ शकेल? निर्नायकी राज्य हे केवळ आपल्या स्थितिस्थापकत्वाने (inertia) अगोदर दिलेल्या पण हळू हळू कमी होणाऱ्या (decelerating) वेगाने चालत असते. जेव्हा वेग वाढवण्याची गरज असते तेंव्हा हा कमी होणारा वेग देशासाठी फार महाग पडू शकेल.

In reply to by सुबोध खरे

Blackcat 26/12/2018 - 18:52
असू द्या हो. पण अमित शहानी पप्पू ऐवजी राहुलजी असे म्हणायला सुरुवात केली आहे , हे खरे की थोतांड ? जानेवारीत मोदीजी हिसाब देणार हैत म्हणे

In reply to by mrcoolguynice

ट्रम्प 26/12/2018 - 22:21
राष्ट्रीय पुत्राची ( भावी पंतप्रधान ) सुमार बुद्धि झाकन्या साठी वय 48 झाले तरी उठसुठ त्यांच्या पंजोबा ,आजी आणि वडिलांचा संदर्भ द्यावा लागतोय या पेक्षा दुर्दैव काय ? राष्ट्रीय पुत्राच्या पूर्वजा मध्ये देश हाकण्याची धमक होती . यदानकदाचित हे महाराज पंतप्रधान झाले आणि पाकिस्तान किंवा चीन च्या राष्ट्रप्रमुखा बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या वेळी हे महाराज पोरकटपणा करणार नाही कशावरुन ? तो विचारच नकोसा वाटतोय .

मामाजी 26/12/2018 - 23:09
माफ करा पण मी या मुद्द्यांशी असहमत आहे कारण ज्या परिस्थितीत मोदिंनी सत्ता सांभाळली ती परिस्थिती आपण विचारात घेतलेली नाही असे मला वाटते. जर शून्या पासून सुरू करून शंभरापर्यत पोहोचायच्या ऐवजी जर कोणी पंच्याहत्तर पर्यंत पोहोचला तर आपण म्हणू शकतो की पंच्याहत्तर टक्के काम झाले. परंतू जर कोणी उणे शंभर पासून सुरूवात करून पंधरा पर्यंत पोहोचला असेल तर आपण म्हणू शकत नाही की फक्त पंधरा टक्केच काम झाले. दुर्दैवाने माध्यमं व मोदिद्वेषाने अंध झालेले लोक स्वार्थासाठी ही वास्तविकता स्विकारायला तयार नाहीत व सूई अडकलेल्या तबकडी सारखे मोदि फेल, मोदि फेल करत राहतात..

राघव 27/12/2018 - 12:09
धाग्यावरील प्रतिसादांचा हळूहळू उतरत गेलेला स्तर आणि चर्चेला लागलेले अनावश्यक वळण बघून वाईट वाटले. असो. कोणाच्या लेखणीला आपण थांबवू शकत नाही. प्रत्येकाला काय योग्य ते समजतेच. त्याबरहुकुम वागायचे का नाही हा ज्याचा त्याचा निर्णय. मागील काही आठवड्यांपासून अनेक ठिकाणी चाललेले जालीय धागे, ब्लॉधागे, काही वैयक्तीक चर्चा आणि वाचनात आलेले न्यूज रिपोर्ट्स, यावरून साधारण काही गोष्टी इतक्यात लक्षात आल्यात - १. मोदींना पाठिंबा दाखवणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते सर्वोत्तम आहे असं [सर्व] मोदीसमर्थक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. २. मोदींना विरोध करणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते खोटं आणि चुकीचं आहे असं [सर्व] मोदीविरोधक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. ३. मोदींना विरोध करणे म्हणजे - काँग्रेस वा रागांना पाठिंबा हाही एक अनावश्यक निष्कर्ष काढून लक्ष्य केले जाते. ४. मोदीसरकारच्या कामावर जेवढे आक्षेप आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आक्षेप हे, भाजपकडून होत असणार्‍या आक्रस्ताळी प्रचाराला आणि अवाजवी श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याला आहे. या आक्षेप घेणार्‍यांमधे मोदीसमर्थकही आहेत. जर या बाबी नीट सांभाळल्यात तर लोक पुढं काम काय झालं याबद्दल चर्चा करायला तयार असतात. ५. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा अजूनही - "party with difference" आणि इतरांच्या कोणत्याही पातळीवरील आरोपांना/आक्षेपांना त्यांनी सभ्यतेनेच उत्तरे द्यायला हवीत, अशीच आहे. ६. सतत मागील साठ वर्षांचे पाघरूण घेणे आता बंद व्हावे अशी मोदीविरोधकांची अपेक्षा आहे आणि बर्‍याच ठिकाणी खूप रखडलेली कामे आधी झाली नाहीत असे सांगणे हे बरोबरच आहे, हे मोदीसमर्थकांचे म्हणणे आहे. ७. कोणताही विरोधी पक्ष पुढच्या विकास आराखड्याबद्दल वा योजनांबद्दल बोलतांना दिसत नाही. लोकानुनय करणार्‍या योजनांबद्दल आक्षेप घेणार्‍यात मोदीविरोधकही आहेत. .. .. राजकीय आरोपांना उत्तरे देतांना मोदीसरकारच्या प्रवक्त्यांची जीभ बरेचवेळा घसरते. विरोधी पक्षांकडूनही वाईट पातळीवर टीका होतेच आणि पत्रकारही बरेचदा लोडेड प्रश्न टाकत असतात, ज्यातून अनेक अर्थ निघू शकतात. पण सत्ताधार्‍यांना यासाठी तयार असलेच पाहिजे आणि त्यांनी रोख योग्य जागी ठेवला पाहिजे, हे माझे मत आहे.

सुबोध खरे 27/12/2018 - 12:14
https://www.mynation.com/news/pappumutra-rahul-gandhi-mha-rvs-mani-kamal-nath-ishrat-jahan-pgfnla सं पु आ च्या कालावधीत सरकारात "सचिव" असणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेले हे आज "मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याने" (श्री कमल नाथ) केलेले वक्तव्य आहे. बिरुटे सर प्रत्येक वेळेस भारताच्या पंतप्रधानांचा "फेकू"म्हणूनच उल्लेख करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत. त्यांना इतक्या वेळेस निदान एक तरी पुरावा द्या म्हणून सांगितले तसे न करता नुसते प्रच्छन्न आरोप करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत आणि आता त्यांच्याच काव्याला त्यांच्याच शब्दात कुणी जबाब दिला तर लगेच नाकाला मिरच्या झोंबतात बढिया है!

मामाजी 27/12/2018 - 16:51
संपादक मंडळाचा निर्णय शिरसावंद्य. . संपादक मंडळाला विनंती की हे माझे स्पष्टीकरण योग्य वाटल्यास ठेवावे अन्यथा उडवून टाकावे शब्दबंबाळ साहेबांनी कदाचित पप्पूxx ह्या शब्दामूळे याचा उल्लेख थर्डक्लास प्रतिसाद असा केला असावा हे मी गृहित धरतो. .पण शब्दबंबाळ साहेब एक गोष्ट सोयीस्कररीत्या विसरलेत ती म्हणजे मी या शब्दाचा प्रथम वापर केलेला नाही आणि ज्या व्यक्तिने ही शब्दयोजना पहिल्यांदा केली ( कदाचित् त्याचे पारितोषीक म्हणूनही असेल ) त्याच व्यक्तिच्या गळ्यात कॅांग्रेस अध्यक्षांनी मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची माळ घातलेली आहे.. आता बिरूटे सरांनी जे चहा ची उपमा देउन लिहीले आहे त्याचा अर्थ हा मोदि विरोधकांना मोदि परत सत्तेवर यायला नकोय त्यालाच ऊत्तर म्हणून मी पूढे माझ्या शब्दात लिहीले होते की मोदि समर्थकांना चहा हवाय म्हणजेच मोदि हवे आहेत व ज्याच्या मूळे आपल्याला मध्यप्रदेशात सत्ता मिळवता आली ते पेय आपल्या साठी आहे व त्यातला युवाजोश दाखवण्या साठी टेस्ट द थंडर हे जोडले होते. .

In reply to by मामाजी

शब्दबम्बाळ 27/12/2018 - 21:30
सोयीस्करपणे विसरायची कला इथल्या आपणासारख्या काही लोकांकडे चांगली असेल पण मला सध्या तरी त्याची गरज नाही! आपण आधीच्या प्रतिसादात वापरलेला पप्पूxx हा शब्द पूर्ण लिहिला नाहीत हो या प्रतिसादात! का बरे? आणि मूत्र हा शब्द वापरून एका मिपावरच्या आयडीला "टेस्ट द थंडर" म्हणता याची तरी लाज वाटावी माणसाला! नाही म्हणजे शाळेत असताना काही चुकीचं केलं आणि मोठ्ठी लोक ओरडायला लागली कि "त्यानं केलं म्हणून मीपण केलं" असे लहान मुलं सांगतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की "जर त्यानं खड्यात उडी मारली तर तू पण मारणार का?" जर गावाकडे असाल तर "त्यानं शेण खाल्लं म्हणून तू पण खाणार का?" ज्याला समजायचं तो समजतो पण काही (अति)शहाणे त्यात पण मीच बरोबर हे दाखवतात! असो, चालूदे तुम्हा लोकांचं!

In reply to by शब्दबम्बाळ

गब्रिएल 27/12/2018 - 21:38
नायतर काय? व्हॉटअबावटरी कर्न्याचा सर्वाधिकार फकस्त पप्पूभक्तांनाच हाय. इतर कोनीबी त्ये क्येल्यास आमाला थयथयाट करन्याचा फुल आधिकार हाये. काय समजून र्‍हायलाय आँ. :)

In reply to by शब्दबम्बाळ

आनन्दा 27/12/2018 - 23:51
तुमचा प्रतिसाद उडवला हे कळलं समजा पण त्याखालचा डॉ खरेंचा प्रतिसाद का उडवला? बार ते उडवले तर मग मूळ प्रतिसाद का उडवला नाही? त्यात कमरेखालची शेरेबाजी नाहीये असं संम ला वाटतंय का? आणि वाटत असेल तर तसे का असावे? लेखकाने मुद्दाम चाय हा शब्द तेथेही हायलाईट केलेला आहे.. की ते दाखवणे म्हणजे व्हॉटअबोउटरी?

बराच संतुलित वाटला लेख. मला वाटते आपण भारतीय द्विधा मनस्थितीत आहोत. एक आपल्याला आत्ता थोडे श्रम करून , त्रास सहन करून पायाभूत सुविधात सुधारणा हवी आहे का स्वस्त , लगेचच परिणाम दिसेल अश्या योजना हव्या आहेत. जनता कनफ्युज आहे आणि पक्ष अजूनच कनफ्युज आहेत. भाजपाने पुर्ण बहुमत असलेली सत्ता येताच लॉन्ग टर्म योजना सुरू केल्या साहजिकच जनतेकडून योजनांचा खर्च काढण्यासाठी टॕक्स वसुलण्यात आला. पण मग नेहमी नेहमी असं केलं तर जनता कशी काय निवडून देईल , असा साक्षात्कार भाजपा नेत्यांना झाला . म्हणून मग "जनता" खूष होईल असे काही निर्णय घेण्यात आहे. काँग्रेस तर पहिल्या पासूनच दिर्घकालीन योजना , पायाभूत सुविधांचा विकास यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जनता लगेचच खूष होईल असे निर्णय घेत आलेला आहे. सरकार हा जनतेचाच आरसा गृहीत धरला तर आपल्याला , आपल्यातील बव्हंशी लोकांची इच्छा असलेलेच सरकार मिळालेले आहे. आपल्यातील बव्हंशी मतदारांना मुलभूत सुविधांच्या विकासापेक्षा "आज माझा फायदा कसा होईल" यातच रस होता. मोदी सरकारने भविष्यकालीन समृद्ध भारत , दिर्घकालीन चालणाऱ्या योजना वगैरे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली . काही प्रमाणात पुर्णही केलीत. पण पायाभूत सुविधांत सुधारणा करायची असेल तर थोडीफार धग सगळ्यांनाच बसणार ही धग सहन करायची इच्छा व तयारी आपल्यापैकी बहुसंख्य मतदारांची असेल तर २०१९ मोदी सरकार येईल . पण आपल्याला लगेचच परिणाम दिसणाऱ्या योजना हव्या असतील तर रागा असो का अजून कुणी परत काँग्रेस सरकार येईल.

In reply to by उगा काहितरीच

राघव 24/12/2018 - 23:40
खरंय तुमचं म्हणणं. पायाभूत सुविधा कुणाला हव्यात आणि लगेचचा फायदा घेणारे किती हे नीट समजलं तर पुढची निवडणूक कोण जिंकेल हे सांगणं कठीण राहिलसं वाटत नाही. अर्थात् ते शब्दशः होणे नाही. :-) पण हे काँग्रेसला चांगलं समजत असल्यामुळे मूळ मुद्द्यांपासून लक्ष वळवून लोकानुनयाचे धोरण खेळण्याचे उदात्त कार्य ते करत आलेत आणि करत राहतील. सर्वसामान्य लोकांना पैसा आलेला समजतो, नकळत गेलेल्याचा हिशोब मांडता येत नाही. त्याचा नेहमीच सर्व पक्षांनी राजकीय फायदा घेतलेला आहे, कुणी कमी तर कुणी जास्त, हे खरं.

यशोधरा 24/12/2018 - 17:10
लेख आवडला. पण, बांगलादेशचा सीमाप्रश्न संपुष्टात - हे नक्की का? असेल तर उत्तमच. कोणी जाणकार लिहील का? उखाळ्या पाखाळ्या ना काढता, वस्तुनिष्ठपणे लिहिणार असाल तर. माओवादी चळवळीला पायबंद घालायची सुरुवात झाली आहे, म्हणता येईल.

In reply to by यशोधरा

राघव 24/12/2018 - 23:50
होय. हे खरं आहे. खालील लिंक वर बातमी वाचता येईल. https://www.news18.com/news/india/prime-minister-narendra-modi-signs-land-boundary-agreement-with-bangladesh-pm-sheikh-hasina-1002466.html खरं तर मोदींनी यात फार काही केलेलं नाही. पण जे केलं त्याविना बाकीच्या सगळ्या आधी केलेल्या कामात अडकलेला बोळा निघाला. ते जरी छोटं तरी अत्यंत महत्त्वाचं ठरल्यामुळे त्याचं महत्त्व वाढतं.

अभिजित - १ 24/12/2018 - 17:36
बहुतेक फेक .. २. आर.टी.ओ. चे, पासपोर्ट सारख्या बर्‍याच कार्यालयातून एजंट्सचे काम कमी. आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय काम होत नाही. पासपोर्ट तर पूर्वीपासूनच ( २०१४ च्या आधीपासून ) चांगलेच आहे. TCS . https://www.tcs.com/e-governance-passport-transform-indian-passport-office ३. बर्‍याच ठिकाणी कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच आधारकार्ड अनिवार्य केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेस महत्त्वाचं पाठबळ. जागे व्हा. आता SC ने बंदी घातली आहे . बँक मध्ये चालत नाही. फक्त सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर कार्ड वापरावे लागते. ६. बांगलादेशचा सीमाप्रश्न संपुष्टात. कधी ? केव्हा ? १६. जीएसटीची किचकट अंमलबजावणी, वाढलेले करसंकलन गुगल करा - GST shortfall !! १८. जलवाहतुकीला प्रोत्साहन, गंगा स्वच्छ करण्यावरील भर गंगा अजूनही तशीच मैली आहे. झालेले काम नगण्य आहे. गुगल करा.

