मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुतळा म्हणजे....

प्राची अश्विनी ·

नाखु 07/03/2018 - 08:46
म्हणजे मध्यरात्री भेकड उच्चाटन अणि दिवसा कोडग जाणते समर्थन

माहितगार 07/03/2018 - 09:14
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्‍या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते. माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्‍या व्यक्तीची मते बर्‍ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्‍याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्‍याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात. पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.

In reply to by माहितगार

माहितगार 07/03/2018 - 09:21
सांगण्याचा मुद्दा असा की, पत्त्याची खूण शिल्लक ठेवून पत्र हरवणे एका अर्थाने नव्या काळास नव्या परिस्थितीनुरुप वागू देणारे न्याय देणारे म्हणून चांगलेच असावे. आणि पुतळ्यांचे काम संपले आहे हे, हे हरवलेल्या पत्रावरचे पत्ते आहेत हे लक्षात आल्यावर ते पुतळे खाली उतरवून त्यांचे विसर्जन करण्यातही काही अयोग्य नसावे. असो

पुतळा म्हणजे रस्तावर पडलेले टिनाचे डबडे कोणीही यावे आणि लाथ मारुन उडवावे पुतळा म्हणजे कोणाची तरी जाज्वल्य अस्मिता त्या मानाने देवळातले देव बरेच सुरक्षित असतात पुण्यात कर्वे रोड वरचा महर्षि कर्व्यांचा पुतळा देखिल बरेच दिवस गायब झाला आहे. तिकडे म्हणे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. पैजारबुवा,

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 07/03/2018 - 10:58
कमाल आहे, कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतरांनी कुठेतरी नम्र होण्याबद्दल नकारात्मक अर्थ काढण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्विकारुनही एकतर ते नकारात्मक तर्क केवळ तर्कच असतात. दुसरे कुठेतरी नम्र होणार्‍ञांना त्यांच्या व्यक्तिगत इच्छे नुसार नम्र होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नकारात्मक अर्थ काढणार्‍यांपुढे नम्र होण्याची अथवा तमा बाळगण्याची मुळीच अरज नसते.

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 07/03/2018 - 16:56
सहमत. पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते. बाकी "नकारात्मक तर्क हे केवळ तर्कच असू शकतात" आणि "तमा बाळगण्याची मुळीच गरज नसते" याच्याशी सहमत.

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 08/03/2018 - 20:16
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.
बर्‍यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .

In reply to by चौथा कोनाडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको. पण ओशोंचे मत पटले नाही. निसर्गासमोर नतमस्तक होणे आणि मूर्तीसमोर या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या परस्पर विरोधी असतीलच असं नाही.

In reply to by प्राची अश्विनी

चौथा कोनाडा 09/03/2018 - 13:31
धन्यवाद. मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे. आपल्याकडे वड अथवा इतर वृक्षाचे पुजन किंवा देवराई हा निसर्गपुजनाचाच भाग आहे. पंचमहाभुतांना नमन( सूर्य, वारा, पृथ्वी /जमीन, पाणी आणि आकाश) हा त्याचाच भाग. मुर्तीपुजन ते निसर्गपुजन हा टप्पा अवघड असणार. आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच ! जे लोक फक्त मुर्तीपुजा मानतात, त्यांना उद्देशून ते एक्झागरेट करून सांगितलं ओशो यांनी. (एक शंका: ओशो-विचारची इमेज मला का दिसत नाहीय ? मी गुगल फोटोज मध्ये अपलोड केलीय. मी गुगल लॉगीन केल्यावर दिसतेय. काय सेटिंग्ज करावी लागतात ?)

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 09/03/2018 - 14:18
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे..... आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !
'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे. दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते. नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो. मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्‍या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात. अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 11/03/2018 - 17:24
अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.
बरोबर. सुंदर प्रतिसाद.

नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस, चामुंडराय, चौथा कोनाडा, माहितगार आणि पैजारबुवा ( आजकाल माझ्या मोबाईल वर पैसे टाईपलं की पैजारबुवाच येतं) मनापासून धन्यवाद!

श्वेता२४ 07/03/2018 - 12:54
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. या ओळी खास वाटल्या. खूपच छान आणि अर्थपूर्ण कविता सध्याच्या वातावरणात.

manguu@mail.com 07/03/2018 - 17:35
हाथ आओ तो बुथ हात न आओ तो खुदा हो तुम एक गोरखधंदा हो

इरसाल 07/03/2018 - 20:43
प्रत्येक राज्यसरकारने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी १०० एकर जागा देवुन ज्यांना आपापल्या नेते, धर्मगुरु, किंवा तत्सम लोकांचे पुतळे लावायला परवानगी द्यावी. त्यासाठी भरमसाठ शुल्क लावावे म्हणजे ज्यांना खरोखरच कळकळ आहे ते जातील तिथे.

तिमा 07/03/2018 - 20:51
आणि..... पुतळा म्हणजे हमखास शिटण्याची जागा, पक्ष्यांची आणि पक्षांचीही!!!

चौथा कोनाडा 07/03/2018 - 23:13
या वरून एक चारोळी आठवली पुतळे उभा करून खरंच स्फुर्ती मिळते का एकदा सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का ? बहुधा चंद्रशेखर गोखले यांची आहे.

In reply to by चौथा कोनाडा

हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

पैसा 08/03/2018 - 19:42
पुतळा उभा करताना किंवा फोडताना त्या माणसाबद्दल आदर किंवा तिरस्कार दाखवण्यापेक्षा आपली पावर दाखवणे याचे ते साधन असते. जुन्या देवळातल्या भंगलेल्या मूर्ती, बामियान बुद्ध किती लांब यादी वाचावी? दुसर्‍या कोणाच्या आदेशावरून त्या फोडणार्‍याना त्यांच्या सौंदर्याची जाणीव एक क्षणही होत नसेल का?

भीडस्त 09/03/2018 - 09:44
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. एकदम चपखल

अभ्या.. 10/03/2018 - 15:55
मला कधीच पुतळे असे ऑड किंवा कशाचे तरी प्रतिक म्हणून वाटलेच नाहीत. अर्थात खूप पुतळे असलेल्या गावात राहतो म्हणून असेल कदाचित. बस स्टॅण्डसमोरचा डिव्हायडरचा रोड आणि शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा हे मराठवाड्यातले प्रातिनिधीक चित्र डोळ्यासमोर त्या पुतळ्याशिवाय पूर्णपणे येतच नाही. पुतळे मस्त वाटतात चौकात. कलाकाराने जीव ओतलेले पुतळे खरेच दृष्ट लागावी इतके सुंदर दिसतात. बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे. त्या घोड्याच्या नसाननसा सुध्दा धातूत उतरवणार्‍या शिल्पकाराचा हेवा वाटे. त्या देखण्या कलाकृतीला जातीय आणि राजकीय अस्मिता चिकटल्या की सगळ्यांचीच माती होते. पुतळ्याला हार घालणारे लोक, त्याला देव बनवणारे लोक, त्या पुतळ्याचे विटंबन केले म्हणून माणुसकी पेटवणारे लोक हे खरेतर महाभयंकर.

In reply to by अभ्या..

बिटाकाका 11/03/2018 - 20:52
+१००००००, अभ्या!!
बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.
यासाठी अजून +१०००००००.

In reply to by अभ्या..

चौथा कोनाडा 12/03/2018 - 16:23
अभ्याजी यांच्याशी सहमत ! +११,१११ आमच्या महानगरातील भक्तिशक्ती शिल्पसमुह असेच नजर खिळवून ठेवणारे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे वारकरी व शिवाजी महाराज यांच्या सोबतचे मावळे यांचं अतिशय कौशल्यपुर्ण मर्जिंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांच्या पुतळयाची उंची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची पेक्षा जास्त ठेवून उत्तुंगता साधलेली आहे. ज्या ज्या वेळी इथं भेट देतो त्या त्या वेळी त्यातली अद्भुतता पाहतच राहतो. हा सुंदर शिल्पसमुह नाशिक येथिल विख्यात शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी घडवलेला आहे. पण त्यांचे नाव तिथं लिहिण्याची सजगता दाखवलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. भक्तिशक्ती जेंव्हा अश्या जीव ओतून तयार केलेल्या सुंदर कलाकृतींचा राजकारणात "वस्तू" म्हणून वापर होतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते. कलात्मक सौंदर्यदृष्टीचा र्‍हास, दुसरं काय !

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 12/03/2018 - 19:15
चौ. को. साहेब, तुम्हाला आठवत असेल, भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा मागे पुर्ण मोकळे होते. त्या मोकळ्या अवकाशात हे शिल्प खूप उठून दिसायचे. अतिशय भव्य वाटायचे ते शिल्प. पण कर्म दरीद्र्यांनी मागे बिल्डींगा बांधायच्या परवानग्या दिलया आणि त्या शिल्पाच्या सौंदर्यात बाधा आली. आता तरी मागे झाडे आहेत म्हणुन मागची बिल्डींग दिसत नाही. नाहीतर आधी त्या पुतळ्यामागे असलेल्या बिल्डींगच्या बाल्कनीतुन कपडे/साड्या वाळत घातलेले असायचे ते पुतळ्याच्या बॅकग्राउंडला असलयामुळे खूप घाण दिसायचे.

In reply to by बबन ताम्बे

विशुमित 12/03/2018 - 20:14
शिल्प बांधायच्या आधी तिथे बिल्डिंगा बांधायच्या परवानग्या नव्हत्या का ?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 12/03/2018 - 21:40
परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या पाहण्यात शिल्पसमुह उभारणीच्यावेळी तिथं तथाकथीत "विकास" झाला नव्हता.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/03/2018 - 22:45
होय सर. इमारती व्ह्यायच्या अगोदरचे शिल्प मला चांगलेच आठवतेय. तेंव्हा वाहतुक अन गजबजाटही कमी होता, पथारीवाले, खेळणीवाले यांचे अतिक्रमण व्ह्यायचे होते. खुपच रमणीय सुंदर होता हा परिसर. आता हा परिसर पाहिला की वाईट वाटते की एव्हढं सुंदर स्फुर्तीस्थळ आता लहान मुलांचा बगिच्या व मोठ्यांसाठी पिकनिक स्पॉट झालाय ! पुतळ्यांच्या मागे इमारती होणार आहेत हे कळताच शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी लगेचच बिल्डर लोकांची संपर्क साधून या पुतळयांचं सौंदर्य बाधीत होऊ नये म्हणुन योग्य त्या सुचना, मार्गदर्शन दिले होते, पण ते पाळले गेले नाही. इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती, पण काही उपयोग झाला नाही. दुर्दैव !

In reply to by चौथा कोनाडा

विशुमित 12/03/2018 - 23:15
तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% सहमत आहे. पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ? या पैकी काहीजण प्रेरणा आणि रसग्रहण घेतच असतील. त्या गणेश तलावाचा उपयोग बगिच्यासाठी करायला हवा होता. पण तिथे एन्ट्री फी आकारतात बहुतेक. (इतरही काही करणे असतील ) .... कै. गर्गे नी चुकीच्या लोकांकडे संपर्क केला असे राहून राहून वाटते. ( त्या आधी प्रशासनाकडे देखील म्हणणे मांडलेच असणार). इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती तरी ते करून घायला काय हरकत होती?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 15/03/2018 - 22:47
धन्यवाद.
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?
फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे. गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे. आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे. दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत. दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली. डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील. प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

पुंबा 13/03/2018 - 11:34
कविता खुप आवडली. गोखले अर्थशास्त्र संस्थेत नामदार गोखलेंचा पुतळा आहे. संगमरवरात केलेला, इतका सुबक, सुंदर पुतळा मी आजवर पाहिला नव्हता. असे, संगमरवरात केलेले पुतळी नसतात का आज काल? तो कमीत कमी ८०-९० वर्षे जुना असावा.