In reply to by अभिजित - १

खोट नका बोलू. तीनच महिण्यापूर्वी मी माझे driving Licence एक पैसाही egent न देता काढलेला आहे. https://parivahan.gov.in/sarathiservice8/sarathiHomePublic.do ह्या साईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन ड्राइविंग Liscence साठी apply करू शकता.

In reply to by रात्रीचे चांदणे

अभिजित - १ 25/12/2018 - 18:35
पण हि सारथी सर्विस मोदींनी सुरु केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? हे सगळं मोदी राज्यावर यायच्या आधी सुरु आहे. मी पासपोर्ट २०१२ केला. त्यामुळे मी ठामपणे त्या विषयी बोलू शकतो. कि मोदींच्या आधीपासून ती चांगलीच आहे. RTO - माझा वैयत्तिक अनुभव नाही. पण हि सारथी मोदींनी start नाही केली हे लक्षात घ्या.

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 25/12/2018 - 19:10

आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय काम होत नाही. RTO - माझा वैयत्तिक अनुभव नाही.

दोन्ही विधाने आपलीच आहेत हे विनम्रपणे आपल्या नजरेस आणू इच्छितो

In reply to by सुबोध खरे

एकेरीपणाच्या अतिरेकाचे आणि विसंगतीचे सतत होणारे प्रकार पाहता, असे वागण्याचा अतिरेक करणार्‍या एका जुन्या आयडिची प्रकर्षाने आठवण झाली. पूनर्जम ?! :) ;)

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 25/12/2018 - 19:36
तुम्हाला सध्या मानसिक उपचाराची फार गरज आहे असे दिसते. :) --- मुळ मुद्दा काय होता ? की, "आर.टी.ओ. चे, पासपोर्ट सारख्या बर्‍याच कार्यालयातून एजंट्सचे काम कमी झाले". मग इथे [पण हि सारथी सर्विस मोदींनी सुरु केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? हे सगळं मोदी राज्यावर यायच्या आधी सुरु आहे.] याचा संबध काय ? २०१४ आधी आरटिओ, रेशन ऑफिस बाहेर काय परिस्थिती होती ह्याची थोडी माहिती घ्या व नंतर इथे येऊन लिहा. --

अभिजित - १ 24/12/2018 - 17:39
https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-leaders-in-indian-politics-1806244/ लोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला. गिरीश कुबेर | December 17, 2018 05:10 pm ‘देशाचं समर्थपणे नेतृत्व करू शकेल असा दुसरा नेता आहेच कुठे?’ असा प्रश्न काही मंडळी सतत उपस्थित करीत असतात. ‘कडबोळ्याचं सरकार म्हणजे देशाचं वाट्टोळं!’ असंही म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्ष इतिहास काय दर्शवतो?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 24/12/2018 - 19:00
बाकी चालू द्या.. पण तोच इतिहास असे देखील दाखवतो की या अश्या प्रकारच्या तीव्र नाराजीतून जेव्हा असमर्थ नेत्यांचे कडबोळ्यांचे सरकार येते ते नेहमीच औट घटकेचे ठरते. आणि आपल्याच कर्माने ते पाय उतार होउन ज्याला हरवले होते त्याला त्याहीपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून देते. तेव्हा भानावर असाल तर असे स्वप्नरंजन सोडा. वास्तवात या, प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करा आणि मोदींना हरवा.. पण त्यासाठी तशी कुवत असलेला नेता शोधा. विरोधक ज्यांना नेता मानत होते ते नितीशकुमार तर आता मोदींच्या आश्रयाला गेलेत. बाकी याकडे डोळेझाक करायची असेल तर करा बापडे. कुबेरांची मती अगदी शहामृगाच्या वाटेवर गेली असेल असे वाटले नव्हते.

In reply to by आनन्दा

मोदींना हरवा.. पण त्यासाठी तशी कुवत असलेला नेता शोधा.
हं... मोदींना हरवण्याकरिता गडकरींना आणणार आहे :)

In reply to by आनन्दा

तेजस आठवले 25/12/2018 - 13:57
याकूब मेमनला न्यायव्यवस्थेने दोषी ठरवून फाशी दिल्यानंतर कुबेर अजूनही सुतकात आहेत. लोकसत्तेच्या ऑनलाईन आवृत्तीत सकारात्मक किंवा सध्याच्या सरकारशी सहमत असे कुठलेही मत आले की ते प्रतिक्रीयांत दिसत नसे. आता तर प्रतिक्रिया देण्याची सुविधा काढून टाकली आहे. छापील आवृत्तीत क्वचित एखादी दिसते, ती पण मुळमुळीत. पहिले एक वर्ष लोकसत्तेतून पेंग्विनसेनेवर टीकात्मक लेख येत असत, पण नंतर ते बंद झाले आणि नंतर सामनाचे मुखपत्र असल्याच्या थाटात लोकसत्तेत बातम्या छापल्या जात आहेत. इकडे पेंग्विनने डरकाळी फोडली की लगेच तिकडे मोदींना कसा घाम फुटला ह्याच्या बातम्या.मांडवली जबरदस्त.लोकसत्ता आता पूर्णपणे डावे वृत्तपत्र बनण्याच्या जवळ आहे.

mrcoolguynice 24/12/2018 - 17:53
राघव यांनी हा छान लेखं, त्यांना सहज वाटलं म्हणून लिहिला आहे, त्यांनी संसदीय भाषेत आपले विचार मांडले आहे, आणि ही एक चांगली गोष्ट. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु डॉ मनमोहन सिंग यांचावर 'ऍक्सिडेंटल पी एम' नंतर अतिशय शेलक्या शब्दता टीका होत असताना, त्यांचे विरोधकही , त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर करू शकत नाहीत. किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व वरिष्ठ दर्जाच्या मंत्र्यांपासून , सचिवांपासून , अधिकाऱ्यांपासून , त्यांनी पत्रकांना कधीही ऍक्सेस ब्लॉक केला नव्हता. किंवा त्यांनी कुठल्याही चॅनेल्स ना वाळीत टाकले नव्हते. आपल्या पक्षातील कुठल्याही प्रवक्त्याला कुठल्याही चॅनेल पासून आडकाठी केलेली नव्हती.

In reply to by mrcoolguynice

राघव 24/12/2018 - 23:58
:-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या, मनमोहनसिंगांनी पत्रकारांना ब्लॉक न करण्याच्या, मुद्द्यावर मी सहमत आहे. मोदींनी कुणाला ब्लॉक केल्याचं तसं खरंतर ऐकिवात नाही. हां त्यांनी मुलाखती नाकारलेल्या असू शकतात आणि तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. प्रत्येकाशी बोललंच पाहिजे असं थोडंच आहे. आता जर असं घडलेलं असेलंच तर त्या पत्रकाराला राग येणं स्वाभाविक आहे, हे मात्र अगदी खरं.

छान समतोल लेख. पण तरीही साधारणपणे असलेली एक सार्वत्रिक समजूत अशी की यूपीए सरकारपेक्षातरी या सरकारनं काम चांगलं केलंय! माझं म्हणणं आहे, केलेलं काम लक्षणिय आहे आणि त्याचा वेग अगोदरच्या कोणत्याही सरकारपेक्षा खूप जास्त आहे... पण सद्य सरकार ते लोकांपुढे प्रभावीपणे आणण्यात तितकेसे यशस्वी झालेले नाही. मोदी सरकारचे बहुसंख्य महत्वाचे प्रकल्प दीर्घकालीन व स्थायी फायद्याचे आहेत, त्यांचे फलित सर्वसामान्य लोकांच्या जीवनात चांगले मूलभूत बदल घडवतील. मात्र, असे बदलांचे फायदे सर्वसामान्य लोकांना मिळणे सुरू होण्यास वेळ लागतो. बहुसंख्य भारतियांची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" या मानसिकतेला उपाय म्हणून, जनतेला त्वरीत दृश्य फायदा मिळणारेही अनेक प्रकल्प सुरू केले असते तर जनतेचा पाठींबा केवळ भक्कम राहिला नसता तर त्यात भर पडत गेली असती (व मध्य प्रदेश व छत्तीसगड निवडणूकांमध्ये वेगळा परिणाम दिसला असता). इथे हे सरकार कमी पडले आहे. त्याबद्दल, येत्या ५-६ महिन्यांत काही भरीव कामगिरी करणे आवश्यक आहे. ज्या निष्पक्षपणे आपण मोदींना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारू, त्याच निष्पक्षपणे काँग्रेसला पुढचा रोडमॅपसुद्धा विचारला पाहिजे. सद्या कॉग्रेसच नव्हे तर इतर सर्व विरोधी पक्ष मोदी व मोदी सरकारबद्दल... बर्‍याचदा, सभ्यपणाच्या सीमा ओलांडून... नकारात्मक टीकाच केवळ करत आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पक्षाने स्वतःच्या पूर्वीच्या चांगल्या कामाबद्दल किंवा (निवडणूकीतली मोफत फायदे वाटण्याची वचने सोडता) भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना आढळत नाही. तीच अवस्था त्या पक्षांच्या माध्यमांतल्या पाठीराख्यांची आहे. किंबहुना, "आम्ही चुका केल्या म्हणून तर आम्ही २०१४ साली हरलो ना, मग आता का प्रश्न विचारता?" असा विचित्र सवाल करून ते टीका टोलवून लावताना दिसतात. या सगळ्याचा सामायिक अर्थ, 'परत निवडून येण्यासाठी आमच्याकडे नवीन काही योजना असणे जरूर नाही आणि निवडून आल्यावर आम्ही परत मागचेच उद्योग सुरू केले तरी मतदारांनी विचारू नये' असा होतो, हे त्या पक्षांना सोईचे आहे, पण, ते जनतेच्या लक्षात येत नाही हेच दिसत आहे... जनतेच्या लक्षात आले तरी जनतेची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" अशी मानसिकता निवडणूकांत लक्षणिय फरक पाडते हे दिसून आले आहेच. :) :( *************** अवांतर : "राजकिय पक्षांनी दिलेली वेगवेगळ्या खैरातीची (उदा: कर्जमाफी, अनुदाने, इ) वचने ही (करदात्या किंवा इतर) जनतेला विचारून दिलेली नसतात, तेव्हा ती वचने त्यांनी त्यांच्या पक्षिय फंडातून करावी." या अर्थाचे संदेश व्हॉट्सॅपवरून फिरत आहेत. हे घडण्याची शक्यता दिसत नसली तरी त्या संदेशांतला तर्क मात्र चपखल आहे. करसंकलनाने जमलेला पैसा जणू काय आपली स्वतःची मिळकत आहे असे समजून केलेल्या या खैरातीच्या आश्वासनांकरताच जणू, 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र', ही म्हण तयार केली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राघव 25/12/2018 - 00:04
धन्यवाद डॉक. :-) "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" या मानसिकतेला एकतर्फी पर्याय असू शकत नाही, समूळ मानसिकतेत सपूर्ण बदल होईल तेव्हा होईल, त्याची सुरुवात मोदींनी केली असं माझं मत आहे. याच भारतीय राजकारणातील मूळ बदलाबद्दल मी लेखात नमूद केलंय. अर्थात् जोवर हा संपूर्ण बदल होत नाही तोवर आपली सत्ता जाऊ न देण्याचं राजकीय भान मोदींना नक्कीच आहे आणि त्यात काही गैर आहे असंही कुणी म्हणणार नाही.

mrcoolguynice 24/12/2018 - 19:27
"मोदीजीं शिवाय पर्याय नाही?" आणि "भाजपचे नुकत्याच झालेल्या ५ राज्यातील निवडणुकीतील अपयश " या दोन गोष्टीत काही कोरिलेशन आहे का ? ------------------------------------------------------------------------------------- काही दिर्घकालीन योजनांच्या उदाहरणापैकी एक उदाहरण : देवेगौडांनी घोषणा तर वाजपेयींनी काम सुरु केलं, आता मोदींच्या हस्ते उद्घाटन आसामवासीयांचे दुमजली पुलाचे स्वप्नी साकार होणार लोकसत्ता ऑनलाइन ----------------------------------------------------------- जर भारतभर मोदीजींशिवाय पर्याय नाही तर "बिहारमध्ये जागावाटपात भाजपचे नमते धोरण" अश्या बातम्या काय दर्शवत आहेत ? "भाजप व मुख्यमंत्री नितीश यांचा जनता दल युनायटेड हे दोन पक्ष प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान एनडीएसोबत राहतील की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असताना पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. पासवान यांना लवकरच राज्यसभेवर धाडण्यात येईल. भाजप अध्यक्ष अमित शहा, नितीश कुमार व पासवान यांच्यात रविवारी येथे चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ४० जागांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली. भाजप १७ , जदयू १७ , लोजप ६ " बिहारमध्ये भाजप ५०% कमी जागांवर निवडणूक उमेदवार देणार, हे कशाचे लक्षण आहे ?

In reply to by mrcoolguynice

प्रसाद_१९८२ 24/12/2018 - 19:39
बिहारमध्ये भाजप ५०% कमी जागांवर निवडणूक उमेदवार देणार, हे कशाचे लक्षण आहे ? --- राजकिय मुत्सद्दीपणाचे!

In reply to by प्रसाद_१९८२

mrcoolguynice 24/12/2018 - 20:17
म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" हा "देशातील मोदीजींच्या एकमेवपणा" च्या दाव्यातील हवा काढून टाकणारा ठरला ...

In reply to by mrcoolguynice

प्रसाद_१९८२ 24/12/2018 - 20:22
म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" हा "देशातील मोदीजींच्या एकमेवपणा" च्या दाव्यातील हवा काढून टाकणारा ठरला ... -- याचा काय संबध, बिहार मधील जागावाटपाशी ?

In reply to by प्रसाद_१९८२

आनन्दा 24/12/2018 - 21:00
ओ, कोणाच्या नादाला लागताय? उद्या महाराष्ट्रात पण समान वाटप झाले की येतील प्रचाराला. बर्‍याच गोष्टी, ज्या ओपन आहेत, अगोदर पसुन महीत आहेत, त्या बद्दल देखील हे ओरडा करतात म्हणजे हे स्पष्ट राजकीय हेतुने प्रेरित अहेत हे स्पष्ट होते. अश्या लोकांच्या वाट्याला जाउ नये. अनुल्लेखाने मारावे. कसे?

In reply to by प्रसाद_१९८२

विशुमित 25/12/2018 - 16:20
बिहार मधील जनता नोटबंदी मुळे मोदींवर एवढे खुश असताना देखील बचवात्मक मुत्सद्दीपणा का बर करावा लागला असेल? ... NDA च कडबोळे सांभाळण्यपेक्षा एकहाती सत्ता त्यांच्या कधी ही चांगलीच नाही का?

राघव 25/12/2018 - 00:17
"कोरिलेशन": ५ नाही ३ राज्यात. तेही खरं म्हटलं तर एकाच राज्यात. राजस्थान आणि मध्यप्रदेशाबद्दल म्हणाल तर भाजप दोन्हीकडे समूळ हरायला हवा होता १५ वर्षांच्या सत्तेनंतर. त्यामुळे "डाव तुझ्या हाती दिला तरी जिंकता तुला येत नाही" अशी कॉग्रेसची तिथली अवस्था आहे. पर्याय कुणाला शोधायचा, कशासाठी शोधायचा आणि का शोधायचा ह्याची बरोबर उत्तरं आपण द्यावीत. कोरिलेशन आहे किंवा नाही ते मग मी सांगतो. :-) --- दीर्घकालीन परिणाम होणार्‍या आणि दीर्घकाळ चालणार्‍या यात काही फरक आहे का हो? की मला आपलं उगाचच काही चूक वाटतीये? --- पर्याय नाही हे खरंच आहे आणि ते आपण सहज मान्य केलं तर त्रास कमी होईल.. आपला. पर्याय असू नये असं काही माझं मत नाही. उलट खंबीर असा पर्याय असणं लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तो तसा नाही हे योग्य नाहीच. पण म्हणून उगाच कुणालाही पर्याय म्हणून मानायला मी तयार नाही. राहता राहिलं निवडणुकांतील यश-अपयश.. तर मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली असं मी मानत नाही. तसंच त्यांच्यामुळे राज्यातील सत्ता गेली असंही मी मानत नाही. तुम्ही मानावंच असा माझा काही आग्रहही नाही. मी सहिष्णू आहे हो! :-)

In reply to by राघव

mrcoolguynice 25/12/2018 - 09:31
राहता राहिलं निवडणुकांतील यश-अपयश.. तर मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली असं मी मानत नाही. तसंच त्यांच्यामुळे राज्यातील सत्ता गेली असंही मी मानत नाही.
जर भारतभर "मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली नाही" असं तुम्ही मानता, तर "एकमोदीमेव" या दाव्यामागे काही फार लॉजिक उरत नाही. हा आता नोटबंदी सारखे निर्णय , तुम्ही "एकमोदीमेव" च्या सपोर्टसाठी वापरणार असाल तर मग वेगळी गोष्ट .....

समर्पक 25/12/2018 - 00:29
बांगलादेश सीमाप्रश्नावरील ऐतिहासिक करार बव्हंशी लोकांना माहित नाही असे दिसते. जगातील सर्वात जटिल सीमेचे पुनर्रेखन , लोकसंख्येची अदलाबदल समाविष्ट असतानाही, अत्यंत शांततापूर्ण मार्गाने या दोन्ही सरकारांनी पार पाडले. आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या (डिप्लोमसीच्या) जगात या कार्याची बरीच वाखाणणी झाली. https://thediplomat.com/2015/05/a-boost-for-india-bangladesh-relations/ नकाशा सहित अधिक माहिती साठी : https://www.migrationpolicy.org/article/india-and-bangladesh-swap-territory-citizens-landmark-enclave-exchange

ट्रम्प 25/12/2018 - 15:37
भारतीय जनता खरच मूर्ख अशिक्षित , गावंढळ आहे . 2014 मध्ये मोदींच्या हातात सत्ता सोपावन्या ऐवजी आपल्या भारताच्या राष्ट्रीय कुटुंबाचाच विचार करायला हवा होता . ज्या प्रमाणे फळे , फुले पशु पक्ष्याना आणि जुन्या इतिहासकालीन ईमारतीना राष्ट्रीय दर्जा दिला गेला आहे त्याच प्रमाणे या कुटुंबाला राष्ट्रीय दर्जा दिला गेला पाहिजे व सतत त्यांना भारताची सत्ता सोपवली पाहिजे . आपल्या भारताच्या राष्ट्रीय माता , राष्ट्रीय राजपुत्र , राष्ट्रीय कन्या आणि राष्ट्रीय जवाई यां सर्वानी निरपेक्ष बुद्धिने या देशाची सेवा अहोरात्र केलेली असताना येथील मतदार या राष्ट्रीय कुटुंबा ला रस्त्यावर आणतात म्हणजे काय ? अतेरिकी जर चकमकित मारला गेला तर आमच्या भारत देशाच्या राष्ट्र मातेला रात्रभर झोप येत नसे !! त्या मेलेल्या अतेरिकी च्या आत्म्याला स्वर्गप्राप्ति व्हावी म्हणून त्या रात्रभर क्रॉस पाण्यात बुडवून ठेवत . राष्ट्रीय राजपुत्र तर कुशाग्र बुद्धिचातुर्य चा वनवा असल्या मुळे रोजगारहमी योजनेमध्ये स्वतः खांद्यावर घमेले वाहून वर्षानुवर्ष गरीब राहिलेल्या शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन अनुभवायाचा प्रयत्न केला !! त्याच प्रमाणे या पुत्राने देशातील गरीब जनतेच्या उद्धारासाठी अचानक बहिर्गमन करून परदेशातील गुहेत चिंतन करन्याची सिद्धि प्राप्त केली आहे . राष्ट्रीय जवाई आणि कन्या स्वकष्टाने उभ्या केलेल्या उद्योगधंद्यातुन वेळ काढून देशसेवेकरिता देशातील राजकीय संकटसमई राजमाते व राजपुत्रा बरोबर चर्चेत भाग घेतलेला आहे . या राष्ट्रीय कुटुंबा ने नॅशनल हैरॉल्ड बंद पडलेले असताना ते चालू आहे असे दाखवून आपल्या वडिलोपर्जित जागे चे भाड़े वसूल करण्याची किमया अत्ता पर्यन्त करत होते , असे वैविध्यपूर्ण गुण या गर्भश्रीमंत कुटुंबा मध्ये असताना गरीबीतुन वर आलेल्या मोदींना पंतप्रधान म्हणून मान्यता कशी दिली ? म्हणे मोदी 16 तास काम करतात ? त्यात काय नवल ? कामगार हा 16 तास काम करण्यासाठीच असतो . कारण गर्भश्रीमंत राजघरान्यात जन्म व्हायला देखील नशीब लागते . 2019 मध्ये तरी सुजाण मतदार या राष्ट्रीय कुटुंबा चा फेरविचार करतील अशी आशा आहे .

In reply to by ट्रम्प

वडगावकर 26/12/2018 - 09:33
ट्रम्फ तात्यांचा हा छोटेखानी लेख म्हणजे मुख्य लेखाचे जोडपत्र किंवा अनुलग्नक अर्थात annexure-१ म्हणायला हरकत नाही ,एकदम कडक ,आवडलं. मोदींना हटवा आणी पंतप्रधान पदासाठी खालील पैकी एका नावाची शिफारस मी निवड मंडळास करतो कल की आंधी-राहुल गांधी सुश्री मायावती जी श्री रामविलास पासवान श्री लालू प्रसाद यादव सुश्री ममता बानर्जी जनाब ओवेसी साहब (थोरले आणी धाकले ) सुश्री प्रियांका गांधी श्री रॉबर्ट वधरा श्री दिग्विजय सिंग अजून कोणी इच्छुक असतील तर नाव नोंदणी करण्यास हरकत नाही,

In reply to by वडगावकर

मोदींना विरोध म्हणजे राहूल गांधी वा वर उल्लेखलेले कुणी नेते यांना पाठिंबा असा अर्थ का घेतला जातो हे कळत नाही. देशात इतरही काही चांगले नेते आहे... अनेक पक्षात. मोदींचा कारभार जास्त करुन एककल्ली आहे. अगदी स्वतःच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनाही ते महत्व देत नाही म्हणूनही त्यांना विरोध होवू शकतो (खास करुन जे काँग्रेस वा रागचे समर्थक नाही त्यांच्याकडून). इतर काही चांगली नावे भाजप - नितीन गडकरी , सुषमा स्वराज , पीयूष गोयल, राजनाथ सिंह काँग्रेस - पृथ्वीराज चव्हाण , सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीया .. इतर - नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू ...अजूनही कुणी असू शकतील कुणी म्हणेल की पण हे नेते (वा यातले बरेचसे) स्वतःच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत मग त्यांच्या नावाची चर्चा का ? तर मला वाटते अशी चर्चा केल्यानेच त्यांचे नाव पुढे येवू शकेल. देशाला पक्षाने लादलेला नेता (उदा: रागा) नको तर जनतेचा आवाज ऐकून नेता निवडला जावा. हे स्वप्नरंजन आहे हे मान्य, पण स्वप्न बघितलीच नाहीत तर साकार कशी होतील ? मुख्य मुद्दा की देशाला चांगला नेता - स्वच्छ चारित्र्य असणारा , लोकशाही तत्वांवर विश्वास असणारा , सर्वांना सोबत घेवून चालणारा , खोटी आणि भडक आश्वासने न देणारा नेता हवाय , अर्थिक समज ,राजकीय दूरदृष्टी आणि मनाचा मोठेपणा असणारा नेता असावा. तो कोणत्या पक्षाचा आहे याला महत्व नसावे. मला एकाच वेळी काँग्रेसचे नरसिंह राव आणि भाजपचे अटलबिहारी ह्या दोघांच्या कारकिर्दीचे कौतुक वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

प्रसाद_१९८२ 26/12/2018 - 13:04
कुणी म्हणेल की पण हे नेते (वा यातले बरेचसे) स्वतःच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत मग त्यांच्या नावाची चर्चा का ? तर मला वाटते अशी चर्चा केल्यानेच त्यांचे नाव पुढे येवू शकेल. -- याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी. -- २०१३ मधे गोव्यात झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत त्यांचे नाव घोषीत व्हायच्या आधी त्यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणी ही पाहत नव्हते. राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांचीच नावे चर्चेत होती. मात्र श्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केल्यावर ते देशाच्या पंतप्रधानपदाचे सक्षम उमेदवार झाले.

In reply to by प्रसाद_१९८२

याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी.
सहमत. पण आता त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेत काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे हे कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. पुर्वी म्हणजे २०१४ च्या सुमारास मोदी समर्थक असलेले काही जण आता मोदीविरोधक झाले आहेत हे मी स्वतः आसपास पाहत आहे. हा असंतोष दुसरा मोठा नेता निर्माण करुन त्याला पंतप्रधानपदी बसविण्याइतका जास्त नसेलही कदाचित, पण निदान अशा चर्चा झडू लागल्या आहेत इतकं नक्की... अगदी मोदी समर्थक वा भक्तही 'मोदींना पर्याय आहे का ? ' असं विचारतात तेव्हा ते या असंतोषाच्या अस्तित्वाचा स्वीकार करतात.

नाखु 25/12/2018 - 16:45
२०१९ मध्ये मोदींना रोखण्यासाठी नव्हे तर फाशी किवा जन्मठेपेची शिक्षा देण्याइतपत भरभक्कम पुरावेच राऊत-कुबेर व मिपावरील धुरीणांकडे आहेत तेव्हां या सुवर्ण क्षणानंतर ,भारताचा सर्वांगिण विकास (मनमोहनपणे) आणि शेतकरी शरदाचे चांदण्यात न्हाऊन निघतील हे नक्की. २०१४ पूर्वीचे सुवर्णयुग येईल यात अजिबात शंका नाही. *** चलते चलते, मेरी ये बात याद रखना कभी अच्छाई ना कहना कभी अच्छाई ना कहना रोते चिल्लाते, बस यूँही तुम फनफनाते रहना कभी अच्छाई ...

चौकटराजा 26/12/2018 - 09:49
प्रत्येकाने स्वतः:ला एका प्रश्न प्रामाणिकपणे विचारून पाहावा तो असा की " मोदीना आज पर्याय आहे का ..... ? " त्याचे उत्तर नुकत्याच एका व्हिजुअल सर्वे मध्ये मी पाहिलेय . आता कोणी म्हणतील ते उत्तर देणारे अगोदर हेरून तिथे आणलेले असावेत . सदर सर्वे त राहुल ला एक मत तर मोदीना १९ मते पडली . स्थळ कॅनॉट प्लेस . ज्या राज्यात भाजपाची सरकारे पडली आहेत त्या राज्यात मोदीना पर्याय नाही असाच सूर सर्वे मधेच दिसत आहे . आता आर टी ओ ,भाव स्थिर राहणे,, ऐहिक प्रगती हे स्वच्छ दिसत आहे. भारत देशात प्रधान मंत्री हे पद अगदी गटार स्वच्छ ठेवण्यासाठीही जबाबदार आहे असा समज अभ्यासका मध्ये देखील आहे. आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये सफाई तुलनेने मोदीनी आवाहन केल्यानंतर जास्त जाणवते आहे . माझी तक्रार उलटीच आहे . मोदी हे पुरेसे हुकूमशहा नाहीत अशी तक्रार आहे . अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,कामामधील दिरंगांई अशा बाबतीत हुकुमी बहुमत असताना कडक शासन प्रशासनास करणारे कायदे करणे शक्य आहे. तसे मोदीनी केले आहेत का ? तर उत्तर नाही. अमुक रकमेवरचा व्यवहार चेकनेच असा कायदा असेल तर ती रक्कम २ लाख कशासाठी १०००० का असू नये ? डिजिटल क्रान्ती हवी तर कार्ड व्यवहारासाही फी का म्हणून ? असे अनेक प्रश्न आहेत . ते मोदीनी सोडविलेले दिसत नाहीत . आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्र बिदू शेतकरी , कामगार की उद्योजक की सर्वच याचा नीट ठोस विचार झालाय का ? मतांसाठी शेतकरी एके शेतकरी हे एक टोक तर दुसरे टोक एफ डी ए असे करून कसे चालेल ?

In reply to by चौकटराजा

mrcoolguynice 26/12/2018 - 12:15
माझी तक्रार उलटीच आहे . मोदी हे पुरेसे हुकूमशहा नाहीत अशी तक्रार आहे . अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,कामामधील दिरंगांई अशा बाबतीत हुकुमी बहुमत असताना कडक शासन प्रशासनास करणारे कायदे करणे शक्य आहे. तसे मोदीनी केले आहेत का ? तर उत्तर नाही. अमुक रकमेवरचा व्यवहार चेकनेच असा कायदा असेल तर ती रक्कम २ लाख कशासाठी १०००० का असू नये ? डिजिटल क्रान्ती हवी तर कार्ड व्यवहारासाही फी का म्हणून ? असे अनेक प्रश्न आहेत . ते मोदीनी सोडविलेले दिसत नाहीत . आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्र बिदू शेतकरी , कामगार की उद्योजक की सर्वच याचा नीट ठोस विचार झालाय का ? मतांसाठी शेतकरी एके शेतकरी हे एक टोक तर दुसरे टोक एफ डी असेआय करून कसे चालेल ?
याविषयावर येणाऱ्या टिपिकल प्रतिसादाच्या फाफटपसाऱ्यात आपली प्रतिक्रिया वेगळेपण दाखवून जातेय. (चू भू द्या घ्या परंतु) तुम्हाला असे म्हणायचं आहे का ? (वरील प्रतिक्रियेत) ..... (पुढच्यावेळेस) मोदी[च] का ? या विषयावर तुम्ही असे म्हणू इच्छिता की... भारताच्या भल्यासाठी लागणारा , निर्णायक कठोरपणा व ठाम धोरण (कमी धोरण लवचिकता.) यांचा प्रयोग मोदीजींना या सध्याच्या कार्यकीर्दीत पूर्णपणे /मनसोक्तपणे करता आला नाही (किंबहुना त्याची आणाखी कठोरता वाढवता यावी), म्हणून पुढच्या वेळेस फक्त मोदीजी..

राघव 26/12/2018 - 14:14
ई-गव्हर्नन्स बद्दल राहून गेलं लिहायचं. वेळ मिळेल तसा लिहेन. पण सध्या या काही लिंक्स - बर्‍याच ई-गव्हर्नन्स च्या अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स बद्दलची माहिती इथे मिळेल - http://digitalindia.gov.in/content/recent-e-governance-initiatives http://digitalindia.gov.in/writereaddata/files/whats_new_doc/Presentation-UNDP-26.08.2015.v5.pdf थोदी - https://www.enam.gov.in/enam/ https://gem.gov.in/ https://digilocker.gov.in/ https://etaal.gov.in/ https://attendance.gov.in/

Blackcat 26/12/2018 - 15:24
जनता पँटप्रधान निवडत नाहीत. लोक आपापले खासदार निवडतात , त्यामुळे मोदीना पर्याय ह्या चर्चेचा उपयोग नाही , तुम्हाला वाटले तर मोदी किंवा क्ष असा पर्याय असेलही , म्हणून सगळ्या 500 मतदारसंघात मोदी किंवा क्ष उभे करून निवडून देणार का ? हल्ली अमित शहा पप्पू ऐवजी राहुलजी म्हणू लागलेत , असे ऐकले , खरे आहे का ?