Sanjay Uwach 14/03/2018 - 13:12
कुणाला पुतळे हे प्रेरणा देणारे वाटतात तर कोणाला ते कालांतराने निरुपयोगी वाटतात.कधी कधी या पुतळ्याची मार्मिक चर्चाही घडत असते."पुतळे म्हणजे पक्षाची सोय"अशा प्रकारचे द्विअर्थी विधान ऐका नेत्याने केले होते. कांही नेत्यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर विश्वास नसल्या मुळे आपल्या जिवंपणीच स्वतःचा पुतळा उभा करून घेतला.मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची तर एक सत्य घटना अशी की लोकांनी श्री.राजीव गांधी यांचा पुतळा मोठ्या प्रेमानी उभा केला, मात्र बनवणाऱ्याने तो इतका चुकीचा बनवला की त्यात राजीव गांधी कुठेच दिसत नव्हते. यावर आनेक वादंग झाले. पुतळा काढून टाकण्या साठी निर्वाणीचे इशारे झाले , मोर्चे झाले. हा पुतळा कुणा सारखा दिसतो याचे रोज एक नवनविन नाव पुढे येत असे.

नाखु 07/03/2018 - 08:46
म्हणजे मध्यरात्री भेकड उच्चाटन अणि दिवसा कोडग जाणते समर्थन

माहितगार 07/03/2018 - 09:14
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्‍या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते. माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्‍या व्यक्तीची मते बर्‍ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्‍याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्‍याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात. पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.

In reply to by माहितगार

माहितगार 07/03/2018 - 09:21
सांगण्याचा मुद्दा असा की, पत्त्याची खूण शिल्लक ठेवून पत्र हरवणे एका अर्थाने नव्या काळास नव्या परिस्थितीनुरुप वागू देणारे न्याय देणारे म्हणून चांगलेच असावे. आणि पुतळ्यांचे काम संपले आहे हे, हे हरवलेल्या पत्रावरचे पत्ते आहेत हे लक्षात आल्यावर ते पुतळे खाली उतरवून त्यांचे विसर्जन करण्यातही काही अयोग्य नसावे. असो

पुतळा म्हणजे रस्तावर पडलेले टिनाचे डबडे कोणीही यावे आणि लाथ मारुन उडवावे पुतळा म्हणजे कोणाची तरी जाज्वल्य अस्मिता त्या मानाने देवळातले देव बरेच सुरक्षित असतात पुण्यात कर्वे रोड वरचा महर्षि कर्व्यांचा पुतळा देखिल बरेच दिवस गायब झाला आहे. तिकडे म्हणे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. पैजारबुवा,

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 07/03/2018 - 10:58
कमाल आहे, कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतरांनी कुठेतरी नम्र होण्याबद्दल नकारात्मक अर्थ काढण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्विकारुनही एकतर ते नकारात्मक तर्क केवळ तर्कच असतात. दुसरे कुठेतरी नम्र होणार्‍ञांना त्यांच्या व्यक्तिगत इच्छे नुसार नम्र होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नकारात्मक अर्थ काढणार्‍यांपुढे नम्र होण्याची अथवा तमा बाळगण्याची मुळीच अरज नसते.

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 07/03/2018 - 16:56
सहमत. पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते. बाकी "नकारात्मक तर्क हे केवळ तर्कच असू शकतात" आणि "तमा बाळगण्याची मुळीच गरज नसते" याच्याशी सहमत.

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 08/03/2018 - 20:16
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.
बर्‍यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .

In reply to by चौथा कोनाडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको. पण ओशोंचे मत पटले नाही. निसर्गासमोर नतमस्तक होणे आणि मूर्तीसमोर या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या परस्पर विरोधी असतीलच असं नाही.

In reply to by प्राची अश्विनी

चौथा कोनाडा 09/03/2018 - 13:31
धन्यवाद. मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे. आपल्याकडे वड अथवा इतर वृक्षाचे पुजन किंवा देवराई हा निसर्गपुजनाचाच भाग आहे. पंचमहाभुतांना नमन( सूर्य, वारा, पृथ्वी /जमीन, पाणी आणि आकाश) हा त्याचाच भाग. मुर्तीपुजन ते निसर्गपुजन हा टप्पा अवघड असणार. आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच ! जे लोक फक्त मुर्तीपुजा मानतात, त्यांना उद्देशून ते एक्झागरेट करून सांगितलं ओशो यांनी. (एक शंका: ओशो-विचारची इमेज मला का दिसत नाहीय ? मी गुगल फोटोज मध्ये अपलोड केलीय. मी गुगल लॉगीन केल्यावर दिसतेय. काय सेटिंग्ज करावी लागतात ?)

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 09/03/2018 - 14:18
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे..... आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !
'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे. दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते. नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो. मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्‍या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात. अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 11/03/2018 - 17:24
अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.
बरोबर. सुंदर प्रतिसाद.

नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस, चामुंडराय, चौथा कोनाडा, माहितगार आणि पैजारबुवा ( आजकाल माझ्या मोबाईल वर पैसे टाईपलं की पैजारबुवाच येतं) मनापासून धन्यवाद!

श्वेता२४ 07/03/2018 - 12:54
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. या ओळी खास वाटल्या. खूपच छान आणि अर्थपूर्ण कविता सध्याच्या वातावरणात.

manguu@mail.com 07/03/2018 - 17:35
हाथ आओ तो बुथ हात न आओ तो खुदा हो तुम एक गोरखधंदा हो

इरसाल 07/03/2018 - 20:43
प्रत्येक राज्यसरकारने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी १०० एकर जागा देवुन ज्यांना आपापल्या नेते, धर्मगुरु, किंवा तत्सम लोकांचे पुतळे लावायला परवानगी द्यावी. त्यासाठी भरमसाठ शुल्क लावावे म्हणजे ज्यांना खरोखरच कळकळ आहे ते जातील तिथे.

तिमा 07/03/2018 - 20:51
आणि..... पुतळा म्हणजे हमखास शिटण्याची जागा, पक्ष्यांची आणि पक्षांचीही!!!

चौथा कोनाडा 07/03/2018 - 23:13
या वरून एक चारोळी आठवली पुतळे उभा करून खरंच स्फुर्ती मिळते का एकदा सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का ? बहुधा चंद्रशेखर गोखले यांची आहे.

In reply to by चौथा कोनाडा

हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

पैसा 08/03/2018 - 19:42
पुतळा उभा करताना किंवा फोडताना त्या माणसाबद्दल आदर किंवा तिरस्कार दाखवण्यापेक्षा आपली पावर दाखवणे याचे ते साधन असते. जुन्या देवळातल्या भंगलेल्या मूर्ती, बामियान बुद्ध किती लांब यादी वाचावी? दुसर्‍या कोणाच्या आदेशावरून त्या फोडणार्‍याना त्यांच्या सौंदर्याची जाणीव एक क्षणही होत नसेल का?

भीडस्त 09/03/2018 - 09:44
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. एकदम चपखल

अभ्या.. 10/03/2018 - 15:55
मला कधीच पुतळे असे ऑड किंवा कशाचे तरी प्रतिक म्हणून वाटलेच नाहीत. अर्थात खूप पुतळे असलेल्या गावात राहतो म्हणून असेल कदाचित. बस स्टॅण्डसमोरचा डिव्हायडरचा रोड आणि शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा हे मराठवाड्यातले प्रातिनिधीक चित्र डोळ्यासमोर त्या पुतळ्याशिवाय पूर्णपणे येतच नाही. पुतळे मस्त वाटतात चौकात. कलाकाराने जीव ओतलेले पुतळे खरेच दृष्ट लागावी इतके सुंदर दिसतात. बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे. त्या घोड्याच्या नसाननसा सुध्दा धातूत उतरवणार्‍या शिल्पकाराचा हेवा वाटे. त्या देखण्या कलाकृतीला जातीय आणि राजकीय अस्मिता चिकटल्या की सगळ्यांचीच माती होते. पुतळ्याला हार घालणारे लोक, त्याला देव बनवणारे लोक, त्या पुतळ्याचे विटंबन केले म्हणून माणुसकी पेटवणारे लोक हे खरेतर महाभयंकर.

In reply to by अभ्या..

बिटाकाका 11/03/2018 - 20:52
+१००००००, अभ्या!!
बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.
यासाठी अजून +१०००००००.

In reply to by अभ्या..

चौथा कोनाडा 12/03/2018 - 16:23
अभ्याजी यांच्याशी सहमत ! +११,१११ आमच्या महानगरातील भक्तिशक्ती शिल्पसमुह असेच नजर खिळवून ठेवणारे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे वारकरी व शिवाजी महाराज यांच्या सोबतचे मावळे यांचं अतिशय कौशल्यपुर्ण मर्जिंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांच्या पुतळयाची उंची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची पेक्षा जास्त ठेवून उत्तुंगता साधलेली आहे. ज्या ज्या वेळी इथं भेट देतो त्या त्या वेळी त्यातली अद्भुतता पाहतच राहतो. हा सुंदर शिल्पसमुह नाशिक येथिल विख्यात शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी घडवलेला आहे. पण त्यांचे नाव तिथं लिहिण्याची सजगता दाखवलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. भक्तिशक्ती जेंव्हा अश्या जीव ओतून तयार केलेल्या सुंदर कलाकृतींचा राजकारणात "वस्तू" म्हणून वापर होतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते. कलात्मक सौंदर्यदृष्टीचा र्‍हास, दुसरं काय !

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 12/03/2018 - 19:15
चौ. को. साहेब, तुम्हाला आठवत असेल, भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा मागे पुर्ण मोकळे होते. त्या मोकळ्या अवकाशात हे शिल्प खूप उठून दिसायचे. अतिशय भव्य वाटायचे ते शिल्प. पण कर्म दरीद्र्यांनी मागे बिल्डींगा बांधायच्या परवानग्या दिलया आणि त्या शिल्पाच्या सौंदर्यात बाधा आली. आता तरी मागे झाडे आहेत म्हणुन मागची बिल्डींग दिसत नाही. नाहीतर आधी त्या पुतळ्यामागे असलेल्या बिल्डींगच्या बाल्कनीतुन कपडे/साड्या वाळत घातलेले असायचे ते पुतळ्याच्या बॅकग्राउंडला असलयामुळे खूप घाण दिसायचे.

In reply to by बबन ताम्बे

विशुमित 12/03/2018 - 20:14
शिल्प बांधायच्या आधी तिथे बिल्डिंगा बांधायच्या परवानग्या नव्हत्या का ?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 12/03/2018 - 21:40
परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या पाहण्यात शिल्पसमुह उभारणीच्यावेळी तिथं तथाकथीत "विकास" झाला नव्हता.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/03/2018 - 22:45
होय सर. इमारती व्ह्यायच्या अगोदरचे शिल्प मला चांगलेच आठवतेय. तेंव्हा वाहतुक अन गजबजाटही कमी होता, पथारीवाले, खेळणीवाले यांचे अतिक्रमण व्ह्यायचे होते. खुपच रमणीय सुंदर होता हा परिसर. आता हा परिसर पाहिला की वाईट वाटते की एव्हढं सुंदर स्फुर्तीस्थळ आता लहान मुलांचा बगिच्या व मोठ्यांसाठी पिकनिक स्पॉट झालाय ! पुतळ्यांच्या मागे इमारती होणार आहेत हे कळताच शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी लगेचच बिल्डर लोकांची संपर्क साधून या पुतळयांचं सौंदर्य बाधीत होऊ नये म्हणुन योग्य त्या सुचना, मार्गदर्शन दिले होते, पण ते पाळले गेले नाही. इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती, पण काही उपयोग झाला नाही. दुर्दैव !

In reply to by चौथा कोनाडा

विशुमित 12/03/2018 - 23:15
तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% सहमत आहे. पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ? या पैकी काहीजण प्रेरणा आणि रसग्रहण घेतच असतील. त्या गणेश तलावाचा उपयोग बगिच्यासाठी करायला हवा होता. पण तिथे एन्ट्री फी आकारतात बहुतेक. (इतरही काही करणे असतील ) .... कै. गर्गे नी चुकीच्या लोकांकडे संपर्क केला असे राहून राहून वाटते. ( त्या आधी प्रशासनाकडे देखील म्हणणे मांडलेच असणार). इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती तरी ते करून घायला काय हरकत होती?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 15/03/2018 - 22:47
धन्यवाद.
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?
फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे. गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे. आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे. दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत. दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली. डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील. प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

पुंबा 13/03/2018 - 11:34
कविता खुप आवडली. गोखले अर्थशास्त्र संस्थेत नामदार गोखलेंचा पुतळा आहे. संगमरवरात केलेला, इतका सुबक, सुंदर पुतळा मी आजवर पाहिला नव्हता. असे, संगमरवरात केलेले पुतळी नसतात का आज काल? तो कमीत कमी ८०-९० वर्षे जुना असावा.

Sanjay Uwach 14/03/2018 - 13:12
कुणाला पुतळे हे प्रेरणा देणारे वाटतात तर कोणाला ते कालांतराने निरुपयोगी वाटतात.कधी कधी या पुतळ्याची मार्मिक चर्चाही घडत असते."पुतळे म्हणजे पक्षाची सोय"अशा प्रकारचे द्विअर्थी विधान ऐका नेत्याने केले होते. कांही नेत्यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर विश्वास नसल्या मुळे आपल्या जिवंपणीच स्वतःचा पुतळा उभा करून घेतला.मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची तर एक सत्य घटना अशी की लोकांनी श्री.राजीव गांधी यांचा पुतळा मोठ्या प्रेमानी उभा केला, मात्र बनवणाऱ्याने तो इतका चुकीचा बनवला की त्यात राजीव गांधी कुठेच दिसत नव्हते. यावर आनेक वादंग झाले. पुतळा काढून टाकण्या साठी निर्वाणीचे इशारे झाले , मोर्चे झाले. हा पुतळा कुणा सारखा दिसतो याचे रोज एक नवनविन नाव पुढे येत असे.
पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन, नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन. पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण. पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन. पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन. पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण.. पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..

लग्नानंतरची गुरुकिल्ली

खिलजि ·
पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट , बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर हळूच जेवणाबद्दल पुसावे येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे मुलांना जवळ घ्यावे , आणि त्यांच्या अभ्यासात रममाण व्हावे थोडे दटावावे अभ्यासावरूनी

मुलांची हरवत चाललेली आई

खिलजि ·
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई पण माझी तू फक्त आई आहेस मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस हवं नको ते सारं बघायचीस मी कर्तासवरता झालो नि तू दूर दूर गेलीस इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही मी ओरडतो, घशाला कोरड पडते बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई " तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस तो आहे कि नाही?

२०१९ - लोकसभा निवडणूक

आशु जोग ·

दुश्यन्त 27/02/2018 - 14:01
वरील नावाव्यतिरिक्त वेगळे उमेदवार पण रिंगणात असू शकतात.जसे कि भाजपकडून (हसतमुख) जावडेकर, काँग्रेसकडून मीरा कलमाडी. जर शिवसेना वेगळी लढली तर विनायक निम्हण. शक्यतो भाजपवाले शिरोळे याना बदलणार नाहीत. एनसीपी- काँग्रेस आघाडी असेल अन्यथा एनसीपीकडून वंदना चव्हाण हा उमेदवारी पर्याय असू शकतो.

In reply to by दुश्यन्त

आशु जोग 27/02/2018 - 15:00
अगदी बरोबर आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण हे नाव येऊ शकते. राहून गेले. जावडेकरांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागेलच. ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत.

In reply to by आशु जोग

दुश्यन्त 27/02/2018 - 16:20
बरोबर.समजा लोकसभेवर निवडून आले तर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावून तिथे नवीन चेहरा देऊ शकतात. पण भाजपकडून शक्यतो शिरोळे किंवा मग बापट हेच शकतील. दोन्ही काँग्रेस एकत्र लढले आणि सेनेने आपला उमेदवार दिला तर भाजपला निवडणूक सोपी नसेल. पण ऐनवेळी भाजप सेना युती करतीलही. अजून एक वर्षाचा अवधी आहे.

कपिलमुनी 27/02/2018 - 14:50
२०१९ - लोकसभा निवडणूक : पुणे मतदारसंघ असे असते तर जास्त शोभून दिसले असते. भ्रष्ट्राचारामुळे कलमाडी यांना तिकिट मिळणार नाही. भाजपाकडून शिरोळे आणि बापट ही दोन नावे चर्चेत असतील, बापट यांना संधी जास्त आहे कारण खासदार म्हणून शिरोळे यांचे मार्कलिस्ट वाईट आहे.शिवाय सलग दोन वेळा तिकिट मिळाले आहे.. शिरोळे यांच्या तुलनेने बापट यांचा जनसंपर्क आणि प्रसिद्धि जास्त आहे. त्यापुढे जाउन ( दुर्दैवाने) जातीची समीकरणे आहेत , त्यात बापटांकडे किती व्होट बँक आहे यावर तिकिट अवलंबून राहिल.

दुश्यन्त 27/02/2018 - 16:15
कास्ट फॅक्टर असेल तर मग शिरोळेंनाच फायदा होईल. भाजप मराठा कार्ड वापरून परत शिरोळेंना संधी देईल. बापटांची प्रसिद्धी जास्त आहे पण आजकाल ते नको त्या कारणामुळे पण प्रसिद्धीत राहतात.

In reply to by कलंत्री

आशु जोग 27/02/2018 - 23:01
भाजपाच्या नेतृत्वाच्या मनामध्ये काही वेगळेच आहे. कदाचित या सर्वांपेक्षा वेगळा पण निवडून येणारा उमेदवार दिला जाऊ शकतो.

In reply to by आशु जोग

गामा पैलवान 28/02/2018 - 02:47
आशु जोग, हुकलेल्या उमेदवारांचं सोडा हो, ऐन मराठी भाषादिनी पुण्यपत्तनमुद्राविलास पाहून मन हरखून गेलं! ;-) -गा.पै.

दुश्यन्त 27/02/2018 - 14:01
वरील नावाव्यतिरिक्त वेगळे उमेदवार पण रिंगणात असू शकतात.जसे कि भाजपकडून (हसतमुख) जावडेकर, काँग्रेसकडून मीरा कलमाडी. जर शिवसेना वेगळी लढली तर विनायक निम्हण. शक्यतो भाजपवाले शिरोळे याना बदलणार नाहीत. एनसीपी- काँग्रेस आघाडी असेल अन्यथा एनसीपीकडून वंदना चव्हाण हा उमेदवारी पर्याय असू शकतो.

In reply to by दुश्यन्त

आशु जोग 27/02/2018 - 15:00
अगदी बरोबर आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण हे नाव येऊ शकते. राहून गेले. जावडेकरांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागेलच. ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत.

In reply to by आशु जोग

दुश्यन्त 27/02/2018 - 16:20
बरोबर.समजा लोकसभेवर निवडून आले तर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावून तिथे नवीन चेहरा देऊ शकतात. पण भाजपकडून शक्यतो शिरोळे किंवा मग बापट हेच शकतील. दोन्ही काँग्रेस एकत्र लढले आणि सेनेने आपला उमेदवार दिला तर भाजपला निवडणूक सोपी नसेल. पण ऐनवेळी भाजप सेना युती करतीलही. अजून एक वर्षाचा अवधी आहे.

कपिलमुनी 27/02/2018 - 14:50
२०१९ - लोकसभा निवडणूक : पुणे मतदारसंघ असे असते तर जास्त शोभून दिसले असते. भ्रष्ट्राचारामुळे कलमाडी यांना तिकिट मिळणार नाही. भाजपाकडून शिरोळे आणि बापट ही दोन नावे चर्चेत असतील, बापट यांना संधी जास्त आहे कारण खासदार म्हणून शिरोळे यांचे मार्कलिस्ट वाईट आहे.शिवाय सलग दोन वेळा तिकिट मिळाले आहे.. शिरोळे यांच्या तुलनेने बापट यांचा जनसंपर्क आणि प्रसिद्धि जास्त आहे. त्यापुढे जाउन ( दुर्दैवाने) जातीची समीकरणे आहेत , त्यात बापटांकडे किती व्होट बँक आहे यावर तिकिट अवलंबून राहिल.

दुश्यन्त 27/02/2018 - 16:15
कास्ट फॅक्टर असेल तर मग शिरोळेंनाच फायदा होईल. भाजप मराठा कार्ड वापरून परत शिरोळेंना संधी देईल. बापटांची प्रसिद्धी जास्त आहे पण आजकाल ते नको त्या कारणामुळे पण प्रसिद्धीत राहतात.

In reply to by कलंत्री

आशु जोग 27/02/2018 - 23:01
भाजपाच्या नेतृत्वाच्या मनामध्ये काही वेगळेच आहे. कदाचित या सर्वांपेक्षा वेगळा पण निवडून येणारा उमेदवार दिला जाऊ शकतो.

In reply to by आशु जोग

गामा पैलवान 28/02/2018 - 02:47
आशु जोग, हुकलेल्या उमेदवारांचं सोडा हो, ऐन मराठी भाषादिनी पुण्यपत्तनमुद्राविलास पाहून मन हरखून गेलं! ;-) -गा.पै.
.डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत.

प्रिय मायमराठी

शिव कन्या ·
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

मातृभाषा

शिव कन्या ·

माहितगार 22/02/2018 - 17:47
रोचक , पण प्रांजळपणे सांगायचे झाल्यास वही नेमकी कुणाची असा अनाहुत प्रश्न येऊन अर्धाक्षणभर अडखळल्यासारखे झाले. वही कुणाचीही असो प्राण कंठाशी आल्यावर आई गंssss ची हाक पोहोचते पण तो पर्यंत तिचा विसर पडणार्‍यांचे काय ? सारखे नसते प्रश्न पडणार्‍या माहितगाराचे काय करायचे असा प्रश्न कुणास पडल्यास मनमोकळे क्षमस्व.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 23/02/2018 - 00:07
वेलांटी हे शब्द रूप एकदम बरोबर. पण विलांटी हे ध्वनी रूप एकदम चूक नाही. आम्ही आपलं ते व ला टोपपदर दिला..... कलाकार आहात, कळेल.