सर टोबी 26/12/2018 - 15:59
अशा लेखांची येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रसिद्ध होण्याची गरजच आहे. कसं आहे मतदार मोदींच्या भाषणामुळे जितके संतापतात त्यापेक्षा जास्त भक्तांच्या अशा मधाळ लेखांमुळे जास्त संतापतात. तेंव्हा येउद्या असेच लेख. आता बांगलादेश कारभाराकडे वळू या. हा करार सुमारे ४००० किमी एवढ्या सीमेलगतच्या भूभाग, समुद्रातील काल्पनिक सीमा आणि वादग्रस्त सीमेलगतचे दोन्ही बाजूंकडील जनता यांना प्रभावित करणारा आहे. याचा मसुदा दोन-चार महिन्यात तयार होऊ शकत नाही. हा करार करण्याची गरज १९७२ मध्येच प्रतिपादन करण्यात आली होती. असा हा करार युपीए २ च्या काळातच अंतिम टप्प्यात आला होता. सांगण्याचा मुद्दा असा आहे कि एखादा दगड १०० व्या घावाला फुटला म्हणजे अगोदरचे ९९ घाव फुकट गेले असा अर्थ होत नाही. आपल्या पुढील लेखात मोदींचे विनापाश असणे, १८, १८ तास काम करणे वगैरे गोष्टींवर वाचायला आवडेल. पु. ले. शु.

In reply to by सर टोबी

Blackcat 26/12/2018 - 17:38
आपण विणापाश् आहोत , हे सांगत फिरणारे लोक कधी हा विचार करतात का , की , त्यांचे आजी आजोबा , आईवडील हेही विनापाशच फिरत राहिले असते , तर हे कुठून जन्मले असते ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गब्रिएल 26/12/2018 - 18:25
बर्का Blackcat सायेब, जन्तेला पार लुटुन खाऊन त्वांड पुसनारे न्येते रस्त्यावर पैश्याला पासरी पड्ले हायेत. इनापाश, दुसर्‍यांचा इचार कर्नारा आनि जन्तेसाटी लुटारू न्येत्यांबरूबर टशन घेनारा न्येता ४०-५० वर्षातून येकादा व्हतो न व्हतो. तस्ला न्येता मिळाला नाय आनि मिळाला तर त्येला हेरायची हुशारी जन्तेत नसली की बाजारबुणगे न्येते जनेत्चा कसा कचरा कर्तात ह्ये आक्क्या भार्तातल्या जन्तेच्या डोळ्यासमोर हाय बगा. येक येळ आडानी मान्सं सोडा, पन शिकलीसवररलेली मान्सं त्येंच्यापेक्षा जास्त भारी आंधळी आसल्यागत वागतात. हाच मोट्टा बेशिक लोचा हाये आप्ला, कसं?

इथे चर्चा करणार्‍यांमधले मोदी विरोधक मोदींची रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, मोदींच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद_१९८२ 26/12/2018 - 17:52
इथे चर्चा करणार्‍यांमधले मोदी विरोधक मोदींची रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, मोदींच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :( -- सहमत !

mrcoolguynice 26/12/2018 - 18:10
इथे चर्चा करणार्‍यांमधले क्ष लोकं, नेहरूंचीही रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत, तेही गेल्या अनेक दशकांपासून. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, नेहरूंच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :( जसे काय पुढील निवडणूक मोदीजींना नेहरूजींच्यातच लढाईची आहे. असो.

In reply to by mrcoolguynice

इतक्या त्वरीत, माझा मुद्दा (नेहरू-मोदी तर्कट मध्ये आणून सप्रमाण आणि विनोदी पद्धतीने) ठामपणे सिद्ध केल्याबद्दल, अनेक धन्यवाद ! =)) =)) =)) अवांतर : माझा मुद्दा मोदी किंवा अजून कोणाबद्दल नव्हता, तर सद्य राजकिय वास्तवावर होता, हे जाणण्याइतकी हुशारी तुमच्यात आहे असा माझा समज होता. तो समज खोडून काढण्यासाठी तुमचा हा प्रतिसाद असला तर... असो.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 26/12/2018 - 18:44
पंडित नेहरूंच्या पणतवाची लायकी त्यांच्या १० % असती तरी लोकांनी त्यांना मान्य केले असते ती ०.१ % ( एक दशांश टक्का) सुद्धा नाही ( जी आहे ती केवळ "पंडित नेहरूंचा पणतु" म्हणूनच आहे. एका बाजूला

बटाटे टाका कि दुसरीकडे सोने निघेल किंवा देशात असणारी एम आर आय मशिन्स जोडली कि वैद्यकीय सेवेत आमूलाग्र क्रांती होईल

अशा तर्हेची आचरट वक्तव्ये करणारा माणूस उमेदवार म्हणून परत परत आमच्या माथी मारला जातो आहे याचेच दुःख आहे. १२५ कोटीच्या देशात एकही लायक नेता काँगेसी लोकांना मिळत नाही? वैचारिक दिवाळखोरीचे उदाहरण यापेक्षा मोठे नसावे. श्री मोदी येतात कि नाही हा प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांना पर्याय म्हणून कोण नेता सर्व मान्य होऊ शकेल? निर्नायकी राज्य हे केवळ आपल्या स्थितिस्थापकत्वाने (inertia) अगोदर दिलेल्या पण हळू हळू कमी होणाऱ्या (decelerating) वेगाने चालत असते. जेव्हा वेग वाढवण्याची गरज असते तेंव्हा हा कमी होणारा वेग देशासाठी फार महाग पडू शकेल.

In reply to by सुबोध खरे

Blackcat 26/12/2018 - 18:52
असू द्या हो. पण अमित शहानी पप्पू ऐवजी राहुलजी असे म्हणायला सुरुवात केली आहे , हे खरे की थोतांड ? जानेवारीत मोदीजी हिसाब देणार हैत म्हणे

In reply to by mrcoolguynice

ट्रम्प 26/12/2018 - 22:21
राष्ट्रीय पुत्राची ( भावी पंतप्रधान ) सुमार बुद्धि झाकन्या साठी वय 48 झाले तरी उठसुठ त्यांच्या पंजोबा ,आजी आणि वडिलांचा संदर्भ द्यावा लागतोय या पेक्षा दुर्दैव काय ? राष्ट्रीय पुत्राच्या पूर्वजा मध्ये देश हाकण्याची धमक होती . यदानकदाचित हे महाराज पंतप्रधान झाले आणि पाकिस्तान किंवा चीन च्या राष्ट्रप्रमुखा बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या वेळी हे महाराज पोरकटपणा करणार नाही कशावरुन ? तो विचारच नकोसा वाटतोय .

मामाजी 26/12/2018 - 23:09
माफ करा पण मी या मुद्द्यांशी असहमत आहे कारण ज्या परिस्थितीत मोदिंनी सत्ता सांभाळली ती परिस्थिती आपण विचारात घेतलेली नाही असे मला वाटते. जर शून्या पासून सुरू करून शंभरापर्यत पोहोचायच्या ऐवजी जर कोणी पंच्याहत्तर पर्यंत पोहोचला तर आपण म्हणू शकतो की पंच्याहत्तर टक्के काम झाले. परंतू जर कोणी उणे शंभर पासून सुरूवात करून पंधरा पर्यंत पोहोचला असेल तर आपण म्हणू शकत नाही की फक्त पंधरा टक्केच काम झाले. दुर्दैवाने माध्यमं व मोदिद्वेषाने अंध झालेले लोक स्वार्थासाठी ही वास्तविकता स्विकारायला तयार नाहीत व सूई अडकलेल्या तबकडी सारखे मोदि फेल, मोदि फेल करत राहतात..

राघव 27/12/2018 - 12:09
धाग्यावरील प्रतिसादांचा हळूहळू उतरत गेलेला स्तर आणि चर्चेला लागलेले अनावश्यक वळण बघून वाईट वाटले. असो. कोणाच्या लेखणीला आपण थांबवू शकत नाही. प्रत्येकाला काय योग्य ते समजतेच. त्याबरहुकुम वागायचे का नाही हा ज्याचा त्याचा निर्णय. मागील काही आठवड्यांपासून अनेक ठिकाणी चाललेले जालीय धागे, ब्लॉधागे, काही वैयक्तीक चर्चा आणि वाचनात आलेले न्यूज रिपोर्ट्स, यावरून साधारण काही गोष्टी इतक्यात लक्षात आल्यात - १. मोदींना पाठिंबा दाखवणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते सर्वोत्तम आहे असं [सर्व] मोदीसमर्थक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. २. मोदींना विरोध करणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते खोटं आणि चुकीचं आहे असं [सर्व] मोदीविरोधक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. ३. मोदींना विरोध करणे म्हणजे - काँग्रेस वा रागांना पाठिंबा हाही एक अनावश्यक निष्कर्ष काढून लक्ष्य केले जाते. ४. मोदीसरकारच्या कामावर जेवढे आक्षेप आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आक्षेप हे, भाजपकडून होत असणार्‍या आक्रस्ताळी प्रचाराला आणि अवाजवी श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याला आहे. या आक्षेप घेणार्‍यांमधे मोदीसमर्थकही आहेत. जर या बाबी नीट सांभाळल्यात तर लोक पुढं काम काय झालं याबद्दल चर्चा करायला तयार असतात. ५. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा अजूनही - "party with difference" आणि इतरांच्या कोणत्याही पातळीवरील आरोपांना/आक्षेपांना त्यांनी सभ्यतेनेच उत्तरे द्यायला हवीत, अशीच आहे. ६. सतत मागील साठ वर्षांचे पाघरूण घेणे आता बंद व्हावे अशी मोदीविरोधकांची अपेक्षा आहे आणि बर्‍याच ठिकाणी खूप रखडलेली कामे आधी झाली नाहीत असे सांगणे हे बरोबरच आहे, हे मोदीसमर्थकांचे म्हणणे आहे. ७. कोणताही विरोधी पक्ष पुढच्या विकास आराखड्याबद्दल वा योजनांबद्दल बोलतांना दिसत नाही. लोकानुनय करणार्‍या योजनांबद्दल आक्षेप घेणार्‍यात मोदीविरोधकही आहेत. .. .. राजकीय आरोपांना उत्तरे देतांना मोदीसरकारच्या प्रवक्त्यांची जीभ बरेचवेळा घसरते. विरोधी पक्षांकडूनही वाईट पातळीवर टीका होतेच आणि पत्रकारही बरेचदा लोडेड प्रश्न टाकत असतात, ज्यातून अनेक अर्थ निघू शकतात. पण सत्ताधार्‍यांना यासाठी तयार असलेच पाहिजे आणि त्यांनी रोख योग्य जागी ठेवला पाहिजे, हे माझे मत आहे.

सुबोध खरे 27/12/2018 - 12:14
https://www.mynation.com/news/pappumutra-rahul-gandhi-mha-rvs-mani-kamal-nath-ishrat-jahan-pgfnla सं पु आ च्या कालावधीत सरकारात "सचिव" असणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेले हे आज "मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याने" (श्री कमल नाथ) केलेले वक्तव्य आहे. बिरुटे सर प्रत्येक वेळेस भारताच्या पंतप्रधानांचा "फेकू"म्हणूनच उल्लेख करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत. त्यांना इतक्या वेळेस निदान एक तरी पुरावा द्या म्हणून सांगितले तसे न करता नुसते प्रच्छन्न आरोप करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत आणि आता त्यांच्याच काव्याला त्यांच्याच शब्दात कुणी जबाब दिला तर लगेच नाकाला मिरच्या झोंबतात बढिया है!

मामाजी 27/12/2018 - 16:51
संपादक मंडळाचा निर्णय शिरसावंद्य. . संपादक मंडळाला विनंती की हे माझे स्पष्टीकरण योग्य वाटल्यास ठेवावे अन्यथा उडवून टाकावे शब्दबंबाळ साहेबांनी कदाचित पप्पूxx ह्या शब्दामूळे याचा उल्लेख थर्डक्लास प्रतिसाद असा केला असावा हे मी गृहित धरतो. .पण शब्दबंबाळ साहेब एक गोष्ट सोयीस्कररीत्या विसरलेत ती म्हणजे मी या शब्दाचा प्रथम वापर केलेला नाही आणि ज्या व्यक्तिने ही शब्दयोजना पहिल्यांदा केली ( कदाचित् त्याचे पारितोषीक म्हणूनही असेल ) त्याच व्यक्तिच्या गळ्यात कॅांग्रेस अध्यक्षांनी मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची माळ घातलेली आहे.. आता बिरूटे सरांनी जे चहा ची उपमा देउन लिहीले आहे त्याचा अर्थ हा मोदि विरोधकांना मोदि परत सत्तेवर यायला नकोय त्यालाच ऊत्तर म्हणून मी पूढे माझ्या शब्दात लिहीले होते की मोदि समर्थकांना चहा हवाय म्हणजेच मोदि हवे आहेत व ज्याच्या मूळे आपल्याला मध्यप्रदेशात सत्ता मिळवता आली ते पेय आपल्या साठी आहे व त्यातला युवाजोश दाखवण्या साठी टेस्ट द थंडर हे जोडले होते. .

In reply to by मामाजी

शब्दबम्बाळ 27/12/2018 - 21:30
सोयीस्करपणे विसरायची कला इथल्या आपणासारख्या काही लोकांकडे चांगली असेल पण मला सध्या तरी त्याची गरज नाही! आपण आधीच्या प्रतिसादात वापरलेला पप्पूxx हा शब्द पूर्ण लिहिला नाहीत हो या प्रतिसादात! का बरे? आणि मूत्र हा शब्द वापरून एका मिपावरच्या आयडीला "टेस्ट द थंडर" म्हणता याची तरी लाज वाटावी माणसाला! नाही म्हणजे शाळेत असताना काही चुकीचं केलं आणि मोठ्ठी लोक ओरडायला लागली कि "त्यानं केलं म्हणून मीपण केलं" असे लहान मुलं सांगतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की "जर त्यानं खड्यात उडी मारली तर तू पण मारणार का?" जर गावाकडे असाल तर "त्यानं शेण खाल्लं म्हणून तू पण खाणार का?" ज्याला समजायचं तो समजतो पण काही (अति)शहाणे त्यात पण मीच बरोबर हे दाखवतात! असो, चालूदे तुम्हा लोकांचं!

In reply to by शब्दबम्बाळ

गब्रिएल 27/12/2018 - 21:38
नायतर काय? व्हॉटअबावटरी कर्न्याचा सर्वाधिकार फकस्त पप्पूभक्तांनाच हाय. इतर कोनीबी त्ये क्येल्यास आमाला थयथयाट करन्याचा फुल आधिकार हाये. काय समजून र्‍हायलाय आँ. :)

In reply to by शब्दबम्बाळ

आनन्दा 27/12/2018 - 23:51
तुमचा प्रतिसाद उडवला हे कळलं समजा पण त्याखालचा डॉ खरेंचा प्रतिसाद का उडवला? बार ते उडवले तर मग मूळ प्रतिसाद का उडवला नाही? त्यात कमरेखालची शेरेबाजी नाहीये असं संम ला वाटतंय का? आणि वाटत असेल तर तसे का असावे? लेखकाने मुद्दाम चाय हा शब्द तेथेही हायलाईट केलेला आहे.. की ते दाखवणे म्हणजे व्हॉटअबोउटरी?
डिस्क्लेमरः या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-) ===================== बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!! लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं! साधारण २००६-२००७ पासून मोदींचं नाव सतत कानावर पडू लागलं.

EVM

चिगो ·

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

अच्छे चाचा कच्चे चाचा

सुधीर मुतालीक ·

अर्धवटराव 15/11/2018 - 10:52
नेहेरुंऐवजी इतर कोणि देशाचा कारभार हाती घेतला असता तर आज त्याच्याबद्द्ल देखील काहि ना काहि उलट सुलट चर्चा झालीच असती. मग ते पटेल, सुभाषबाबु, आंबेडकर, अगदी गांधीजीदेखील. एकदम १००% पर्फेक्ट कारभार करणं कोणालाच शक्य नसतं. परस्पर अंतर्विरोधाने आणि आक्राळविक्राळ समस्यांनी ग्रस्त, प्रसुतीवेदनेने तळामळलेला पण भविष्याची गोड स्वप्नं बघणारा असा अवाढव्य देश सांभाळणं कठीणच काम होतं. नेहेरुंनी उत्तम फऊंडेशन टाकलं हे निर्वीवाद. एक गांधीजी सोडले तत्कालीन मोठ्या नेत्यांमधे सर्वच लोक सर्जरी करण्याच्याच विचाराचे होते. संपूर्ण जगच दोन महायुद्धांमुळे अत्यंत वेगाने बदलत होतं. त्यामुळे सभोवतालचं भान असणारा कोणिही नेता अशाच रॅडीकल परिवर्तनाचा मार्ग साधण्याचा प्रयत्न करेल. भारताची घडी बसवताना रशीयन मॉडेलचा रेफरन्स घेणं देखील सहाजीक होतं. अवांतरः बदलत्या सौदीवर एखादा लेख लिहावा अशी विनंती.

माहितगार 15/11/2018 - 11:38
मी नेहरुंना पुर्णपणे नकारात्मकपणे मोजत नाही अथवा द्वेषही करत नाही तरी पण नेहरु नसते तर इतर कुणि भारताचा गाडा चालवू शकले नसते हे कुटूंबपुजेतून आलेले अतिरंजन नाही ना अशी साशंकता वाटते. सबंध देशाच्या जनतेची साथ नसेल तर एकाच व्यक्तिकडे श्रेय कसे जाऊ शकेल ? आर्थिक बाजू बद्दल धागा लेखकापेक्षा जरासे वेगळे मत आहे . अवजड उद्द्योग देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा भाग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सक्षमीकरणा बाबत नेहरुंनी योग्यचच पाऊले उचलली. इंडस्ट्रीअल इन्फ्रास्ट्रक्चर कडे लक्ष दिले म्हणजे काँग्रेस सरकारांनी शेती आणि ग्रामीण भागासाठी आर्थिक तरतुदी कमी केल्या असे नाही विधीमम्डळे आणि संसदीय राजकारणावर ग्रामिण आणि शेती आधारीत राजकारणाचा प्रभाव काँग्रेस सरकारांवर सातत्याने होता. लोकसंख्या वाढीमुळे - अंशतः समाजवादामुळेही -या आर्थिक तरतुदींचे परिणाम दिसत नव्हते लोकसंख्या प्रश्न संजय गांधीच्या वेळी लक्षात आला आणि संजय गांधीच्या चमच्यांनी दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने हाताळला. समाजवादी व्यवस्थेचा आणि ततसंबंधी मर्यादांचा दोष पूर्णपणे नेहरुंना देता येत नाही, नेहरु असे पर्यंत स्थावरजंगम हा राज्यघटनेत मुलभूत आधिकार होता जो कम्युनिस्टांसोबतच्या राजकीय स्पर्धेत इंदिरा गांधींना बदलावा लागला. योजना आयोगासारखी व्यवस्था योजना आयोगाचे यशापयश वेगळे मोजले तरी व्यक्ती केंद्रीत नव्हती त्यामुळे आर्थिक बाजूवरुन नेहरुंकडे काही दोष पोहोचत असेल तर तो मर्यादीत असावा. नेपोटीझम मुळे प्रतिस्पर्ध्यांशी राजकीय स्पर्धा अधिक करावी लागते त्यात नेहरुंनी स्वतःच्या कुटूंबास हकनाक गुंतवण्यात सहभागामुळे नेहरुंचे काही राजकीय निर्णय अप्रत्यक्ष प्रभावित होणे सहाजिक असणार आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम धोरणांवर होऊन कारखानदारी व्यवस्था लायसन्सराजच्या दिशेने तर कुळकायदा आणि सिलींग धरण बांधले पण कालवे नाही सारखे जमिनी घेतल्या पण वाटल्या नाही आणि कुळकायद्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेतील फ्लाईट ऑफ कॅपिटल, त्यातच वाढत्या लोकसंख्येने जमिनीच्या वाटण्या अधिकच झाल्या अशा समस्यांकडे दुर्लक्ष होत गेले असावे. विस्ताराने लिहिण्याचा विषय आहे तुर्तास एवढेच. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुर्नवाचना सोबत काही धागा तीन लेख मिपावर लिहून झालेत (माझे नेहरवायण , , ) डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे पुर्नवाचन मध्येच थांबले तसे त्या अनुषंगाने लेखनही थांबले पुन्हा योग येईल तसे पुढे नेईन.

विजुभाऊ 15/11/2018 - 22:26
नेहरुंचा द्वेश करण्यात एका ठारावीक वर्गाचा फार मोठा सहभाग आहे. त्या संघटनेने नेहरु हे कसे इस्लाम धार्जीणे होते किंवा इस्लामधर्मीय होते हे खोटे शोध लावण्यातच धम्यता मानली.

गब्रिएल 15/11/2018 - 23:32

Excerpts from 'With no ill feeling to anybody' by MKK nair, IAS-47 batch

Sardar Vallabhbhai Patel, the then Deputy Prime Minister and Home Minister of India, whose 137th birth anniversary was on October 31, was insulted, humiliated and disgraced by the then Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, during a Cabinet meeting. "You are completely communal and I'll never be a party to your suggestions and proposals," Nehru is supposed to have shouted at Patel during a crucial Cabinet meeting to discuss the liberation of Hyderabad by the Army from the tyranny of the Razakkars, the then Nizam's private army. "A shocked Sardar Patel collected his papers from the table and slowly walked out of the Cabinet room. That was the last time Patel attended a Cabinet meeting. He also stopped speaking to Nehru since then," writes MKK Nair, a 1947 batch IAS officer, in his memoirs "With No Ill Feeling to Anybody." Nair had close ties with both Sardar and VP Menon, his man friday. Though Nair has not written the exact date of the above mentioned Cabinet meeting, it could have happened during the weeks prior to the liberation of Hyderabad by the Indian Army. Operation Polo, the mission to liberate Hyderabad from the Nizam, began on September 13, 1948 and culminated on September 18. While Sardar Patel wanted direct military action to liberate Hyderabad from the rape and mayhem perpetrated by the 200,000 Razakars , Nehru preferred the United Nations route. Nair writes that Nehru's personal hatred for Sardar Patel came out in the open on December 15, 1950, the day the Sardar breathed his last in Bombay, now Mumbai. "Immediately after he got the news about Sardar Patel's death, Nehru sent two notes to the Ministry of States. The notes reached VP Menon, the then Secretary to the Ministry. In one of the notes, Nehru had asked Menon to send the official Cadillac car used by Sardar Patel to the former's office. The second note was shocking. Nehru wanted government secretaries desirous of attending Sardar Patel's last rites to do so at their own personal expenses. But Menon convened a meeting of all secretaries and asked them to furnish the names of those, who wanted to attend the last rites of Patel. He did not mention anything about the note sent by Nehru. Menon paid the entire cost of the air tickets for those secretaries, who expressed their wish to attend Sardar's last journey. This further infuriated Nehru." Nair has written about his memoirs in the corridors of power in New Delhi. Nair's friendship with Patel began during the former's posting in Hyderabad as a civilian officer of the Army. "I was a bachelor and my guest house was a rendezvous of all those in the inner circle of the then Nizam of Hyderabad. Every night they arrived with bundles of currency notes. We gambled and played flash and the stakes were high. During the game, I served them the finest Scotch. After a couple of drinks, the princes and the junior Nawabs would open their minds and reveal the secret action plans being drawn out in the Nizam's palace. Once intoxicated, they would tell me about the plans to merge Hyderabad with Pakistan after independence. This was information that no one outside the Nawab's close family members and the British secret service were privy to. But I ensured that this information reached directly to Sardar Patel and thus grew our relation," writes Nair. The relation between Nair and Sardar Patel was such that the former's director general in the ministry told him once: "Sardar Patel keeps an open house for you." Nair, who worked in various ministries during his three-decade long civil service career, writes that the formation of North East Frontier Service under the Ministry of External Affairs by Nehru and the removal of the affairs of the Jammu & Kashmir from the Ministry of Home Affairs, were the major reasons behind the turmoil in both the regions. "This was done by Nehru to curtail the wings of Sardar Patel," Nair has written. Though Sardar Patel was known as a no-nonsense man, devoid of any sense of humour, Nair has written about lighter moments featuring him. One centres around VP Menon with whom Patel had a special relation. Menon had to face ire of Nesamani Nadar, a Congress MP from Kanyakumari, during his visit to Thiruvananthapuram in connection with the reorganisation of States. Nadar barged into Menon's suite in the State Guest House and shouted at him for not obeying his diktats. Menon, who was enjoying his quota of sun-downer, asked Nadar to get out of his room. A furious Nadar sent a six-page letter to Sardar Patel trading all kinds of charges against Menon. "He was fully drunk when I went to meet him in the evening and he abused me using the filthiest of languages," complained Nadar in his letter. Sardar Patel who read the letter in full asked his secretary, V Shankar , an ICS officer: "Shankar, does VP take drinks?" Shankar, who was embarrassed by the question, had to spill the beans. "Sir, Menon takes a couple of drinks in the evening," he said. Sardar was curious to know what was Menon's favourite drink. Shankar replied that Menon preferred only Scotch. "Shankar, you instruct all government secretaries to take Scotch in the evening," Sardar told. Shankar Nair writes that this anecdote was a rave in the Delhi evenings for a number of years! Balraj Krishna (92), who authored Sardar's biography, told The Pioneer that Nehru was opposed to Babu Rajendra Prasad, the then President, travelling to Bombay to pay his last respects to Patel. "But Prasad insisted and made it to Bombay," said Krishna. MV Kamath, senior journalist, said though Nehru too attended the funeral of Patel, it was C Rajagopalachari, who delivered the funeral oration. Prof MGS Narayanan, former chairman of Indian Council of Historical Research, said there was no reason to disbelieve what Nair has written. "But his memoirs did not get the due recognition it deserved. It is a historical chronicle of pre-and post independent India," he said. No wonder we hear this common refrain, that, if only the Sardar had become our PM, as per the votes of CWC, and Gandhi had not dissuaded him, in favour of a sulking Nehru, many of the country's problems would not have risen.

गामा पैलवान 15/11/2018 - 23:45
नमस्कार सुधीर मुतालिक. नेहरूंनी १७ वर्षं राज्यकारभार केला तो एडविनाच्या बळावर. अर्नेस्ट कासाल हा तिचा आजा (आईचा बाप). कासाल हा व्हिक्टोरिया राणीच्या काळचा ब्रिटीश साम्राज्याच्या पैशांचा प्रमुख स्रोत सांभाळीत असे. आजच्या भाषेत तो एक 'ग्लोबल आंतरप्रेन्युअर' होता. जगभर त्याच्या अफाट ओळखी होत्या. एडविनाची आई तिच्या लहानपणीच वारली. बापाचा पत्ता नव्हता. तिचं पालनपोषण अर्नेस्टनेच केलं. एडविना त्याच्याच तालमीत तयार झाली. पुढे नेहरू आणि एडविनाची लफडी व्यवस्थित सुरू झाली. नेहरू पंतप्रधान झाल्यावर तिच्या सल्ल्याने कारभार हाकीत असे. १९६० सली एडविना मेल्यावर नेहरूची एक बाजू कमकुवत झाली. पण त्याचा फाजील आत्मविश्वास अभंग होता. त्यातनं पुढे १९६२ ची चिनी दुर्घटना घडली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना सैन्यात परत प्रवेश न देण्याची अक्कल नेहरूंची असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

अर्धवटराव 15/11/2018 - 10:52
नेहेरुंऐवजी इतर कोणि देशाचा कारभार हाती घेतला असता तर आज त्याच्याबद्द्ल देखील काहि ना काहि उलट सुलट चर्चा झालीच असती. मग ते पटेल, सुभाषबाबु, आंबेडकर, अगदी गांधीजीदेखील. एकदम १००% पर्फेक्ट कारभार करणं कोणालाच शक्य नसतं. परस्पर अंतर्विरोधाने आणि आक्राळविक्राळ समस्यांनी ग्रस्त, प्रसुतीवेदनेने तळामळलेला पण भविष्याची गोड स्वप्नं बघणारा असा अवाढव्य देश सांभाळणं कठीणच काम होतं. नेहेरुंनी उत्तम फऊंडेशन टाकलं हे निर्वीवाद. एक गांधीजी सोडले तत्कालीन मोठ्या नेत्यांमधे सर्वच लोक सर्जरी करण्याच्याच विचाराचे होते. संपूर्ण जगच दोन महायुद्धांमुळे अत्यंत वेगाने बदलत होतं. त्यामुळे सभोवतालचं भान असणारा कोणिही नेता अशाच रॅडीकल परिवर्तनाचा मार्ग साधण्याचा प्रयत्न करेल. भारताची घडी बसवताना रशीयन मॉडेलचा रेफरन्स घेणं देखील सहाजीक होतं. अवांतरः बदलत्या सौदीवर एखादा लेख लिहावा अशी विनंती.

माहितगार 15/11/2018 - 11:38
मी नेहरुंना पुर्णपणे नकारात्मकपणे मोजत नाही अथवा द्वेषही करत नाही तरी पण नेहरु नसते तर इतर कुणि भारताचा गाडा चालवू शकले नसते हे कुटूंबपुजेतून आलेले अतिरंजन नाही ना अशी साशंकता वाटते. सबंध देशाच्या जनतेची साथ नसेल तर एकाच व्यक्तिकडे श्रेय कसे जाऊ शकेल ? आर्थिक बाजू बद्दल धागा लेखकापेक्षा जरासे वेगळे मत आहे . अवजड उद्द्योग देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा भाग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सक्षमीकरणा बाबत नेहरुंनी योग्यचच पाऊले उचलली. इंडस्ट्रीअल इन्फ्रास्ट्रक्चर कडे लक्ष दिले म्हणजे काँग्रेस सरकारांनी शेती आणि ग्रामीण भागासाठी आर्थिक तरतुदी कमी केल्या असे नाही विधीमम्डळे आणि संसदीय राजकारणावर ग्रामिण आणि शेती आधारीत राजकारणाचा प्रभाव काँग्रेस सरकारांवर सातत्याने होता. लोकसंख्या वाढीमुळे - अंशतः समाजवादामुळेही -या आर्थिक तरतुदींचे परिणाम दिसत नव्हते लोकसंख्या प्रश्न संजय गांधीच्या वेळी लक्षात आला आणि संजय गांधीच्या चमच्यांनी दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने हाताळला. समाजवादी व्यवस्थेचा आणि ततसंबंधी मर्यादांचा दोष पूर्णपणे नेहरुंना देता येत नाही, नेहरु असे पर्यंत स्थावरजंगम हा राज्यघटनेत मुलभूत आधिकार होता जो कम्युनिस्टांसोबतच्या राजकीय स्पर्धेत इंदिरा गांधींना बदलावा लागला. योजना आयोगासारखी व्यवस्था योजना आयोगाचे यशापयश वेगळे मोजले तरी व्यक्ती केंद्रीत नव्हती त्यामुळे आर्थिक बाजूवरुन नेहरुंकडे काही दोष पोहोचत असेल तर तो मर्यादीत असावा. नेपोटीझम मुळे प्रतिस्पर्ध्यांशी राजकीय स्पर्धा अधिक करावी लागते त्यात नेहरुंनी स्वतःच्या कुटूंबास हकनाक गुंतवण्यात सहभागामुळे नेहरुंचे काही राजकीय निर्णय अप्रत्यक्ष प्रभावित होणे सहाजिक असणार आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम धोरणांवर होऊन कारखानदारी व्यवस्था लायसन्सराजच्या दिशेने तर कुळकायदा आणि सिलींग धरण बांधले पण कालवे नाही सारखे जमिनी घेतल्या पण वाटल्या नाही आणि कुळकायद्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेतील फ्लाईट ऑफ कॅपिटल, त्यातच वाढत्या लोकसंख्येने जमिनीच्या वाटण्या अधिकच झाल्या अशा समस्यांकडे दुर्लक्ष होत गेले असावे. विस्ताराने लिहिण्याचा विषय आहे तुर्तास एवढेच. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुर्नवाचना सोबत काही धागा तीन लेख मिपावर लिहून झालेत (माझे नेहरवायण , , ) डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे पुर्नवाचन मध्येच थांबले तसे त्या अनुषंगाने लेखनही थांबले पुन्हा योग येईल तसे पुढे नेईन.