माहितगार 22/02/2018 - 17:47
रोचक , पण प्रांजळपणे सांगायचे झाल्यास वही नेमकी कुणाची असा अनाहुत प्रश्न येऊन अर्धाक्षणभर अडखळल्यासारखे झाले. वही कुणाचीही असो प्राण कंठाशी आल्यावर आई गंssss ची हाक पोहोचते पण तो पर्यंत तिचा विसर पडणार्‍यांचे काय ? सारखे नसते प्रश्न पडणार्‍या माहितगाराचे काय करायचे असा प्रश्न कुणास पडल्यास मनमोकळे क्षमस्व.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 23/02/2018 - 00:07
वेलांटी हे शब्द रूप एकदम बरोबर. पण विलांटी हे ध्वनी रूप एकदम चूक नाही. आम्ही आपलं ते व ला टोपपदर दिला..... कलाकार आहात, कळेल.
तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

भंपकगिरी

डॉ. एस. पी. दोरुगडे ·

नाखु 21/02/2018 - 21:17
दगा दिला चांगली कविता झाली असती डॉ एक विनंती इतरांच्या सादरीकरणाला दाद देत जा ( माझ्या नसली तरी हरकत नाही)

नाखु 21/02/2018 - 21:17
दगा दिला चांगली कविता झाली असती डॉ एक विनंती इतरांच्या सादरीकरणाला दाद देत जा ( माझ्या नसली तरी हरकत नाही)
तुटक्या फुटक्या गळक्या एसटीत वायफायवर सिनेमा पहायचा सदा लेट ट्रेनची वाट बघत फुकट नेटचा आनंद लुटायचा शेती, व्यवसाय, नोकरीची चिंता नाही करायची साऱ्याच दुःखांवरती फोर-जीची फुंकर घालायची सारे पैसे बँकेत ठेवून कॅशलेस व्यवहार करायचा व्याजाहून महाग सेवांचा मनसोक्त लाभ घ्यायचा तुम्ही आणि जीएसटी एकाच ताटात जेवायचे उपाशी मरायचे नसेल तर आधारला सारेकाही जोडायचे

नोकरी आणि पकोडे

डॉ. एस. पी. दोरुगडे ·

खेडूत 20/02/2018 - 11:42
याला अनुवाद म्हणता येणार नाही, कारण.. ''ज्ञानेश्वर विद्यापीठाने नव्हे!'' ही अकारण टिप्पणी आहे. तिथे एकदा नक्की भेट द्या असे सुचवतो. दर्जाच काढायचा तर अनेक मान्यताप्राप्त महाविद्यालयं त्याहून सुमार आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ 'आम्ही लय भारी' म्हणून सांगायला जात नाही. बाकी रोख शिक्षणमंत्री यांच्याकडे असेल तर शुभेच्छा. आम्हाला राजकीय चर्चांचा कंटाळा येतो.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/02/2018 - 13:12
सध्या चापेकर चौकात जितके पकोडेवाले आहे, त्याच्या दसपट झाले तर त्यापैकी प्रत्येक पकोडेवाल्याचा दिवसाचा गल्ला उरेल का तितका? पकोडे तळणे लुक्रेटिव्ह वगैरे नाहीये इतकं मान्य करायला हरकत नसावी

कपिलमुनी 20/02/2018 - 13:44
भजी तळून दिवसाला १०,००० मिळतात म्हणजे एखाद्या शिक्षणाची असलेल्या मुलाने महिना ३०,००० ची युनिवर्सिटी फेलोशिप सोडून भज्या तळत बसाव्या ? भज्या वडे तळणे वाईट नाही , पण सर्वसामान्य आवडीच्या क्षेत्रात जॉब उपलब्ध असावेत एवढीच अपेक्षा !

In reply to by कपिलमुनी

नाखु 20/02/2018 - 15:20
आपण घेतलेल्या शिक्षणाचं "भजं"होऊ नये अशीच माफक अपेक्षा!!! नित्य भजे रामास निमित्य भजे खाण्यास संघाचा संसारी सामान्य सदस्य नाखु पांढरपेशा

खरे आहे. फक्त पैसाच श्रेष्ठ असा मानणारा समाज पूर्वी माफक प्रमाणात होता. आता मध्यम-उच्च मध्यम वर्गातही ती विचारधारणा आहे. त्यात आपल्या कुडमुड्या अर्थव्यवस्थेने 'पेश्शल वडापाव,खमंग भजी' विकणार्यांना गब्बर केले.. व एम.एस.सी/बी.ई. करणारे नोकरीसाठी वणवण फिरू लागले.

manguu@mail.com 20/02/2018 - 17:57
भायखळा ईस्टला वडापाव स्टॉल आहे. ग्रॅज्युएट वडापाव नोक्री न मिळाल्याने त्याने वडापावचे दुकान काढले म्हणे. Vada

Nitin Palkar 20/02/2018 - 19:14
गेले काही दिवस 'पकोडे बनाना' यावर बरेच चर्वित चर्वण होत आहे. वानगी दाखल दाखल काही उदाहरणे द्यायचा मोह टाळता येत नाही. सर्व प्रथम पकोडे तळणे वाच्यार्थाने न घेता 'लक्ष्यार्थाने' घ्या. १) माझ्या माहितीतील एक बाई स्वयंपाक पाणी, धुणी भांडी (मुंबईच्या भाषेत 'झाडू पोता') ही कामे करतात. दोन्ही मुलांचे पदवी पर्यंतचे शिक्षण या कमाईवरच पूर्ण केले. २) माझ्या घरी वायरिंग अथवा तत्सम कामे करायला एक इलेक्ट्रिशियन गेली अनेक वर्षे येतो सुरुवातीला सायकलने येत असे हल्ली मोटर सायकलने येतो. ३) सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या सोसायटी मध्ये रखवालदाराचे काम करणारा 'गुरखा' आज आमच्याच भागात (एरीयात) स्वतःचे कार्यालय थाटून इस्टेट ब्रोकर बनला आहे. या तिन्ही उदाहरणानमधून सुचवायचे हेच आहे की, मेहनत घेतल्यास अर्थार्जन नक्की शक्य असते. पदवी घेतली म्हणजे नोकरीच केली पाहिजे हा समज मनातून काढून मेहनतीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

In reply to by Nitin Palkar

बिटाकाका 21/02/2018 - 08:08
जाऊ द्या हो, ज्यांना टिका करायचीय त्यांना त्याचा अर्थ कळला नाही असे नाही पण मग अंधविरोध कसा काय करणार? जणू काही सरकारने सगळ्या डिग्र्या बासनात गुंडाळून ठेवा आणि पकोडे तळायला घ्या असे सांगितले आहे ह्या थाटात विरोध चालू आहे.

In reply to by Nitin Palkar

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 09:33
हो ना!! याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का? कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत? जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला! माझे काही मित्र मास्टर्स ची डिग्री घेतलेले आहेत, इंजिनीरिंग मधून बर का, तेही नावाजलेल्या कॉलेजमधून... त्यांना चांगली नोकरी नाही. कारण कंपन्या नुकतेच पास झालेले फ्रेशर(आणि त्यात मास्टर) शक्यतो घेत नाही आणि कॉलेजमध्ये शिकवायचे म्हणाल तर अवस्था सगळ्यांना माहिती आहे(सिंहगड सारखे) तर मग, अशा लोकांनी "पकोडे"च विकायचे का? सरकार जे रोजगार निर्मितीचे गाजर(कि जुमला?) दाखवत होते त्याचे काय झाले? प्रत्येक जण व्यावसायिकच व्हायचा असला तर त्याच्या खाली काम करायला कोण मिळणार? पण असले प्रश्न विचारायचे नसतात आजकाल... फेकणाऱ्यांची झेलणे इतकेच काम करणारे आणि स्वतः खाऊन पिऊन समाधानी असणारे लोक प्रवचन देतात इतरांना कि "हेच" सरकार कसे तारणहार आहे. असो, हा प्रतिसाद तुमच्यावर वैयक्तिक नाही. सो, ह. घ्या.

In reply to by शब्दबम्बाळ

बिटाकाका 21/02/2018 - 10:40
तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही. गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का? अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत. पकोडे तळण्याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढत आहात असे वाटत नाही का? इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे शिवसेनेच्या शिववडाने आधीच सिद्ध केलेले आहे. स्वतःचा विरोध धारदार आहे हे दाखवण्यासाठी काही ठराविक उदाहरणे घेतली जातात हे निरीक्षण नमूद करतो. इंजिनीरिंग सोडून अजूनही अनेक शिक्षण शाखा आहेत, तिथे बरीच स्पर्धा आहे आणि जो त्या स्पर्धेत यशस्वी होतो त्यालाच नौकरी मिळते. म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय? भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे. पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात? ज्यांना आवडणार नाही त्यांनी घेऊ नये तो पर्याय, पण सरकारने तो व्यवसायाचा एक पर्याय आहे हे सांगणेच खुपावे एवढी असहिष्णुता कशाला? ************************************* प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण? पण असले प्रश्न विचारायचे नसतात. ************************************* हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो. ************************************ हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by बिटाकाका

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 10:53
ओ काका! थंड घ्या जरा... इतक्या धाग्यांवर बरोब्बर फक्त बीजेपी बद्दल विषय आला कि आहातच हजर! दम लागेल हो!! :D
इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत
त्यांची पात्रता आहे कि नाही हे मुलाखत झाल्यावर कळेल, आणि मुलाखतीला बोलवायला, ती पदवी लागणारी जागा रिकामी असणे गरजेचे आहे हे आपल्याला कळत नसावे का? बाकीपण डिट्टेलवार बोललो असतो पण काही अंधसमर्थकांना तर्क चालत नाही... त्यामुळे जाऊदे!
हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो.
सरकारला सामान्य माणूस विरोध करूच शकत नाही, विरोध करणार्यांना आधीचे सरकार आवडतच होते असे "नेहमीचेच" ठरलेले पांचट शब्द" फेकू" नका हो... जरा तरी नावीन्य दाखवा... बाकी भाजपच्या आयटी सेल मध्ये पण पुष्कळ नोकऱ्या असतील नाही का आता? मध्यंतरी विचारलं होत मी कसे पगार वगैरे असतात तिकडे...पण कोणी उत्तर नाही दिल... तेवढाच कोणाचा तरी फायदा होईल...

In reply to by शब्दबम्बाळ

बिटाकाका 21/02/2018 - 11:11
तुम्हाला काही प्रश्न (तुम्हाला अंधविरोध करून, त्याच त्याच (पांचट?) प्रतिक्रिया देऊन दम लागला नसेल तर उत्तर द्या) - १. आताचे सरकार चांगले करते आहे - म्हणजे इम्प्रुव्हड आहे - कि नाही हे तुम्ही कसे ठरवता? २. मी बिजेपी चा विषय निघाल्यावर येतो, हे तुम्हाला कसे माहित? माझ्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही बघत बसता का? स्वतःच्या प्रतिक्रिया काढून बघा, बिजेपी वर टिका करण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया दिसतात. त्यावर तुमचा काही आक्षेप नाही मग माझ्यावर का? ३. मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का? तुम्ही सरकार समर्थकांवर शाब्दिक दादागिरी करू इच्छिता का? ४. मुलाखती नाहीत हे कशाच्या आधारावर सांगत आहात? कॉलेजेस चे इन-कॅम्पस, ऑफ कॅम्पस जाऊन पहिले तर लक्षात येणार नाही का? कंपन्यांनी तुमचे गुण कितीही असू देत सरसकट नौकऱ्या द्याव्यात असली अपेक्षा आहे कि काय? पण काय आहे कि (अंध विरोधक म्हणावे कि नाही?) तर्क चालत नाही म्हणतात ता काय खोरे आहे काय? ५. ते आयटी सेल, फेकू वगैरे नाविन्यात येत असेल नाही? अंधविरोधकांचा असतो का काही आयटी सेल वगैरे? कि त्याबातीतही मागेच आहेत?