विजुभाऊ 15/11/2018 - 22:26
नेहरुंचा द्वेश करण्यात एका ठारावीक वर्गाचा फार मोठा सहभाग आहे. त्या संघटनेने नेहरु हे कसे इस्लाम धार्जीणे होते किंवा इस्लामधर्मीय होते हे खोटे शोध लावण्यातच धम्यता मानली.

गब्रिएल 15/11/2018 - 23:32

Excerpts from 'With no ill feeling to anybody' by MKK nair, IAS-47 batch

Sardar Vallabhbhai Patel, the then Deputy Prime Minister and Home Minister of India, whose 137th birth anniversary was on October 31, was insulted, humiliated and disgraced by the then Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, during a Cabinet meeting. "You are completely communal and I'll never be a party to your suggestions and proposals," Nehru is supposed to have shouted at Patel during a crucial Cabinet meeting to discuss the liberation of Hyderabad by the Army from the tyranny of the Razakkars, the then Nizam's private army. "A shocked Sardar Patel collected his papers from the table and slowly walked out of the Cabinet room. That was the last time Patel attended a Cabinet meeting. He also stopped speaking to Nehru since then," writes MKK Nair, a 1947 batch IAS officer, in his memoirs "With No Ill Feeling to Anybody." Nair had close ties with both Sardar and VP Menon, his man friday. Though Nair has not written the exact date of the above mentioned Cabinet meeting, it could have happened during the weeks prior to the liberation of Hyderabad by the Indian Army. Operation Polo, the mission to liberate Hyderabad from the Nizam, began on September 13, 1948 and culminated on September 18. While Sardar Patel wanted direct military action to liberate Hyderabad from the rape and mayhem perpetrated by the 200,000 Razakars , Nehru preferred the United Nations route. Nair writes that Nehru's personal hatred for Sardar Patel came out in the open on December 15, 1950, the day the Sardar breathed his last in Bombay, now Mumbai. "Immediately after he got the news about Sardar Patel's death, Nehru sent two notes to the Ministry of States. The notes reached VP Menon, the then Secretary to the Ministry. In one of the notes, Nehru had asked Menon to send the official Cadillac car used by Sardar Patel to the former's office. The second note was shocking. Nehru wanted government secretaries desirous of attending Sardar Patel's last rites to do so at their own personal expenses. But Menon convened a meeting of all secretaries and asked them to furnish the names of those, who wanted to attend the last rites of Patel. He did not mention anything about the note sent by Nehru. Menon paid the entire cost of the air tickets for those secretaries, who expressed their wish to attend Sardar's last journey. This further infuriated Nehru." Nair has written about his memoirs in the corridors of power in New Delhi. Nair's friendship with Patel began during the former's posting in Hyderabad as a civilian officer of the Army. "I was a bachelor and my guest house was a rendezvous of all those in the inner circle of the then Nizam of Hyderabad. Every night they arrived with bundles of currency notes. We gambled and played flash and the stakes were high. During the game, I served them the finest Scotch. After a couple of drinks, the princes and the junior Nawabs would open their minds and reveal the secret action plans being drawn out in the Nizam's palace. Once intoxicated, they would tell me about the plans to merge Hyderabad with Pakistan after independence. This was information that no one outside the Nawab's close family members and the British secret service were privy to. But I ensured that this information reached directly to Sardar Patel and thus grew our relation," writes Nair. The relation between Nair and Sardar Patel was such that the former's director general in the ministry told him once: "Sardar Patel keeps an open house for you." Nair, who worked in various ministries during his three-decade long civil service career, writes that the formation of North East Frontier Service under the Ministry of External Affairs by Nehru and the removal of the affairs of the Jammu & Kashmir from the Ministry of Home Affairs, were the major reasons behind the turmoil in both the regions. "This was done by Nehru to curtail the wings of Sardar Patel," Nair has written. Though Sardar Patel was known as a no-nonsense man, devoid of any sense of humour, Nair has written about lighter moments featuring him. One centres around VP Menon with whom Patel had a special relation. Menon had to face ire of Nesamani Nadar, a Congress MP from Kanyakumari, during his visit to Thiruvananthapuram in connection with the reorganisation of States. Nadar barged into Menon's suite in the State Guest House and shouted at him for not obeying his diktats. Menon, who was enjoying his quota of sun-downer, asked Nadar to get out of his room. A furious Nadar sent a six-page letter to Sardar Patel trading all kinds of charges against Menon. "He was fully drunk when I went to meet him in the evening and he abused me using the filthiest of languages," complained Nadar in his letter. Sardar Patel who read the letter in full asked his secretary, V Shankar , an ICS officer: "Shankar, does VP take drinks?" Shankar, who was embarrassed by the question, had to spill the beans. "Sir, Menon takes a couple of drinks in the evening," he said. Sardar was curious to know what was Menon's favourite drink. Shankar replied that Menon preferred only Scotch. "Shankar, you instruct all government secretaries to take Scotch in the evening," Sardar told. Shankar Nair writes that this anecdote was a rave in the Delhi evenings for a number of years! Balraj Krishna (92), who authored Sardar's biography, told The Pioneer that Nehru was opposed to Babu Rajendra Prasad, the then President, travelling to Bombay to pay his last respects to Patel. "But Prasad insisted and made it to Bombay," said Krishna. MV Kamath, senior journalist, said though Nehru too attended the funeral of Patel, it was C Rajagopalachari, who delivered the funeral oration. Prof MGS Narayanan, former chairman of Indian Council of Historical Research, said there was no reason to disbelieve what Nair has written. "But his memoirs did not get the due recognition it deserved. It is a historical chronicle of pre-and post independent India," he said. No wonder we hear this common refrain, that, if only the Sardar had become our PM, as per the votes of CWC, and Gandhi had not dissuaded him, in favour of a sulking Nehru, many of the country's problems would not have risen.

गामा पैलवान 15/11/2018 - 23:45
नमस्कार सुधीर मुतालिक. नेहरूंनी १७ वर्षं राज्यकारभार केला तो एडविनाच्या बळावर. अर्नेस्ट कासाल हा तिचा आजा (आईचा बाप). कासाल हा व्हिक्टोरिया राणीच्या काळचा ब्रिटीश साम्राज्याच्या पैशांचा प्रमुख स्रोत सांभाळीत असे. आजच्या भाषेत तो एक 'ग्लोबल आंतरप्रेन्युअर' होता. जगभर त्याच्या अफाट ओळखी होत्या. एडविनाची आई तिच्या लहानपणीच वारली. बापाचा पत्ता नव्हता. तिचं पालनपोषण अर्नेस्टनेच केलं. एडविना त्याच्याच तालमीत तयार झाली. पुढे नेहरू आणि एडविनाची लफडी व्यवस्थित सुरू झाली. नेहरू पंतप्रधान झाल्यावर तिच्या सल्ल्याने कारभार हाकीत असे. १९६० सली एडविना मेल्यावर नेहरूची एक बाजू कमकुवत झाली. पण त्याचा फाजील आत्मविश्वास अभंग होता. त्यातनं पुढे १९६२ ची चिनी दुर्घटना घडली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना सैन्यात परत प्रवेश न देण्याची अक्कल नेहरूंची असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

रफाल - भाग ३

रणजित चितळे ·

यशोधरा 23/10/2018 - 09:19
हा लेख अगोदरच्या भागांपेक्षा जरा अधिक किचकट वाटला, पुन्हा वाचेन. तरीही तीनही लेखांत केलेली विषयाची मांडणी आवडली. विषयाशी सुसंगत आणि कोणताही आव (भक्त वा मंद) ना आणता लिहिलेला लेख आवडला.

सुंदर माहितीपूर्ण लेखमाला ! समजून घ्यायचे असेल त्याला समजेल. एखाद्याला झोपेचे सोंग करायचे असले तर, भारतात लोकशाही आहे म्हणून, त्याला कोण अडवणार ?! पक्षी : लेखकाने म्हटल्याप्रमाणेच, अर्जंट खरेदी, लवकर खरेदी, परत कोटेशन का मागवली नाहीत, वेळेवर RFP का नाही प्रसिद्ध केली हे बोलणाऱ्यांनी आपल्याकडे विमानांची कमी का ह्याच्या बोंबा , असे करायला लोक मोकळे असतातच, किंबहुना, हे भारतिय लोकशाहीचे स्थिर लक्षण झाले आहे. :(

रणजित चितळे 23/10/2018 - 10:16
यशोधरा - पहिल्या भागात मी लिहिले होते भाग १ व भाग २ खरे तर पुरे आहेत पण ज्यांना डिपिपि जाणून घ्यायचे त्यांनी ३ रा भाग वाचावा. मला हे लिहून सरक्षण खरेदी वरचा धूर कमी करायचा होता (कोणतीही रफालचीच नाही) २००१ पासून ती पारदर्शक बनवण्यादृष्टीने पावले उचलली गेली व आता डिपिपि व g2g च्या माध्यमातून एक प्रक्रिया निर्माण झाली आहे. माझा अंततः हा परिच्छेद परत वाचावा ही विनंती करतो

In reply to by रणजित चितळे

यशोधरा 23/10/2018 - 10:39
मला लेख क्लिष्ट वाटतो आहे ते माझा ह्या विषयाचा अभ्यास नसल्याने व बारकावे माहीत नसल्याने, परंतु तुम्ही चांगले लिहिले आहे हे नक्की. लेखमाला पुन्हा वाचणार आहेच. आता सलग वाचेन.

खूप नवीन माहिती पूर्ण लेख पण मला अंशतः समजला आहे. कारण हा विषय नवीन आहे. पुन्हा सावकाश वाचेन. तुम्हाला धन्यवाद . राष्ट्रव्रत हा तुमची अनुदिनी आहे काय ?

विनोद१८ 24/10/2018 - 20:58
.....अतिशय सुलभपणे विषय उलगडला आहे. तुमचे तीनही लेख एका क्रमाने जर वाचले तर सगळे चित्र स्वछ्छपणे डोळ्यासमोर उभे राहते, शंकेला जागा दिसत नाही. खोलात न जाता, असा अभ्यास न करता केवळ वरवरच्या माहितीवर बोंबलणे हा ज्यांना आपला अधिकार वाटतो तिकडे किती व का लक्ष द्यायचे ??

माहितगार 02/11/2018 - 13:45
अनिल अंबानी कंपन्यांबद्दल हा काही लेटेस्ट आक्षेप-वृत्त काँग्रेस धार्जीण्या वायर कडून आलेले दिसते आहे. भाजपाई (राज्य) सरकारांचा अनिल अंबानींना थोडा फार सॉफ्ट कॉर्नर राहीला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असा सॉफ्ट कॉर्नर मधून भाजपा अथवा भाजपा नेत्यांच्या व्यक्तिगत हिताचा कुठे अद्याप संबंध स्पष्ट होत नाही. रॉबर्ट वड्रा केस मध्ये मध्ये जसे कायद्याच्या कचाट्यात वरीष्ठ राजकारणी सापडतील असे कमी असावे तसे इथेही वरीष्ठ राजकारणी कायद्याच्या कचाट्यात सापडतील असे फारसे काही अद्याप तरी प्रथमदर्शनी दिसलेले नाही. अंबानींचे सरकारी पक्षाची मर्जी राखण्याचे कौशल्य जुने आणि काँग्रेसला ऐतिहासिक काळापासून परिचित असावे. बाकी काँग्रेसने मागे भोके केलेल्या शहाळ्यातून विरुद्ध बाजूचा पक्ष पाणि पितोय . स्मायलीच्या कंसाची दिशा कशी ठेवावी :) की :( अशी हा अवघडपेच आहे. अवघड म्हणायचे की चालायचेच म्हणायचे ?

यशोधरा 23/10/2018 - 09:19
हा लेख अगोदरच्या भागांपेक्षा जरा अधिक किचकट वाटला, पुन्हा वाचेन. तरीही तीनही लेखांत केलेली विषयाची मांडणी आवडली. विषयाशी सुसंगत आणि कोणताही आव (भक्त वा मंद) ना आणता लिहिलेला लेख आवडला.

सुंदर माहितीपूर्ण लेखमाला ! समजून घ्यायचे असेल त्याला समजेल. एखाद्याला झोपेचे सोंग करायचे असले तर, भारतात लोकशाही आहे म्हणून, त्याला कोण अडवणार ?! पक्षी : लेखकाने म्हटल्याप्रमाणेच, अर्जंट खरेदी, लवकर खरेदी, परत कोटेशन का मागवली नाहीत, वेळेवर RFP का नाही प्रसिद्ध केली हे बोलणाऱ्यांनी आपल्याकडे विमानांची कमी का ह्याच्या बोंबा , असे करायला लोक मोकळे असतातच, किंबहुना, हे भारतिय लोकशाहीचे स्थिर लक्षण झाले आहे. :(

रणजित चितळे 23/10/2018 - 10:16
यशोधरा - पहिल्या भागात मी लिहिले होते भाग १ व भाग २ खरे तर पुरे आहेत पण ज्यांना डिपिपि जाणून घ्यायचे त्यांनी ३ रा भाग वाचावा. मला हे लिहून सरक्षण खरेदी वरचा धूर कमी करायचा होता (कोणतीही रफालचीच नाही) २००१ पासून ती पारदर्शक बनवण्यादृष्टीने पावले उचलली गेली व आता डिपिपि व g2g च्या माध्यमातून एक प्रक्रिया निर्माण झाली आहे. माझा अंततः हा परिच्छेद परत वाचावा ही विनंती करतो

In reply to by रणजित चितळे

यशोधरा 23/10/2018 - 10:39
मला लेख क्लिष्ट वाटतो आहे ते माझा ह्या विषयाचा अभ्यास नसल्याने व बारकावे माहीत नसल्याने, परंतु तुम्ही चांगले लिहिले आहे हे नक्की. लेखमाला पुन्हा वाचणार आहेच. आता सलग वाचेन.

खूप नवीन माहिती पूर्ण लेख पण मला अंशतः समजला आहे. कारण हा विषय नवीन आहे. पुन्हा सावकाश वाचेन. तुम्हाला धन्यवाद . राष्ट्रव्रत हा तुमची अनुदिनी आहे काय ?

विनोद१८ 24/10/2018 - 20:58
.....अतिशय सुलभपणे विषय उलगडला आहे. तुमचे तीनही लेख एका क्रमाने जर वाचले तर सगळे चित्र स्वछ्छपणे डोळ्यासमोर उभे राहते, शंकेला जागा दिसत नाही. खोलात न जाता, असा अभ्यास न करता केवळ वरवरच्या माहितीवर बोंबलणे हा ज्यांना आपला अधिकार वाटतो तिकडे किती व का लक्ष द्यायचे ??

माहितगार 02/11/2018 - 13:45
अनिल अंबानी कंपन्यांबद्दल हा काही लेटेस्ट आक्षेप-वृत्त काँग्रेस धार्जीण्या वायर कडून आलेले दिसते आहे. भाजपाई (राज्य) सरकारांचा अनिल अंबानींना थोडा फार सॉफ्ट कॉर्नर राहीला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असा सॉफ्ट कॉर्नर मधून भाजपा अथवा भाजपा नेत्यांच्या व्यक्तिगत हिताचा कुठे अद्याप संबंध स्पष्ट होत नाही. रॉबर्ट वड्रा केस मध्ये मध्ये जसे कायद्याच्या कचाट्यात वरीष्ठ राजकारणी सापडतील असे कमी असावे तसे इथेही वरीष्ठ राजकारणी कायद्याच्या कचाट्यात सापडतील असे फारसे काही अद्याप तरी प्रथमदर्शनी दिसलेले नाही. अंबानींचे सरकारी पक्षाची मर्जी राखण्याचे कौशल्य जुने आणि काँग्रेसला ऐतिहासिक काळापासून परिचित असावे. बाकी काँग्रेसने मागे भोके केलेल्या शहाळ्यातून विरुद्ध बाजूचा पक्ष पाणि पितोय . स्मायलीच्या कंसाची दिशा कशी ठेवावी :) की :( अशी हा अवघडपेच आहे. अवघड म्हणायचे की चालायचेच म्हणायचे ?
ह्या आधीचे https://www.misalpav.com/node/43446 https://www.misalpav.com/node/43450 भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी AoN - ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी. ASR - एअर स्टाफ रीक्वायरमेंट्स. CAG - कंपट्रोलर ऑडिटर जनरल. CCS - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. DAC - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल. DCS - डायरेक्ट कमर्शियल सेल्स.

रफाल - भाग २

रणजित चितळे ·

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

रफाल - भाग १

रणजित चितळे ·

आनन्दा 16/10/2018 - 10:17
वाचत आहे. अजून थोडे विस्तृत असले तरी चालले असते. घाईघाईत लेख आटपल्यासारखा वाटला.

सुबोध खरे 16/10/2018 - 11:22
युरो फायटर न घेण्याचे महत्त्वाचे कारण जरी ते महाग आहे हे दिले जात असले तरी खरी अनेक कारणे आहेत एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंड, जर्मनी स्पेन आणि इटली अशा चार देशात त्याच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन होते. त्यामुळे ऐन युद्धच्या वेळेस जर एखाद्या देशाने सुटे भाग पुरवण्यासाठी नकार दिला तरी तुमची विमाने जमिनीवरच राहतील. येतेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे विमाने हि अतिवेगाने हवेतुन जात असल्यामुळे घर्षण, उष्णता आणि हादऱ्यांमुळे त्याच्या भागांची झीज होत असते यामुळे दर काही तासांनी त्याच्या भागांची तपासणी करून झिजलेले भाग बदलावे लागतात. हि कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि युद्धात विमाने सतत उड्डाण करत असल्य्याने हि प्रक्रिया फार वेगाने हते त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात सुट्या भागांची गरज फारच जास्त असते. नेमके अशा वेळेस एखादा देश तुमची मान आवळू शकतो. लक्षात ठेवा कारगिल युद्धाचे ऐन वेळेस अमेरिकेने GPS वापरू देण्यास नकार दिला होता. २) युरोफायटरच्या देखभालीचा खर्च रफालच्या तुलनेत बराच जास्त आहे कारण त्याचे सुटे भाग जास्त खर्चिक आहेत शिवाय हा आंतरजातीय विवाह तेवढा यशस्वी झालेला नाही. ३) फ्रांस हा भारताचा एक अतिशय भरवशाचा साथीदार म्हणून संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. अग्नी तयार होण्यापूर्वी भारताचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी फ्रान्स ने भारताला आपल्या मिराज विमानात आवश्यक ते तांत्रिक बदल करवून दिले होते. असेच बदल रफालमध्ये अंतर्भूत आहेत. भारताला लागणारे(INDIA SPECIFIC) तांत्रिक बदल मध्ये हा एक न बोलता केलेला बदल आहे. ४) हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी युरोफायटर तेवढे उपयुक्त नाही. मिग २३-२७ या जुन्या विमानांच्या बदल्यात हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी रफाल हे युरोफायटरपेक्षा किती तरी जास्त चांगले आहे. ५) हवेतून हवेत मारा करणारे मिटीओर हे क्षेपणास्त्र युरोफायटरवर निविदा काढण्याच्या वेळेस (२००७) पूर्णपणे संलग्न झालेले नव्हते. त्याची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली. मिटीओर हे क्षेपणास्त्र साधारण १४०-१६० किमी पर्यंत मारा करू शकते. याच्या तुलनेत चीनचे PL -१२ हे क्षेपणास्त्र ८० किमी पर्यंत मारा करू शकते. ( ते किती अचूक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे), पाकिस्तान कडे अमेरिकेने दिलेली AMRAAM हि ८० किमी टप्पा असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

स्वधर्म 16/10/2018 - 12:12
वाचण्यास उत्सुक अाहे. अाणखी थोडा विस्ताराने लिहीला तरी चालेल. पण मला खालील बाबतीत वाचण्यास नक्की अावडेल. खासकरून दासू ही जर अशी कंपनी असेल, की जी अापल्या रेप्युटेशनला खूप जपते अाणि, अापण म्हणता तसे, “आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत..” तर कोणत्या कारणाने तिने सेट अॉफ देण्यासाठी रिलायन्स डिफेन्सची निवड केली? बाकी इतर मुद्द्यांबाबत (विमानाची तातडीची अावश्यकता, तांत्रिक मुद्दे, काही बाबतीतली गोपनियता इ) लोकांना फारशा शंका नाहीत, असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभिजित - १ 16/10/2018 - 14:49
विमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच नाही. पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले.

In reply to by अभिदेश

नाखु 16/10/2018 - 19:37
आणि समजेल अश्या भाषेत असल्याने जास्त काळजीपूर्वक वाचून काढला. बाकी मानवनिर्मित अडथळे सहज पार कराल अशी खात्री आहे. राजाराम सीताराम पासूनच लक्षात आहे. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 16/10/2018 - 18:57
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. On choosing Reliance Defence to be a major offset partner, Dassault said its main Indian partner in the past - HAL - was busy with several projects like the light combat aircraft and the choice was to go with a new entrant into the defence field. "We were told that HAL was fully booked. We talked to Reliance and they were very keen to create such capabilities in India. They have a track record and the financial capability as well," Trappier said. Dassualt said there would be other India partners as part of the offset programme also as the company does not have an exclusive agreement with Reliance. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/57175912.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 14/12/2018 - 18:28
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले. सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित उहापोह केला आहे त्यांच्या ३९ पानी आणि एकमुखी निकालात.

In reply to by जेपी

असंही crony capitalism मध्ये जनतेलाही रस नसावा. HAL किती आळशी आहे हे नाकपुड्या फुगवून संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मिळाला मलिदा एखाद्या कार्यक्षम दिवाळखोर उद्योगपतीला तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 17/10/2018 - 08:53
पण अत्यंत वाईट मराठी व लिंक्स मध्ये लिंक्स देऊन माळी साहेबांनी गूंतवून टाकलाय पण वाचेन (ब-याच गोष्टी माहित आहेत पण तरी सूद्धा वाचीन)

सुबोध खरे 16/10/2018 - 19:50
चितळे साहेब आपले नेहेमीचे यशस्वी कलाकार तुम्हाला रफालचा मूळ करार सुद्धा अंबानींना दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठीच झाला आहे हे पटवून देतील की नाही ते पहा. एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. हा का ना का.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 16/10/2018 - 22:51
एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. उगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका. राफेल ला कोणीच कमी लेखत नाहीए. बाकी वर गोडसे साहेबानी दिलेल्या लिंक्स वाचल्यात का ?

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 17/10/2018 - 09:22
इतरांसारखे हवेत गोळीबार करायची सवय नाही मला. तिन्ही दुवे नीट वाचून मगच प्रतिसाद दिला आहे. त्या लेखातील बऱ्याच गोष्टी भंपकपण आहेत. उदाहरणार्थ पहिल्या दुव्यात तसंच रशियाकडून पाकिस्तान आणि चीनला देखील मिग-३५शी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा होत होता. आणि मूळ महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला उद्देशून प्रतिसाद दिलेलाच नव्हता. खाजवून खरूज काढायची सवय सोडून द्या.

सुंदर सुरुवात. चितळे साहेबांचे लेख म्हणजे संशोधित पुराव्यांसह विश्वासू माहिती अपेक्षित आहेच. बर्‍याच जणांच्या बर्‍याच शंकाकुशंका दूर व्हायला मदत होईल. हा भाग जरा थोडक्यात आटपला असे वाटले. सद्या जोरात चर्चेत असलेला आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला विषय असल्याने, त्याबद्दल अजून जरा विस्ताराने माहिती प्रासंगिक होईल, असे वाटते.

ट्रम्प 16/10/2018 - 22:14
विनाकारण उठाठेवी करणाऱ्या भारतातील समस्त टोळ्यांना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे अंबानी च्या कंपनी ची निवड !!!! आणि त्या मुद्द्यावर अजूनही भाजप व्यवस्थित कारणमीमांसा देऊ शकली नाही

In reply to by ट्रम्प

अभिजित - १ 16/10/2018 - 22:56
विनाकारण उठाठेवी ?? टोळ्या ?? सत्य बाहेर यावे इतकीच मागणी आहे फक्त. बाकी मान्य केल्या बद्दल आभार - कि भाजप कडे काही स्पष्टीकरण नाही , अंबानी चे .

In reply to by अभिजित - १

ट्रम्प 17/10/2018 - 07:47
मोदींच्या निष्कलंक राजकारणाला अंबानी मूळे डाग लागला हे नक्की , भले त्यात 5 पैशा चा भ्रष्टाचार झाला नसेल .Hal कडे 27 हजार करोड च्या ऑर्डर असताना राफेल च काम त्यांच्या गळ्यात नको म्हणून अंबानी च्या कंपनी ची निवड केली असेल परंतु ती कंपनी अननुभवी आहे . Hal च्या कर्मचाऱ्यांना रागा ने भेटून काँग्रेस किती खालच्या थरावर उतरू शकते हे दाखवले .

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/10/2018 - 09:39
HAL still cannot manufacture the Sukhois on its own," said a source. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crmore than the price of the same jet imported from Russia. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57546519.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst अशी स्थिती का आली आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. राजकारणी लोक चिखलफेक करतात त्यात राजकारण आहे म्हणून. सामान्य माणसांनी राहुल गांधींसारख्या माणसाच्या नादी लागु नये. हिंदुस्थान एरोनॉटिक्सची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि ती का आहे याचे ज्यांना ज्ञान नाही ते केवळ राजकारणी लोकांच्या ऐकीव भाषणावर विसंबून येथे प्रतिसाद देत आहेत हे सहज लक्षात येते आहे. ज्यांना दोन सरकार मध्ये होत असलेल्या कराराबद्दल काहीही माहिती नाही तेहि केवळ स्कोअर सेटल करायला उगाच पिचक्या टाकत आहेत.

आनन्दा 16/10/2018 - 10:17
वाचत आहे. अजून थोडे विस्तृत असले तरी चालले असते. घाईघाईत लेख आटपल्यासारखा वाटला.

सुबोध खरे 16/10/2018 - 11:22
युरो फायटर न घेण्याचे महत्त्वाचे कारण जरी ते महाग आहे हे दिले जात असले तरी खरी अनेक कारणे आहेत एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंड, जर्मनी स्पेन आणि इटली अशा चार देशात त्याच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन होते. त्यामुळे ऐन युद्धच्या वेळेस जर एखाद्या देशाने सुटे भाग पुरवण्यासाठी नकार दिला तरी तुमची विमाने जमिनीवरच राहतील. येतेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे विमाने हि अतिवेगाने हवेतुन जात असल्यामुळे घर्षण, उष्णता आणि हादऱ्यांमुळे त्याच्या भागांची झीज होत असते यामुळे दर काही तासांनी त्याच्या भागांची तपासणी करून झिजलेले भाग बदलावे लागतात. हि कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि युद्धात विमाने सतत उड्डाण करत असल्य्याने हि प्रक्रिया फार वेगाने हते त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात सुट्या भागांची गरज फारच जास्त असते. नेमके अशा वेळेस एखादा देश तुमची मान आवळू शकतो. लक्षात ठेवा कारगिल युद्धाचे ऐन वेळेस अमेरिकेने GPS वापरू देण्यास नकार दिला होता. २) युरोफायटरच्या देखभालीचा खर्च रफालच्या तुलनेत बराच जास्त आहे कारण त्याचे सुटे भाग जास्त खर्चिक आहेत शिवाय हा आंतरजातीय विवाह तेवढा यशस्वी झालेला नाही. ३) फ्रांस हा भारताचा एक अतिशय भरवशाचा साथीदार म्हणून संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. अग्नी तयार होण्यापूर्वी भारताचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी फ्रान्स ने भारताला आपल्या मिराज विमानात आवश्यक ते तांत्रिक बदल करवून दिले होते. असेच बदल रफालमध्ये अंतर्भूत आहेत. भारताला लागणारे(INDIA SPECIFIC) तांत्रिक बदल मध्ये हा एक न बोलता केलेला बदल आहे. ४) हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी युरोफायटर तेवढे उपयुक्त नाही. मिग २३-२७ या जुन्या विमानांच्या बदल्यात हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी रफाल हे युरोफायटरपेक्षा किती तरी जास्त चांगले आहे. ५) हवेतून हवेत मारा करणारे मिटीओर हे क्षेपणास्त्र युरोफायटरवर निविदा काढण्याच्या वेळेस (२००७) पूर्णपणे संलग्न झालेले नव्हते. त्याची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली. मिटीओर हे क्षेपणास्त्र साधारण १४०-१६० किमी पर्यंत मारा करू शकते. याच्या तुलनेत चीनचे PL -१२ हे क्षेपणास्त्र ८० किमी पर्यंत मारा करू शकते. ( ते किती अचूक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे), पाकिस्तान कडे अमेरिकेने दिलेली AMRAAM हि ८० किमी टप्पा असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

स्वधर्म 16/10/2018 - 12:12
वाचण्यास उत्सुक अाहे. अाणखी थोडा विस्ताराने लिहीला तरी चालेल. पण मला खालील बाबतीत वाचण्यास नक्की अावडेल. खासकरून दासू ही जर अशी कंपनी असेल, की जी अापल्या रेप्युटेशनला खूप जपते अाणि, अापण म्हणता तसे, “आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत..” तर कोणत्या कारणाने तिने सेट अॉफ देण्यासाठी रिलायन्स डिफेन्सची निवड केली? बाकी इतर मुद्द्यांबाबत (विमानाची तातडीची अावश्यकता, तांत्रिक मुद्दे, काही बाबतीतली गोपनियता इ) लोकांना फारशा शंका नाहीत, असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभिजित - १ 16/10/2018 - 14:49
विमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच नाही. पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले.