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 11:26
मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का?>> ==>> याच्याशी प्रचंड सहमत.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 21/02/2018 - 11:18
संबित पात्राला सगळीकडे तोंड देऊन दम लागतो म्हणून त्यांनी नवीन भरती सुरु केली आहे. बिनपगारी फुल्ल अधिकारी...!! एकदम इज्जतच इज्जतच. बाकी ठिकाणी जाऊ नका बरं, ते पैसे देतील कामाचे पण किंमत छ्या !! सुरवातीला फक्त सहमत आहे सहमत आहे म्हणायचे. मग थोड्या दिवसांनी ह्याह्याह्या हसायचे, मग उलूउलुलु लिहायचे, मग बुबुडा वगैरे काहीतरी असते असे लिहायचे, मग ६० वर्ष्यात/१५ वर्ष्यात काय केले असे विचारात राहायचे, खांग्रेस- व्याधी वगैरे लिहण्यासाठी २ प्रोमोशन्स नंतर चान्स मिळणार, निवडणूक आकडेवारी फेकायचे हे तुमचे अंतिम ध्येय, पण त्यासाठी खूप अभ्यास वाढवावा लागेल स्वतःचा कामधंदा सोडून. सॉरी तुम्हाला कामधंदा नाही आहे नाय का? येताय का मग शिबिराला ??

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 11:31
बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी. -------------------------------- याउलट विरोधकांच्या बाजूने बोलायला (याला तळी उचलणे म्हणत असतील का बरे?) काहीच करावं लागत नाही ते एकदम सोप्पंय! शिवाय पैसाही मिळतो असे तुम्ही म्हणताय (ते शब्दबंबाळ साहेब पैसे चांगले मिळत असतील असे म्हणत आहेत, आता त्यांना काय सांगणार कप्पाळ?). म्हणूनच आजकाल संबित पात्रा कमी दिसतात आणि ते सुरजेवाला, मलिक वगैरे अभ्यासू मंडळी जास्ती दिसतात. बाकी ते त्रिपाठी आजकाल दिसत नाहीत, बरे बोलायचे.

In reply to by बिटाकाका

विशुमित 22/02/2018 - 14:49
बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी.>>> ==>> राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः क्लास चालवतात याचा. बातमी आता पेपर आऊट पण झाली आहे. आता कर्नाटक मध्ये शाखा खोलली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-guides-bjps-cyber-soldiers-in-udipi-conclave-1635431/

In reply to by विशुमित

मोदी सरकारच्या योजना कुठल्या असा प्रश्न विचारला असता 112 योजनांपैकी 15 योजनादेखील उपस्थितांना सांगता आल्या नाहीत. तिकडे माबोवरील भक्ताडांना (माबोवर भक्तांना 'भक्ताड ' म्हणतात. ) अद्याप एकही योजना सांगता आलेली नाही. आयटी सेलला बरीच मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय.

In reply to by मार्मिक गोडसे

बिटाकाका 22/02/2018 - 17:03
छिद्रान्वेषी अंध विरोधकांना योजना सांगून उपयोग असतो तरी का हे भक्ताड्यांना कळायला नको? ते शहा लोकांना सांगण्याबद्दल बोलत आहेत. ************************* बाय द वे, ते अमित शहा अधिकृत आयटी सेल ला संबोधित करत होते. ट्रोल लोकांना काय करायचे हे सांगावे लागत नाही. गुलामगिरी कशी करायची आणि लोकांना भक्ती कशी शिकवायची/दाखवायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. ************************* बाकी स्वतःला हुशार हुशार म्हणवणारे लोक अशा छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती भक्ताड्यांकडे कशाला मागतात देव जाणे! आता हेच बघा, ती योजनांची यादी ईथे पाहता येईल. https://www.sarkariyojna.co.in/complete-list-schemes-launched-pm-narendra-modi/

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 12:14
तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही.>>> ==>> मला वाटते हि माहिती बऱ्या पैकी EPFO ऑफिस मधून समजू शकेल. गेली ४-५ वर्ष्यात नोंदणीचा काय ट्रेंड आहे. अनोंदणीकृत आणि २० कामगारांपेक्षा कमी असणारे लघु उद्योग आणि सेवानिवृत्त यांची काही टक्केवारी गृहीत धरली तर किती नोकऱ्या उपलब्ध झाल्या हे समजेल. पण हि आकडेवारी पब्लिक डोमेन ला उपलब्ध नाही. गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का?>>> ==>> चालू सरकारची याबाबत काय धोरणे आहेत, हे सरकारी समर्थक या नात्याने तुम्ही देऊ शकता. अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत.>>> ==>> तुमच्या मित्रांचे अभिनंदन. ते ह्या ३-४ वर्ष्यात पासआऊट झाले आहेत का ? असतील तर त्यांचे खरेच खूप खूप अभिनंदन. इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे.>>> ==>> बरोबर आहे. पण सहसा ज्या गोष्टी साठी इंजिनीरिंग केली त्यात भजी बनवणे हा मार्ग येत नसावा बहुतेक. तसे असते तर हॉटेल मॅनेजमेंट करायला पाहिजे होते. पोरांचे अभ्यासक्रम निवडण्यात खरच खूप गफलत होते. गायडन्स द्यायला कोणी नसते. मला वाटते सरकारने जर वर्षी घोषित केले पाहिजे, कि ह्या क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल त्यानुसार पात्रता आणि आवड या नुसार अभ्यासक्रम निवडावा. चार वर्षांनी कशाची किंमत वाढेल याचा पुरेसा अंदाज मिळायला हवा. सजेशन आहे फक्त हे. म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय?>> ==>> चूक नाही पण नोकरी देण्याचे/उपलब्ध करण्याचे जे दावे केले त्यात ते अपयशी ठरले असे सरकारने विनम्रपणे कबूल करावे. कोणी फासावर लटकावणार नाही. आजकालच्या जगात सगळे स्वयंभू होत चालले आहेत. भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे.>>> ==>> इंजिनेर झाला काय आणि भजी तळले काय, कपडे काळेकुट्ट होणारच. आयटी वाल्यांचे पिवळे होत असतील (विनोद म्हणून घ्या) पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात?>>> ==>> मोक्याच्या ठिकाणची जागा मिळायला महिना ७०-८० हजार (काही ठिकाणी लाखात आहेत0 रुपये भाडे, अन्न प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरसेवक प्रशासन, एरियातील भाई-दादा प्रशासन असे बरेच स्टेकहोल्डर सांभाळावे लागतात. उद्योजक खमक्या आणि डिप्लोमॅटिक पाहिजे. माझा एक पोलीस मित्र (हवालदार रँक) त्याने आपल्या सख्ख्या भावाला कामधंद्याला लावावे म्हणून मनपा कडून परमिशन घेऊन स्वतःच्या पोलीस चौकीच्या हद्दीत गाडी लावली होती. तिसऱ्या दिवशी हातगाडीसकट सगळे उचलून फुरसुंगीच्या कचराडेपोत फेकून दिली. (आखोदेखी आहे, फोन नंबर देऊ शकतो मित्राचा). ऑन ग्राउंड काय परिस्थिती आहे हे थोडे समजून घ्या. रोज १० हजार गल्ला होतो आणि गळ्यात चैनी घालतो हे खूप दर्शनी आहे. हे सगळे गाडे नगरसेवक-पुढारी- दादा-भाई- पुरस्कृत असतात. तळणाऱ्याला फक्त पगार मिळतो. तेलाच्या वासाने दमा आणि शरीर खंगून जाते यासाठी मला नाही वाटत त्याचा मालक मेडिकलईम काढत असावा. त्यामुळे वडापाव खाणाऱ्याने फक्त त्याचा आस्वाद घ्यावा. तरुण पिढीला तिकडे जाण्यासाठी बोट करून रस्ता दाखवून देऊ नये असे वाटते. .... प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण?>> ==>> हे उलटे पण होऊ शकते- प्रत्येक जण व्यावसायिक च होणार तर त्याच्या व्यवसायासाठी नौकरी करणार कोण? ................... हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 12:37
तुमचे बहुतेक सगळे मुद्दे रास्तच आहेत की, त्याबद्दल दुमत नाही. पण रोजगारांची संख्या म्हणजे नौकऱ्यांची संख्या याबद्दल तो वाद आहे. सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही? ------------------------------------------ धंदा म्हणाला कि रिस्क आलीच! त्यामुळे तो पर्याय निवडताना काही गोष्टींचा सामना करावाच लागेल. खरेतर या गोष्टीला स्वतःला मध्यमवर्गात गणनारा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जबाबदार नाही का? प्रत्येक ठिकाणी पैसे काढायची खोड कशी मोडायची हा खरेतर खूप मोठ्ठा प्रश्न आहे. कायदे हि गोष्ट थांबवू शकत नाहीत हे तर उघड आहे. ----------------------------------------- सरकारी समर्थक? तुम्हाला सरकारचा समर्थक असे म्हणायचे असेल. नाही मला उगाच वाटून गेलं कि मी काय सरकारची फुकट बिकट नौकरी करतोय कि काय? कॉलेजेस काढू द्यात कि हो किती काढायची तेवढी पण प्रवेश घेणाऱ्याने विचार करून घ्यावा ना. व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार? ---------------------------------------- ते व्यासायिक-नौकरी-उलटे -- तोच मुद्दा आहे, वर शब्दबम्बाळ साहेबांच्या वाक्याचा संदर्भ आहे तिथे.

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 13:15
सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही?>>> ==>> हो धरणार ना. काही आकडेवारी देता का रेफेरेंससाठी. धंदा म्हणाला कि रिस्क आलीच!>>> ==>> हि रिस्क हिंसक आणि जीवावर बेतणारी नसावी. बाकी कष्ट करण्यासाठी बरेच हसत हसत तयार असतात. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे सरकारचे काम आहे, ते त्यांनी चोखपणे सांभाळावे . व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार?>>> ==>> पालकांना ढेकळे समजत नाही (ग्रामीण भागाकडे सहसा). माझ्या मायबापले अजून माहित नाही माझे नक्की शिक्षण काय झाले ते. कंपनीत कामाला जातो एवढे माहित आहे. मागे शाळेतील शिक्षक भेटले. त्यांनी विचारले काय करतोस आता, म्हंटले ICWAI केले सर, म्हंटले बरे झाले डिप्लोमा केलास, लगेच नोकरी मिळून जाते. घ्या कप्पाळ.

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 14:46
मुद्राच्या अधिकृत संस्थळावर सगळी माहिती उपलब्ध आहे. नुसत्या महाराष्ट्रासाठी २०१७-१८ या वर्षासाठी "तरुण" वर्गातील ५ ते १० लाखांची ५९००० कर्जे मंजूर होऊन देण्यात आली आहेत. यातली किती नवीन उद्योजकांनी घेतली आहेत हे माहिती नाही पण ज्यांनी घेतली ती उद्योगातच लावली असावीत. यातून रोजगार निर्माण झाले नसावेत का? http://www.mudra.org.in/PMMYReport शिवाय खालील लिंक्सवर स्टार्टअप इंडिया आणि स्टॅन्डअप इंडियाचे रिपोर्ट उपलब्ध आहेत. https://startupindia.gov.in/status.php https://www.standupmitra.in/ ------------------------------------------ धंदा सुरु करण्यात कसल्या हिंसक अडचणी आहेत हे काही कळले नाही, विस्कटून सांगाल का? अर्थात अशा हिंसक अडचणींची सरकार कडे तक्रार आली तर नक्कीच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. ------------------------------------------- पालकांना माहीत नसते हा मुद्दा वेगळा आणि माहीत असायला हवे हा वेगळा. मी दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोललो. पण तरीही तुमच्याबद्दल माहिती नाही पण माझ्या ओळखीतल्या (आठवत असलेल्या, इथल्या आणि गावाकडल्या) अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे. गावाकडच्या लोकांना माहिती नाही हा दावा पण सरसकटीकरण आहे असे मला वाटते. अगदी काही माहीत नसले तरी पालक म्हणून त्यांनी जागरूक व्हावे हाच तर मुद्दा आहे. शिवाय फक्त गावाकडच्या लोकांचा, तुलनेने कमी शिकलेल्या लोकांच्या पाल्यांचा नौकरीचा प्रॉब्लेम आहे असे नाही. शहरातल्या लोकांनाही तितकाच लागू होतो. एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 15:24
उपयुक्त लिंक्स दिल्या बद्दल आभारी आहे. सगळे वाचून काढायला थोडा (म्हणजे बराच) वेळ लागेल. परंतु ही आकर्षक आकडेवारी मार्केट मधे दृश्य स्वरूपात दिसत नाही. तूर्तास सरकारचे अभिनंदन. .... हिंसक अडचणी भजी-वडापावची गाडी संदर्भात उदाहरण दिले होते. छोटे उद्योग चालू करण्यासाठी अशा unhealthy कंपेटिशन च्या अडचणी येतात. प्रसंगी हिंसक देखील असतात. ..... अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे.>>> =>> गावाकडे अजून पण लोकांना डॉक्टर- इंजिनीरिंग शिवाय बाकी काही माहीतच नाही. ते नाही झाले तर पोलीस किंवा मिलटरी भरती एवढाच ऑपशन नोकरीसाठी उरतो. MPSC UPSC ची हालत आता काय आहे दिस्तायच. एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.>>> ==>> हे वाक्य आवडले. दोघांनी पण काही मार्केट रिसर्च केलेला नसतो. सगळे ऐकीव माहितीवर मटका खेळतात. इथे सरकारचा रोल जास्त वाढतो. त्यांनी घेतलेल्या संसदेत घेतलेले निर्णय आणि इतर आंतराष्ट्रीय करारांमुळे कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात याची आगाऊ अंदाज जर वर्षी वर्तवले पाहिजेत.

In reply to by शब्दबम्बाळ

असंका 21/02/2018 - 10:57
जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!
काय आत्मविश्वास!!! मी बोललो तो शब्द शेवटचा... बाकी सगळा फक्त शब्दांचा किस!! धन्यवाद!

In reply to by असंका

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 11:14
यु आर वेलकम! :) बाकी तुम्ही कोट केलेलं वाक्य
याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का? कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत? जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!
या परिच्छेदात होत जो कि 'रागा'शी संबंधित होता. नंतरचे परिच्छेद वेगळे केलेले आहेत हे तुम्हाला दिसले असेल हि आशा आहे.

सतिश गावडे 21/02/2018 - 11:48
कवितेचा भावार्थ लक्षात न घेता इथे भाट लोकांनी धुळवड चालू केली आहे. कुठलेही काम हलक्या प्रतीचे नसते. अगदी भजी तळणे हे ही नाही. मात्र या (मुळ) कवितेचा उद्देश सरकारनिर्मित रोजगार आणि एखाद्याने पोटापाण्यासाठी सुरु केलेला स्वयंरोजगार यात फरक आहे हे दाखवणे आहे असे मला वाटते.

बिटाकाका 21/02/2018 - 12:05
काय आहे, काही विरोधकांना पकोडे तळणे = स्वयंरोजगार हे समजून घ्यायचे नाही किंवा आंधळेपणाने विरोध करत रहायचा आहे. आता यात सरकारचा काय संबंध? तर संबंध असा आहे कि किती नौकऱ्या तयार केल्या या प्रश्नाला उत्तर देताना पकोडे तळणे हे दिलेले उदाहरण आहे. पकोडे तळून कोणी २००रु. घरी नेत असेल तर तो रोजगार गणनार कि नाही? जर याचे उत्तर हो असेल तर सरकार मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया या माध्यमातून असे रोजगार तयार करण्यास मदत करत आहे असा सांगण्याचा उद्देश होता हे (अंध)विरोधकांना समजले नसावे का बरे? *********************************** नौकरी मिळत नसेल तर तुमचं तुम्ही (कुठून तरी) गाडा आणा आणि कळकट्ट कपडे घालून भजी तळायला लागा असं सरकार सांगत आहे हा खोडसाळ प्रोपोगंडा करण्याचा हेतू काय असेल?

In reply to by बिटाकाका

नाखु 21/02/2018 - 20:41
भावार्थ समजून घ्या, पदवी प्राप्त केल्यानंतर जर परवड होत असेल तर आलेली उद्वीग्नता असावी असं समजा बाकी आक्रस्ताळेपणा प्रसिद्ध वाहीन्यांनी/माध्यमांनी अख्ख्या भाषणातून फक्त भजीच उचलून आपापले "घाणे" तीन चार दिवस तळते ठेवले हेही लक्षात ठेवायलाच हवे. कसल्याही कामाला कमी प्रतीचे समजू नये तरी सत्ता परिवर्तन झाल्यावर आपलं शिक्षण, कौशल्य सरकारदरबारी दखलपात्र असावे ही अपेक्षा अवाजवी नाही. मिपावरील धुरीणांच्या धागा चर्चा सत्रातील अदखलपात्र नाखु वाचकांची ही पत्रेवाला

मराठी_माणूस 21/02/2018 - 12:28
दोन बातम्या. http://epaper.loksatta.com/1552413/loksatta-mumbai/21-02-2018#page/1/1 अजुन एक अश्वासन. वर्षानुवर्षे मरगळ आलेल्या एम आय डी सींचे काय ?

खेडूत 20/02/2018 - 11:42
याला अनुवाद म्हणता येणार नाही, कारण.. ''ज्ञानेश्वर विद्यापीठाने नव्हे!'' ही अकारण टिप्पणी आहे. तिथे एकदा नक्की भेट द्या असे सुचवतो. दर्जाच काढायचा तर अनेक मान्यताप्राप्त महाविद्यालयं त्याहून सुमार आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ 'आम्ही लय भारी' म्हणून सांगायला जात नाही. बाकी रोख शिक्षणमंत्री यांच्याकडे असेल तर शुभेच्छा. आम्हाला राजकीय चर्चांचा कंटाळा येतो.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/02/2018 - 13:12
सध्या चापेकर चौकात जितके पकोडेवाले आहे, त्याच्या दसपट झाले तर त्यापैकी प्रत्येक पकोडेवाल्याचा दिवसाचा गल्ला उरेल का तितका? पकोडे तळणे लुक्रेटिव्ह वगैरे नाहीये इतकं मान्य करायला हरकत नसावी

कपिलमुनी 20/02/2018 - 13:44
भजी तळून दिवसाला १०,००० मिळतात म्हणजे एखाद्या शिक्षणाची असलेल्या मुलाने महिना ३०,००० ची युनिवर्सिटी फेलोशिप सोडून भज्या तळत बसाव्या ? भज्या वडे तळणे वाईट नाही , पण सर्वसामान्य आवडीच्या क्षेत्रात जॉब उपलब्ध असावेत एवढीच अपेक्षा !

In reply to by कपिलमुनी

नाखु 20/02/2018 - 15:20
आपण घेतलेल्या शिक्षणाचं "भजं"होऊ नये अशीच माफक अपेक्षा!!! नित्य भजे रामास निमित्य भजे खाण्यास संघाचा संसारी सामान्य सदस्य नाखु पांढरपेशा

खरे आहे. फक्त पैसाच श्रेष्ठ असा मानणारा समाज पूर्वी माफक प्रमाणात होता. आता मध्यम-उच्च मध्यम वर्गातही ती विचारधारणा आहे. त्यात आपल्या कुडमुड्या अर्थव्यवस्थेने 'पेश्शल वडापाव,खमंग भजी' विकणार्यांना गब्बर केले.. व एम.एस.सी/बी.ई. करणारे नोकरीसाठी वणवण फिरू लागले.

manguu@mail.com 20/02/2018 - 17:57
भायखळा ईस्टला वडापाव स्टॉल आहे. ग्रॅज्युएट वडापाव नोक्री न मिळाल्याने त्याने वडापावचे दुकान काढले म्हणे. Vada

Nitin Palkar 20/02/2018 - 19:14
गेले काही दिवस 'पकोडे बनाना' यावर बरेच चर्वित चर्वण होत आहे. वानगी दाखल दाखल काही उदाहरणे द्यायचा मोह टाळता येत नाही. सर्व प्रथम पकोडे तळणे वाच्यार्थाने न घेता 'लक्ष्यार्थाने' घ्या. १) माझ्या माहितीतील एक बाई स्वयंपाक पाणी, धुणी भांडी (मुंबईच्या भाषेत 'झाडू पोता') ही कामे करतात. दोन्ही मुलांचे पदवी पर्यंतचे शिक्षण या कमाईवरच पूर्ण केले. २) माझ्या घरी वायरिंग अथवा तत्सम कामे करायला एक इलेक्ट्रिशियन गेली अनेक वर्षे येतो सुरुवातीला सायकलने येत असे हल्ली मोटर सायकलने येतो. ३) सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या सोसायटी मध्ये रखवालदाराचे काम करणारा 'गुरखा' आज आमच्याच भागात (एरीयात) स्वतःचे कार्यालय थाटून इस्टेट ब्रोकर बनला आहे. या तिन्ही उदाहरणानमधून सुचवायचे हेच आहे की, मेहनत घेतल्यास अर्थार्जन नक्की शक्य असते. पदवी घेतली म्हणजे नोकरीच केली पाहिजे हा समज मनातून काढून मेहनतीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

In reply to by Nitin Palkar

बिटाकाका 21/02/2018 - 08:08
जाऊ द्या हो, ज्यांना टिका करायचीय त्यांना त्याचा अर्थ कळला नाही असे नाही पण मग अंधविरोध कसा काय करणार? जणू काही सरकारने सगळ्या डिग्र्या बासनात गुंडाळून ठेवा आणि पकोडे तळायला घ्या असे सांगितले आहे ह्या थाटात विरोध चालू आहे.

In reply to by Nitin Palkar

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 09:33
हो ना!! याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का? कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत? जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला! माझे काही मित्र मास्टर्स ची डिग्री घेतलेले आहेत, इंजिनीरिंग मधून बर का, तेही नावाजलेल्या कॉलेजमधून... त्यांना चांगली नोकरी नाही. कारण कंपन्या नुकतेच पास झालेले फ्रेशर(आणि त्यात मास्टर) शक्यतो घेत नाही आणि कॉलेजमध्ये शिकवायचे म्हणाल तर अवस्था सगळ्यांना माहिती आहे(सिंहगड सारखे) तर मग, अशा लोकांनी "पकोडे"च विकायचे का? सरकार जे रोजगार निर्मितीचे गाजर(कि जुमला?) दाखवत होते त्याचे काय झाले? प्रत्येक जण व्यावसायिकच व्हायचा असला तर त्याच्या खाली काम करायला कोण मिळणार? पण असले प्रश्न विचारायचे नसतात आजकाल... फेकणाऱ्यांची झेलणे इतकेच काम करणारे आणि स्वतः खाऊन पिऊन समाधानी असणारे लोक प्रवचन देतात इतरांना कि "हेच" सरकार कसे तारणहार आहे. असो, हा प्रतिसाद तुमच्यावर वैयक्तिक नाही. सो, ह. घ्या.

In reply to by शब्दबम्बाळ

बिटाकाका 21/02/2018 - 10:40
तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही. गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का? अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत. पकोडे तळण्याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढत आहात असे वाटत नाही का? इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे शिवसेनेच्या शिववडाने आधीच सिद्ध केलेले आहे. स्वतःचा विरोध धारदार आहे हे दाखवण्यासाठी काही ठराविक उदाहरणे घेतली जातात हे निरीक्षण नमूद करतो. इंजिनीरिंग सोडून अजूनही अनेक शिक्षण शाखा आहेत, तिथे बरीच स्पर्धा आहे आणि जो त्या स्पर्धेत यशस्वी होतो त्यालाच नौकरी मिळते. म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय? भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे. पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात? ज्यांना आवडणार नाही त्यांनी घेऊ नये तो पर्याय, पण सरकारने तो व्यवसायाचा एक पर्याय आहे हे सांगणेच खुपावे एवढी असहिष्णुता कशाला? ************************************* प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण? पण असले प्रश्न विचारायचे नसतात. ************************************* हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो. ************************************ हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by बिटाकाका

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 10:53
ओ काका! थंड घ्या जरा... इतक्या धाग्यांवर बरोब्बर फक्त बीजेपी बद्दल विषय आला कि आहातच हजर! दम लागेल हो!! :D
इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत
त्यांची पात्रता आहे कि नाही हे मुलाखत झाल्यावर कळेल, आणि मुलाखतीला बोलवायला, ती पदवी लागणारी जागा रिकामी असणे गरजेचे आहे हे आपल्याला कळत नसावे का? बाकीपण डिट्टेलवार बोललो असतो पण काही अंधसमर्थकांना तर्क चालत नाही... त्यामुळे जाऊदे!
हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो.
सरकारला सामान्य माणूस विरोध करूच शकत नाही, विरोध करणार्यांना आधीचे सरकार आवडतच होते असे "नेहमीचेच" ठरलेले पांचट शब्द" फेकू" नका हो... जरा तरी नावीन्य दाखवा... बाकी भाजपच्या आयटी सेल मध्ये पण पुष्कळ नोकऱ्या असतील नाही का आता? मध्यंतरी विचारलं होत मी कसे पगार वगैरे असतात तिकडे...पण कोणी उत्तर नाही दिल... तेवढाच कोणाचा तरी फायदा होईल...

In reply to by शब्दबम्बाळ

बिटाकाका 21/02/2018 - 11:11
तुम्हाला काही प्रश्न (तुम्हाला अंधविरोध करून, त्याच त्याच (पांचट?) प्रतिक्रिया देऊन दम लागला नसेल तर उत्तर द्या) - १. आताचे सरकार चांगले करते आहे - म्हणजे इम्प्रुव्हड आहे - कि नाही हे तुम्ही कसे ठरवता? २. मी बिजेपी चा विषय निघाल्यावर येतो, हे तुम्हाला कसे माहित? माझ्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही बघत बसता का? स्वतःच्या प्रतिक्रिया काढून बघा, बिजेपी वर टिका करण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया दिसतात. त्यावर तुमचा काही आक्षेप नाही मग माझ्यावर का? ३. मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का? तुम्ही सरकार समर्थकांवर शाब्दिक दादागिरी करू इच्छिता का? ४. मुलाखती नाहीत हे कशाच्या आधारावर सांगत आहात? कॉलेजेस चे इन-कॅम्पस, ऑफ कॅम्पस जाऊन पहिले तर लक्षात येणार नाही का? कंपन्यांनी तुमचे गुण कितीही असू देत सरसकट नौकऱ्या द्याव्यात असली अपेक्षा आहे कि काय? पण काय आहे कि (अंध विरोधक म्हणावे कि नाही?) तर्क चालत नाही म्हणतात ता काय खोरे आहे काय? ५. ते आयटी सेल, फेकू वगैरे नाविन्यात येत असेल नाही? अंधविरोधकांचा असतो का काही आयटी सेल वगैरे? कि त्याबातीतही मागेच आहेत?

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 11:26
मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का?>> ==>> याच्याशी प्रचंड सहमत.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 21/02/2018 - 11:18
संबित पात्राला सगळीकडे तोंड देऊन दम लागतो म्हणून त्यांनी नवीन भरती सुरु केली आहे. बिनपगारी फुल्ल अधिकारी...!! एकदम इज्जतच इज्जतच. बाकी ठिकाणी जाऊ नका बरं, ते पैसे देतील कामाचे पण किंमत छ्या !! सुरवातीला फक्त सहमत आहे सहमत आहे म्हणायचे. मग थोड्या दिवसांनी ह्याह्याह्या हसायचे, मग उलूउलुलु लिहायचे, मग बुबुडा वगैरे काहीतरी असते असे लिहायचे, मग ६० वर्ष्यात/१५ वर्ष्यात काय केले असे विचारात राहायचे, खांग्रेस- व्याधी वगैरे लिहण्यासाठी २ प्रोमोशन्स नंतर चान्स मिळणार, निवडणूक आकडेवारी फेकायचे हे तुमचे अंतिम ध्येय, पण त्यासाठी खूप अभ्यास वाढवावा लागेल स्वतःचा कामधंदा सोडून. सॉरी तुम्हाला कामधंदा नाही आहे नाय का? येताय का मग शिबिराला ??

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 11:31
बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी. -------------------------------- याउलट विरोधकांच्या बाजूने बोलायला (याला तळी उचलणे म्हणत असतील का बरे?) काहीच करावं लागत नाही ते एकदम सोप्पंय! शिवाय पैसाही मिळतो असे तुम्ही म्हणताय (ते शब्दबंबाळ साहेब पैसे चांगले मिळत असतील असे म्हणत आहेत, आता त्यांना काय सांगणार कप्पाळ?). म्हणूनच आजकाल संबित पात्रा कमी दिसतात आणि ते सुरजेवाला, मलिक वगैरे अभ्यासू मंडळी जास्ती दिसतात. बाकी ते त्रिपाठी आजकाल दिसत नाहीत, बरे बोलायचे.

In reply to by बिटाकाका

विशुमित 22/02/2018 - 14:49
बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी.>>> ==>> राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः क्लास चालवतात याचा. बातमी आता पेपर आऊट पण झाली आहे. आता कर्नाटक मध्ये शाखा खोलली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-guides-bjps-cyber-soldiers-in-udipi-conclave-1635431/

In reply to by विशुमित

मोदी सरकारच्या योजना कुठल्या असा प्रश्न विचारला असता 112 योजनांपैकी 15 योजनादेखील उपस्थितांना सांगता आल्या नाहीत. तिकडे माबोवरील भक्ताडांना (माबोवर भक्तांना 'भक्ताड ' म्हणतात. ) अद्याप एकही योजना सांगता आलेली नाही. आयटी सेलला बरीच मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय.

In reply to by मार्मिक गोडसे

बिटाकाका 22/02/2018 - 17:03
छिद्रान्वेषी अंध विरोधकांना योजना सांगून उपयोग असतो तरी का हे भक्ताड्यांना कळायला नको? ते शहा लोकांना सांगण्याबद्दल बोलत आहेत. ************************* बाय द वे, ते अमित शहा अधिकृत आयटी सेल ला संबोधित करत होते. ट्रोल लोकांना काय करायचे हे सांगावे लागत नाही. गुलामगिरी कशी करायची आणि लोकांना भक्ती कशी शिकवायची/दाखवायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. ************************* बाकी स्वतःला हुशार हुशार म्हणवणारे लोक अशा छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती भक्ताड्यांकडे कशाला मागतात देव जाणे! आता हेच बघा, ती योजनांची यादी ईथे पाहता येईल. https://www.sarkariyojna.co.in/complete-list-schemes-launched-pm-narendra-modi/

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 12:14
तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही.>>> ==>> मला वाटते हि माहिती बऱ्या पैकी EPFO ऑफिस मधून समजू शकेल. गेली ४-५ वर्ष्यात नोंदणीचा काय ट्रेंड आहे. अनोंदणीकृत आणि २० कामगारांपेक्षा कमी असणारे लघु उद्योग आणि सेवानिवृत्त यांची काही टक्केवारी गृहीत धरली तर किती नोकऱ्या उपलब्ध झाल्या हे समजेल. पण हि आकडेवारी पब्लिक डोमेन ला उपलब्ध नाही. गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का?>>> ==>> चालू सरकारची याबाबत काय धोरणे आहेत, हे सरकारी समर्थक या नात्याने तुम्ही देऊ शकता. अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत.>>> ==>> तुमच्या मित्रांचे अभिनंदन. ते ह्या ३-४ वर्ष्यात पासआऊट झाले आहेत का ? असतील तर त्यांचे खरेच खूप खूप अभिनंदन. इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे.>>> ==>> बरोबर आहे. पण सहसा ज्या गोष्टी साठी इंजिनीरिंग केली त्यात भजी बनवणे हा मार्ग येत नसावा बहुतेक. तसे असते तर हॉटेल मॅनेजमेंट करायला पाहिजे होते. पोरांचे अभ्यासक्रम निवडण्यात खरच खूप गफलत होते. गायडन्स द्यायला कोणी नसते. मला वाटते सरकारने जर वर्षी घोषित केले पाहिजे, कि ह्या क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल त्यानुसार पात्रता आणि आवड या नुसार अभ्यासक्रम निवडावा. चार वर्षांनी कशाची किंमत वाढेल याचा पुरेसा अंदाज मिळायला हवा. सजेशन आहे फक्त हे. म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय?>> ==>> चूक नाही पण नोकरी देण्याचे/उपलब्ध करण्याचे जे दावे केले त्यात ते अपयशी ठरले असे सरकारने विनम्रपणे कबूल करावे. कोणी फासावर लटकावणार नाही. आजकालच्या जगात सगळे स्वयंभू होत चालले आहेत. भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे.>>> ==>> इंजिनेर झाला काय आणि भजी तळले काय, कपडे काळेकुट्ट होणारच. आयटी वाल्यांचे पिवळे होत असतील (विनोद म्हणून घ्या) पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात?>>> ==>> मोक्याच्या ठिकाणची जागा मिळायला महिना ७०-८० हजार (काही ठिकाणी लाखात आहेत0 रुपये भाडे, अन्न प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरसेवक प्रशासन, एरियातील भाई-दादा प्रशासन असे बरेच स्टेकहोल्डर सांभाळावे लागतात. उद्योजक खमक्या आणि डिप्लोमॅटिक पाहिजे. माझा एक पोलीस मित्र (हवालदार रँक) त्याने आपल्या सख्ख्या भावाला कामधंद्याला लावावे म्हणून मनपा कडून परमिशन घेऊन स्वतःच्या पोलीस चौकीच्या हद्दीत गाडी लावली होती. तिसऱ्या दिवशी हातगाडीसकट सगळे उचलून फुरसुंगीच्या कचराडेपोत फेकून दिली. (आखोदेखी आहे, फोन नंबर देऊ शकतो मित्राचा). ऑन ग्राउंड काय परिस्थिती आहे हे थोडे समजून घ्या. रोज १० हजार गल्ला होतो आणि गळ्यात चैनी घालतो हे खूप दर्शनी आहे. हे सगळे गाडे नगरसेवक-पुढारी- दादा-भाई- पुरस्कृत असतात. तळणाऱ्याला फक्त पगार मिळतो. तेलाच्या वासाने दमा आणि शरीर खंगून जाते यासाठी मला नाही वाटत त्याचा मालक मेडिकलईम काढत असावा. त्यामुळे वडापाव खाणाऱ्याने फक्त त्याचा आस्वाद घ्यावा. तरुण पिढीला तिकडे जाण्यासाठी बोट करून रस्ता दाखवून देऊ नये असे वाटते. .... प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण?>> ==>> हे उलटे पण होऊ शकते- प्रत्येक जण व्यावसायिक च होणार तर त्याच्या व्यवसायासाठी नौकरी करणार कोण? ................... हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 12:37
तुमचे बहुतेक सगळे मुद्दे रास्तच आहेत की, त्याबद्दल दुमत नाही. पण रोजगारांची संख्या म्हणजे नौकऱ्यांची संख्या याबद्दल तो वाद आहे. सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही? ------------------------------------------ धंदा म्हणाला कि रिस्क आलीच! त्यामुळे तो पर्याय निवडताना काही गोष्टींचा सामना करावाच लागेल. खरेतर या गोष्टीला स्वतःला मध्यमवर्गात गणनारा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जबाबदार नाही का? प्रत्येक ठिकाणी पैसे काढायची खोड कशी मोडायची हा खरेतर खूप मोठ्ठा प्रश्न आहे. कायदे हि गोष्ट थांबवू शकत नाहीत हे तर उघड आहे. ----------------------------------------- सरकारी समर्थक? तुम्हाला सरकारचा समर्थक असे म्हणायचे असेल. नाही मला उगाच वाटून गेलं कि मी काय सरकारची फुकट बिकट नौकरी करतोय कि काय? कॉलेजेस काढू द्यात कि हो किती काढायची तेवढी पण प्रवेश घेणाऱ्याने विचार करून घ्यावा ना. व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार? ---------------------------------------- ते व्यासायिक-नौकरी-उलटे -- तोच मुद्दा आहे, वर शब्दबम्बाळ साहेबांच्या वाक्याचा संदर्भ आहे तिथे.

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 13:15
सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही?>>> ==>> हो धरणार ना. काही आकडेवारी देता का रेफेरेंससाठी. धंदा म्हणाला कि रिस्क आलीच!>>> ==>> हि रिस्क हिंसक आणि जीवावर बेतणारी नसावी. बाकी कष्ट करण्यासाठी बरेच हसत हसत तयार असतात. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे सरकारचे काम आहे, ते त्यांनी चोखपणे सांभाळावे . व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार?>>> ==>> पालकांना ढेकळे समजत नाही (ग्रामीण भागाकडे सहसा). माझ्या मायबापले अजून माहित नाही माझे नक्की शिक्षण काय झाले ते. कंपनीत कामाला जातो एवढे माहित आहे. मागे शाळेतील शिक्षक भेटले. त्यांनी विचारले काय करतोस आता, म्हंटले ICWAI केले सर, म्हंटले बरे झाले डिप्लोमा केलास, लगेच नोकरी मिळून जाते. घ्या कप्पाळ.

In reply to by विशुमित

बिटाकाका 21/02/2018 - 14:46
मुद्राच्या अधिकृत संस्थळावर सगळी माहिती उपलब्ध आहे. नुसत्या महाराष्ट्रासाठी २०१७-१८ या वर्षासाठी "तरुण" वर्गातील ५ ते १० लाखांची ५९००० कर्जे मंजूर होऊन देण्यात आली आहेत. यातली किती नवीन उद्योजकांनी घेतली आहेत हे माहिती नाही पण ज्यांनी घेतली ती उद्योगातच लावली असावीत. यातून रोजगार निर्माण झाले नसावेत का? http://www.mudra.org.in/PMMYReport शिवाय खालील लिंक्सवर स्टार्टअप इंडिया आणि स्टॅन्डअप इंडियाचे रिपोर्ट उपलब्ध आहेत. https://startupindia.gov.in/status.php https://www.standupmitra.in/ ------------------------------------------ धंदा सुरु करण्यात कसल्या हिंसक अडचणी आहेत हे काही कळले नाही, विस्कटून सांगाल का? अर्थात अशा हिंसक अडचणींची सरकार कडे तक्रार आली तर नक्कीच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. ------------------------------------------- पालकांना माहीत नसते हा मुद्दा वेगळा आणि माहीत असायला हवे हा वेगळा. मी दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोललो. पण तरीही तुमच्याबद्दल माहिती नाही पण माझ्या ओळखीतल्या (आठवत असलेल्या, इथल्या आणि गावाकडल्या) अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे. गावाकडच्या लोकांना माहिती नाही हा दावा पण सरसकटीकरण आहे असे मला वाटते. अगदी काही माहीत नसले तरी पालक म्हणून त्यांनी जागरूक व्हावे हाच तर मुद्दा आहे. शिवाय फक्त गावाकडच्या लोकांचा, तुलनेने कमी शिकलेल्या लोकांच्या पाल्यांचा नौकरीचा प्रॉब्लेम आहे असे नाही. शहरातल्या लोकांनाही तितकाच लागू होतो. एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.

In reply to by बिटाकाका

विशुमित 21/02/2018 - 15:24
उपयुक्त लिंक्स दिल्या बद्दल आभारी आहे. सगळे वाचून काढायला थोडा (म्हणजे बराच) वेळ लागेल. परंतु ही आकर्षक आकडेवारी मार्केट मधे दृश्य स्वरूपात दिसत नाही. तूर्तास सरकारचे अभिनंदन. .... हिंसक अडचणी भजी-वडापावची गाडी संदर्भात उदाहरण दिले होते. छोटे उद्योग चालू करण्यासाठी अशा unhealthy कंपेटिशन च्या अडचणी येतात. प्रसंगी हिंसक देखील असतात. ..... अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे.>>> =>> गावाकडे अजून पण लोकांना डॉक्टर- इंजिनीरिंग शिवाय बाकी काही माहीतच नाही. ते नाही झाले तर पोलीस किंवा मिलटरी भरती एवढाच ऑपशन नोकरीसाठी उरतो. MPSC UPSC ची हालत आता काय आहे दिस्तायच. एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.>>> ==>> हे वाक्य आवडले. दोघांनी पण काही मार्केट रिसर्च केलेला नसतो. सगळे ऐकीव माहितीवर मटका खेळतात. इथे सरकारचा रोल जास्त वाढतो. त्यांनी घेतलेल्या संसदेत घेतलेले निर्णय आणि इतर आंतराष्ट्रीय करारांमुळे कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात याची आगाऊ अंदाज जर वर्षी वर्तवले पाहिजेत.

In reply to by शब्दबम्बाळ

असंका 21/02/2018 - 10:57
जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!
काय आत्मविश्वास!!! मी बोललो तो शब्द शेवटचा... बाकी सगळा फक्त शब्दांचा किस!! धन्यवाद!

In reply to by असंका

शब्दबम्बाळ 21/02/2018 - 11:14
यु आर वेलकम! :) बाकी तुम्ही कोट केलेलं वाक्य
याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का? कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत? जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!
या परिच्छेदात होत जो कि 'रागा'शी संबंधित होता. नंतरचे परिच्छेद वेगळे केलेले आहेत हे तुम्हाला दिसले असेल हि आशा आहे.

सतिश गावडे 21/02/2018 - 11:48
कवितेचा भावार्थ लक्षात न घेता इथे भाट लोकांनी धुळवड चालू केली आहे. कुठलेही काम हलक्या प्रतीचे नसते. अगदी भजी तळणे हे ही नाही. मात्र या (मुळ) कवितेचा उद्देश सरकारनिर्मित रोजगार आणि एखाद्याने पोटापाण्यासाठी सुरु केलेला स्वयंरोजगार यात फरक आहे हे दाखवणे आहे असे मला वाटते.

बिटाकाका 21/02/2018 - 12:05
काय आहे, काही विरोधकांना पकोडे तळणे = स्वयंरोजगार हे समजून घ्यायचे नाही किंवा आंधळेपणाने विरोध करत रहायचा आहे. आता यात सरकारचा काय संबंध? तर संबंध असा आहे कि किती नौकऱ्या तयार केल्या या प्रश्नाला उत्तर देताना पकोडे तळणे हे दिलेले उदाहरण आहे. पकोडे तळून कोणी २००रु. घरी नेत असेल तर तो रोजगार गणनार कि नाही? जर याचे उत्तर हो असेल तर सरकार मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया या माध्यमातून असे रोजगार तयार करण्यास मदत करत आहे असा सांगण्याचा उद्देश होता हे (अंध)विरोधकांना समजले नसावे का बरे? *********************************** नौकरी मिळत नसेल तर तुमचं तुम्ही (कुठून तरी) गाडा आणा आणि कळकट्ट कपडे घालून भजी तळायला लागा असं सरकार सांगत आहे हा खोडसाळ प्रोपोगंडा करण्याचा हेतू काय असेल?

In reply to by बिटाकाका

नाखु 21/02/2018 - 20:41
भावार्थ समजून घ्या, पदवी प्राप्त केल्यानंतर जर परवड होत असेल तर आलेली उद्वीग्नता असावी असं समजा बाकी आक्रस्ताळेपणा प्रसिद्ध वाहीन्यांनी/माध्यमांनी अख्ख्या भाषणातून फक्त भजीच उचलून आपापले "घाणे" तीन चार दिवस तळते ठेवले हेही लक्षात ठेवायलाच हवे. कसल्याही कामाला कमी प्रतीचे समजू नये तरी सत्ता परिवर्तन झाल्यावर आपलं शिक्षण, कौशल्य सरकारदरबारी दखलपात्र असावे ही अपेक्षा अवाजवी नाही. मिपावरील धुरीणांच्या धागा चर्चा सत्रातील अदखलपात्र नाखु वाचकांची ही पत्रेवाला

मराठी_माणूस 21/02/2018 - 12:28
दोन बातम्या. http://epaper.loksatta.com/1552413/loksatta-mumbai/21-02-2018#page/1/1 अजुन एक अश्वासन. वर्षानुवर्षे मरगळ आलेल्या एम आय डी सींचे काय ?
ज्यांना तुम्ही सांगताय- नोकरी नाही, तर रोजगार करा मुद्रा योजनेतून कर्ज घ्या आणि 'पकोडे' तळा! ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत! त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर कोर्टात केसेस चालू आहेत वा ज्या संशयास्पद आहेत ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही माहिती दिली जात नाही! ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही! हे तेच लोक आहेत जे खऱ्या शाळेत गेलेत

"मोदी" हे फक्त आडनाव आहे

खिलजि ·

manguu@mail.com 19/02/2018 - 22:57
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared. Asked him the reason for his sorry state of affairs Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child Am I crying ?

कलंत्री 21/02/2018 - 08:54
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे. सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.

In reply to by कलंत्री

अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..

manguu@mail.com 19/02/2018 - 22:57
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared. Asked him the reason for his sorry state of affairs Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child Am I crying ?

कलंत्री 21/02/2018 - 08:54
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे. सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.

In reply to by कलंत्री

अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत सर्व साले एकजात बरबटलेले म्हणूनच सुधारायला वाव आहे वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , " मोदी " हे फक्त आडनाव आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर

स्वराज्याचे शिलेदार

खिलजि ·
तोबरे भरुनी निघाले सारे स्वराज्याचे शिलेदार शिवशाहीचा घोष दुमदुमे मांडला झेंड्यांचा बाजार भगवे निघाले , नभी फडफडले उद्या निघतील हिरवे न लाल धर्मावरून पेटतो इथे जहालांसंगे मवाल जर द्याल इजाजत करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल धर्म वेगळे मान्य मलापण रक्त का साऱ्यांचे लाल ? भगवा मनात माझ्या भगवा तनात माझ्या सोनेरी तेज जो देई तो सूर्यही भगवा माझा सिद्धेश्वर विलास पाटणकर C