In reply to by अभिदेश

नाखु 16/10/2018 - 19:37
आणि समजेल अश्या भाषेत असल्याने जास्त काळजीपूर्वक वाचून काढला. बाकी मानवनिर्मित अडथळे सहज पार कराल अशी खात्री आहे. राजाराम सीताराम पासूनच लक्षात आहे. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 16/10/2018 - 18:57
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. On choosing Reliance Defence to be a major offset partner, Dassault said its main Indian partner in the past - HAL - was busy with several projects like the light combat aircraft and the choice was to go with a new entrant into the defence field. "We were told that HAL was fully booked. We talked to Reliance and they were very keen to create such capabilities in India. They have a track record and the financial capability as well," Trappier said. Dassualt said there would be other India partners as part of the offset programme also as the company does not have an exclusive agreement with Reliance. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/57175912.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 14/12/2018 - 18:28
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले. सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित उहापोह केला आहे त्यांच्या ३९ पानी आणि एकमुखी निकालात.

In reply to by जेपी

असंही crony capitalism मध्ये जनतेलाही रस नसावा. HAL किती आळशी आहे हे नाकपुड्या फुगवून संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मिळाला मलिदा एखाद्या कार्यक्षम दिवाळखोर उद्योगपतीला तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 17/10/2018 - 08:53
पण अत्यंत वाईट मराठी व लिंक्स मध्ये लिंक्स देऊन माळी साहेबांनी गूंतवून टाकलाय पण वाचेन (ब-याच गोष्टी माहित आहेत पण तरी सूद्धा वाचीन)

सुबोध खरे 16/10/2018 - 19:50
चितळे साहेब आपले नेहेमीचे यशस्वी कलाकार तुम्हाला रफालचा मूळ करार सुद्धा अंबानींना दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठीच झाला आहे हे पटवून देतील की नाही ते पहा. एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. हा का ना का.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 16/10/2018 - 22:51
एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. उगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका. राफेल ला कोणीच कमी लेखत नाहीए. बाकी वर गोडसे साहेबानी दिलेल्या लिंक्स वाचल्यात का ?

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 17/10/2018 - 09:22
इतरांसारखे हवेत गोळीबार करायची सवय नाही मला. तिन्ही दुवे नीट वाचून मगच प्रतिसाद दिला आहे. त्या लेखातील बऱ्याच गोष्टी भंपकपण आहेत. उदाहरणार्थ पहिल्या दुव्यात तसंच रशियाकडून पाकिस्तान आणि चीनला देखील मिग-३५शी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा होत होता. आणि मूळ महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला उद्देशून प्रतिसाद दिलेलाच नव्हता. खाजवून खरूज काढायची सवय सोडून द्या.

सुंदर सुरुवात. चितळे साहेबांचे लेख म्हणजे संशोधित पुराव्यांसह विश्वासू माहिती अपेक्षित आहेच. बर्‍याच जणांच्या बर्‍याच शंकाकुशंका दूर व्हायला मदत होईल. हा भाग जरा थोडक्यात आटपला असे वाटले. सद्या जोरात चर्चेत असलेला आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला विषय असल्याने, त्याबद्दल अजून जरा विस्ताराने माहिती प्रासंगिक होईल, असे वाटते.

ट्रम्प 16/10/2018 - 22:14
विनाकारण उठाठेवी करणाऱ्या भारतातील समस्त टोळ्यांना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे अंबानी च्या कंपनी ची निवड !!!! आणि त्या मुद्द्यावर अजूनही भाजप व्यवस्थित कारणमीमांसा देऊ शकली नाही

In reply to by ट्रम्प

अभिजित - १ 16/10/2018 - 22:56
विनाकारण उठाठेवी ?? टोळ्या ?? सत्य बाहेर यावे इतकीच मागणी आहे फक्त. बाकी मान्य केल्या बद्दल आभार - कि भाजप कडे काही स्पष्टीकरण नाही , अंबानी चे .

In reply to by अभिजित - १

ट्रम्प 17/10/2018 - 07:47
मोदींच्या निष्कलंक राजकारणाला अंबानी मूळे डाग लागला हे नक्की , भले त्यात 5 पैशा चा भ्रष्टाचार झाला नसेल .Hal कडे 27 हजार करोड च्या ऑर्डर असताना राफेल च काम त्यांच्या गळ्यात नको म्हणून अंबानी च्या कंपनी ची निवड केली असेल परंतु ती कंपनी अननुभवी आहे . Hal च्या कर्मचाऱ्यांना रागा ने भेटून काँग्रेस किती खालच्या थरावर उतरू शकते हे दाखवले .

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/10/2018 - 09:39
HAL still cannot manufacture the Sukhois on its own," said a source. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crmore than the price of the same jet imported from Russia. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57546519.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst अशी स्थिती का आली आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. राजकारणी लोक चिखलफेक करतात त्यात राजकारण आहे म्हणून. सामान्य माणसांनी राहुल गांधींसारख्या माणसाच्या नादी लागु नये. हिंदुस्थान एरोनॉटिक्सची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि ती का आहे याचे ज्यांना ज्ञान नाही ते केवळ राजकारणी लोकांच्या ऐकीव भाषणावर विसंबून येथे प्रतिसाद देत आहेत हे सहज लक्षात येते आहे. ज्यांना दोन सरकार मध्ये होत असलेल्या कराराबद्दल काहीही माहिती नाही तेहि केवळ स्कोअर सेटल करायला उगाच पिचक्या टाकत आहेत.
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त ·

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड

माहितगार ·

In reply to by कंजूस

माहितगार 27/07/2018 - 14:44
मी केवळ रोमन लिपीत आणि आपल्याला परिचीत स्टँडर्ड नावाने शोधतोय , तरीही आजकाल सोशल मिडिया आणि आंतरजाल यांची सरमिसळ होत असल्यामुळे हे ट्रेंड्स किमान शहरी जनतेचे अंशतः प्रतिनिधीत्व करत असावेत. असे वाटते,

माहितगार 08/08/2018 - 10:03
अखेर वयाच्या ९४ व्या वर्षी करुणानिधींचा देहांतवास झाला. त्यांच्या मागे दोन पत्नी, चार मुले आणि दोन मुली काही पुतणे असा परिवार यातला बर्‍यापैकी परिवार राजकीय, चित्रपटीय घराणेशाही आणि आर्थीक व्यवहारांबद्दल साशंकीत पार्श्वभूमी असलेला दिसतो. त्यांच्या परिवारातील राजकीय वारसदारात एम.के. स्टालीन यांचे नाव आघाडीवर दिसते (गूगल ट्रेंड्स तमीळ शोधप्रीयतेत त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालीन जरासाच पुढे दिसतो. द्रविड मुन्नेत्र कळघम या त्यांच्या राजकीय पक्षाची तमीळ शोधप्रीयता स्टालीन पिता पुत्रांच्या डबल असावी. स्टालीनच्या अर्धी शोध प्रियता करुणानिधीची मुलगी कणिमोझी हिला दिसते, कणिमोझीच्या खालोखाल शोधप्रीयता अरुलनिथी या करुणानिधीच्या नातवास अभिनेता असल्यामुळे प्राप्त होते. त्यानंतर बाकी नातेवाईकांचा क्रमांक लागतो त्यात एम.के. अलागिरी, एम.के. मुथू, कलानिधी मारन, दयानिधी मारन, राजाथी अम्मल ( करुणानिधींची द्वितीय पत्नी) असा क्रम लागावा. करुणानिधींच्या मृत्यूमुळे मिळणारी तात्कालीक सहानुभूतीच्या लाटेचा करुणानिधींचा पक्ष , मुलगा स्टालीन मुलगी कणिमोझी आणि या दोघांच्या मुलांना पोहोचेल. अर्थात सहानुभूतीची लाटेचाही वार्षिक शोधप्रीयता सरासरीत समावेश केला तर रजनीकांतची शोधप्रीयता करुणानिधींच्या दुप्पट रहाते. पण करुणानिधींच्या सहानुभूतीच्या लाट ओसरल्यावर रजनीकांतची शोधप्रीयता स्टालीन आणि डिएमके पार्टीच्या किमान आठप्टीहून अधिक रहाते. अर्थात रजनीकांत स्वतःच्या शोधप्रीयतेस मतपेटीत किती रुपांतर करु शकतो ते येता काळ ठरवेल.

सुबोध खरे 08/08/2018 - 11:17
गुगल फक्त शिक्षित लोक आणि त्यात सुद्धा जालावर असलेल्या लोकांचा कल सांगू शकते. साधारण ८० % लोक तरी जालावर नसतील. ( ४५ टक्के स्त्रिया आणि ३५ % पुरुष) त्यामुळे अशा "ट्रेंड"ला किती महत्व द्यायचे हा एक मोठा प्रश्न आहे. वाय एस राजशेखर रेड्डी यांनी नेट सॅव्ही चंद्राबाबू नायडूंचा मोठा पराभव करून आंध्र प्रदेशात हे दाखवून दिले होते कि जालावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर फार मोठा फरक असू शकतो.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 08/08/2018 - 12:23
मान्य आहे, तरीही नेट सॅव्ही असणे आणि नेटवर लोकप्रीयता असणे या भिन्न बाबी आहेत. नेटवरची लोकप्रीयता मतांमध्ये परीवर्तीत करणे हे एक वेगळे आव्हान आहे. त्या शिवाय पार्लमेंटरी सिस्टीमची स्वतःची आव्हाने आहेतच भारतीय स्थानिक भाषेचे परिमाण आणि गूगल ट्रेंडवरील इंग्रजी शोध यातही फरक पडू शकतो. हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही. तशीही तामीळनाडूसहीत दक्षिणेत चित्रपट अभिनेत्यांच्या लोकप्रीयता मतदानात परिवर्तीत झाल्याचा गेल्या शतक भराचा मोठा इतिहास पाठीशी आहे. एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, जयललिता हि यातली ठळक नावे स्वतः करुणानिधी सुद्धा चित्रपट लेख वगैरे. मृत्यूच्या बळावर सहानुभूतीची असलेली लाट सरली की रजनीकांतला पुन्हा संधी असू शकेल. कारण जयललिता आणि करुणानिधी दोहोंचे ही राजकीय वारसदारांची भ्रष्टाचार विषयक प्रतिमा पुरेशा स्वच्छ नाहीत याचा लाभ रजनीकांतला होऊ शकावा असे वाटते.

सुबोध खरे 09/08/2018 - 11:41
हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही. हे आपले म्हणणे मान्य आहे

In reply to by कंजूस

माहितगार 27/07/2018 - 14:44
मी केवळ रोमन लिपीत आणि आपल्याला परिचीत स्टँडर्ड नावाने शोधतोय , तरीही आजकाल सोशल मिडिया आणि आंतरजाल यांची सरमिसळ होत असल्यामुळे हे ट्रेंड्स किमान शहरी जनतेचे अंशतः प्रतिनिधीत्व करत असावेत. असे वाटते,

माहितगार 08/08/2018 - 10:03
अखेर वयाच्या ९४ व्या वर्षी करुणानिधींचा देहांतवास झाला. त्यांच्या मागे दोन पत्नी, चार मुले आणि दोन मुली काही पुतणे असा परिवार यातला बर्‍यापैकी परिवार राजकीय, चित्रपटीय घराणेशाही आणि आर्थीक व्यवहारांबद्दल साशंकीत पार्श्वभूमी असलेला दिसतो. त्यांच्या परिवारातील राजकीय वारसदारात एम.के. स्टालीन यांचे नाव आघाडीवर दिसते (गूगल ट्रेंड्स तमीळ शोधप्रीयतेत त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालीन जरासाच पुढे दिसतो. द्रविड मुन्नेत्र कळघम या त्यांच्या राजकीय पक्षाची तमीळ शोधप्रीयता स्टालीन पिता पुत्रांच्या डबल असावी. स्टालीनच्या अर्धी शोध प्रियता करुणानिधीची मुलगी कणिमोझी हिला दिसते, कणिमोझीच्या खालोखाल शोधप्रीयता अरुलनिथी या करुणानिधीच्या नातवास अभिनेता असल्यामुळे प्राप्त होते. त्यानंतर बाकी नातेवाईकांचा क्रमांक लागतो त्यात एम.के. अलागिरी, एम.के. मुथू, कलानिधी मारन, दयानिधी मारन, राजाथी अम्मल ( करुणानिधींची द्वितीय पत्नी) असा क्रम लागावा. करुणानिधींच्या मृत्यूमुळे मिळणारी तात्कालीक सहानुभूतीच्या लाटेचा करुणानिधींचा पक्ष , मुलगा स्टालीन मुलगी कणिमोझी आणि या दोघांच्या मुलांना पोहोचेल. अर्थात सहानुभूतीची लाटेचाही वार्षिक शोधप्रीयता सरासरीत समावेश केला तर रजनीकांतची शोधप्रीयता करुणानिधींच्या दुप्पट रहाते. पण करुणानिधींच्या सहानुभूतीच्या लाट ओसरल्यावर रजनीकांतची शोधप्रीयता स्टालीन आणि डिएमके पार्टीच्या किमान आठप्टीहून अधिक रहाते. अर्थात रजनीकांत स्वतःच्या शोधप्रीयतेस मतपेटीत किती रुपांतर करु शकतो ते येता काळ ठरवेल.

सुबोध खरे 08/08/2018 - 11:17
गुगल फक्त शिक्षित लोक आणि त्यात सुद्धा जालावर असलेल्या लोकांचा कल सांगू शकते. साधारण ८० % लोक तरी जालावर नसतील. ( ४५ टक्के स्त्रिया आणि ३५ % पुरुष) त्यामुळे अशा "ट्रेंड"ला किती महत्व द्यायचे हा एक मोठा प्रश्न आहे. वाय एस राजशेखर रेड्डी यांनी नेट सॅव्ही चंद्राबाबू नायडूंचा मोठा पराभव करून आंध्र प्रदेशात हे दाखवून दिले होते कि जालावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर फार मोठा फरक असू शकतो.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 08/08/2018 - 12:23
मान्य आहे, तरीही नेट सॅव्ही असणे आणि नेटवर लोकप्रीयता असणे या भिन्न बाबी आहेत. नेटवरची लोकप्रीयता मतांमध्ये परीवर्तीत करणे हे एक वेगळे आव्हान आहे. त्या शिवाय पार्लमेंटरी सिस्टीमची स्वतःची आव्हाने आहेतच भारतीय स्थानिक भाषेचे परिमाण आणि गूगल ट्रेंडवरील इंग्रजी शोध यातही फरक पडू शकतो. हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही. तशीही तामीळनाडूसहीत दक्षिणेत चित्रपट अभिनेत्यांच्या लोकप्रीयता मतदानात परिवर्तीत झाल्याचा गेल्या शतक भराचा मोठा इतिहास पाठीशी आहे. एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, जयललिता हि यातली ठळक नावे स्वतः करुणानिधी सुद्धा चित्रपट लेख वगैरे. मृत्यूच्या बळावर सहानुभूतीची असलेली लाट सरली की रजनीकांतला पुन्हा संधी असू शकेल. कारण जयललिता आणि करुणानिधी दोहोंचे ही राजकीय वारसदारांची भ्रष्टाचार विषयक प्रतिमा पुरेशा स्वच्छ नाहीत याचा लाभ रजनीकांतला होऊ शकावा असे वाटते.

सुबोध खरे 09/08/2018 - 11:41
हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही. हे आपले म्हणणे मान्य आहे
करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले. * तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले. * तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि.