मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका नोटेची छोटी गोष्ट…

नीळा ·

कंजूस 03/06/2023 - 18:14
काही पन्नासच्या जुन्या मोठ्या आकाराच्या नोटा ज्यावर नोट छापलेल्या वर्षाचा आकडा नाही त्या बाद आहेत. एका दुकानदाराने ती नोट घेतल्याबरोबर लगेच सांगितले की ही बाद आहे. आणि का ते दाखवले. "बँकेतूनच या नोटा आणल्याचं आणतो बदलून." "दुसरी देतो." "नको घेतो आम्ही."

शशिकांत ओक 04/06/2023 - 12:50
२००० च्या गुलाबी नोटांची फारकत होणार आहे. काहींना उसासे टाकत अलविदा म्हणायला लागेल... गुलाबी नोटांची तक्रार आहे की आम्हाला दाबून ठेवतात. बाहेरची हवा लागू देत नाहीत! रिझर्व बँकेच्या मार्फत छापलेल्या नोटा चलनात आणायला चार्टर्ड प्लेन मधून वेगवेगळ्या शाखांत पाठवल्या जातात... म्हणजे ज्यांचे खाते आहे त्यांनाच आपल्या जमा रकमेतून उचल करताना या नोटा लोकांच्या हातात जातात... असे असले तर मग तळघरात किंवा कॉटखाली, बाथरूममध्ये नोटांची थप्पी लागते ते चलन त्यांना कुठून उपलब्ध होते?

अहिरावण 05/06/2023 - 14:45
बँकेत आपण कायदा दाखवला, तक्रार करतो पोच द्या असे म्हटले की काम होते असे अनेकदा स्वानुभावाने आढळले आहे. ग्राहकांना छळण्यात कर्मचार्यांना काय आसुरी आनंद वाटतो ते समजत नाही, पण फार मोठा तीर मारला असे त्यांना वाटते.

कंजूस 03/06/2023 - 18:14
काही पन्नासच्या जुन्या मोठ्या आकाराच्या नोटा ज्यावर नोट छापलेल्या वर्षाचा आकडा नाही त्या बाद आहेत. एका दुकानदाराने ती नोट घेतल्याबरोबर लगेच सांगितले की ही बाद आहे. आणि का ते दाखवले. "बँकेतूनच या नोटा आणल्याचं आणतो बदलून." "दुसरी देतो." "नको घेतो आम्ही."

शशिकांत ओक 04/06/2023 - 12:50
२००० च्या गुलाबी नोटांची फारकत होणार आहे. काहींना उसासे टाकत अलविदा म्हणायला लागेल... गुलाबी नोटांची तक्रार आहे की आम्हाला दाबून ठेवतात. बाहेरची हवा लागू देत नाहीत! रिझर्व बँकेच्या मार्फत छापलेल्या नोटा चलनात आणायला चार्टर्ड प्लेन मधून वेगवेगळ्या शाखांत पाठवल्या जातात... म्हणजे ज्यांचे खाते आहे त्यांनाच आपल्या जमा रकमेतून उचल करताना या नोटा लोकांच्या हातात जातात... असे असले तर मग तळघरात किंवा कॉटखाली, बाथरूममध्ये नोटांची थप्पी लागते ते चलन त्यांना कुठून उपलब्ध होते?

अहिरावण 05/06/2023 - 14:45
बँकेत आपण कायदा दाखवला, तक्रार करतो पोच द्या असे म्हटले की काम होते असे अनेकदा स्वानुभावाने आढळले आहे. ग्राहकांना छळण्यात कर्मचार्यांना काय आसुरी आनंद वाटतो ते समजत नाही, पण फार मोठा तीर मारला असे त्यांना वाटते.
एका नोटेची छोटी गोष्ट….. एक पाचशेची नोट बरेच दिवस पाकिटातहोती. कुठून आली माहित नाही. अजिबात फाटली नव्हती पण बहुतेक धुतली गेल्यामुळे पुसट झाली होती बऱ्याच ठिकाणी चालवायचा प्रयत्न केला पण कोणी घेतच नव्हता बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये देखील भरायचा प्रयत्न केला पण तीथेही रिजेक्ट झाली.. मग शेवटी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत माझे खाते आहे तीथे गेलो. आधी शीस्तीत रांगेतून जाऊन कशिअर कडे नोट बदलून मागीतली…त्याने नकार दिला. मग त्याला म्हंटले माझ्या खात्यात जमा कर…तर ही नोट चालणार नाही….घाटकोपर ला जाऊन बदला असा सल्ला मीळाला.

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४

Trump ·

In reply to by शशिकांत ओक

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा 13/09/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी 25/05/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा 25/05/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण 26/05/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी 29/07/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.

In reply to by शशिकांत ओक

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा 13/09/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी 25/05/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा 25/05/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण 26/05/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी 29/07/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे.

केल्याने होत आहे रे--मोफत वाचनालयवाले दामलेकाका

राजेंद्र मेहेंदळे ·

मी रोज फिरायला तिथे जात असल्याने दामलेकाकांशी भरपूर गप्पा होतात. मी माझे यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या विषयावरील पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या आहेत. त्यांना मी चोरलेले पुस्तक या माझ्या लेखातील किस्सेही सांगितले.

म्हाळगी प्रतिष्ठान मुंबई(भाईंदर) तर्फे सामाजिक कार्य करणार्‍या लोकांचा सत्कार करतात. तसा दामलेकाकांचा सत्कार १७-१८ जून ला होणार आहे. त्यांचे अभिनंदन!!

मी रोज फिरायला तिथे जात असल्याने दामलेकाकांशी भरपूर गप्पा होतात. मी माझे यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या विषयावरील पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या आहेत. त्यांना मी चोरलेले पुस्तक या माझ्या लेखातील किस्सेही सांगितले.

म्हाळगी प्रतिष्ठान मुंबई(भाईंदर) तर्फे सामाजिक कार्य करणार्‍या लोकांचा सत्कार करतात. तसा दामलेकाकांचा सत्कार १७-१८ जून ला होणार आहे. त्यांचे अभिनंदन!!
रोज सकाळी फिरायला जाताना महात्मा सोसायटीजवळ मला एका पाराजवळ अल्टो गाडी उभी दिसायची . गाडीत आणि आजूबाजूला १-२ टेबले मांडून त्यावर पुस्तके ठेवलेली दिसायची. कधी कधी एक वयस्कर काका तिथे दिसायचे तर कधी कधी लोकच पुस्तके चाळताना आणि घेताना दिसायचे. हा काय प्रकार असावा? या उत्सुकतेने एका दिवस मी तिकडे वळलो आणि काकांना गाठलेच. b दामलेकाका एक वल्ली आहेत.

९९ वर्ष्यानंतर

आंद्रे वडापाव ·

सुबोध खरे 17/05/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे 17/05/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी 18/05/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/05/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 19/05/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके 18/05/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी 17/05/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/05/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि 18/05/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि 18/05/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 18/05/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी 18/05/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे 18/05/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी 18/05/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 18/05/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 20/05/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी 18/05/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी 19/05/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 19/05/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 20/05/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 20/05/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 20/05/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 23/05/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 20/05/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?

सुबोध खरे 17/05/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे 17/05/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी 18/05/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/05/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 19/05/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके 18/05/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी 17/05/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/05/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि 18/05/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि 18/05/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 18/05/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी 18/05/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे 18/05/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी 18/05/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 18/05/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 20/05/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी 18/05/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी 19/05/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 19/05/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 20/05/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 20/05/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 20/05/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 23/05/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 20/05/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

आम्हां काय त्याचे ??!

आजी ·

टर्मीनेटर 16/05/2023 - 12:55
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलंय आजी 👍
कुणी का येईना! आम्हांला काही देणं नाही. घेणं नाही. आमच्या आयुष्यात काय फरक पडतो? आम्हांला काय त्याचं?
+१ 😀

कथा वाचताना हसायला येत होते, पण त्याला असलेली कारुण्याची झालरही सतत टोचत होती. सगळ्या पेन्शनरांचा हाच प्रॉब्लेम आहे. सगळे जग धावतेय, आणि आपण तिथेच. मी ही काही वर्षात या अवस्थेला पोहोचेन. अशा वेळी काय करावे? काय क्रावे?काय क्रावे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ज़रूरी नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यात निखळ आनंद मिळू शकतो. राजकारण,क्रिकेट, सिरीयल यात आजिबात रस नाही. टि व्ही सहसा बघतच नाही. बाल्कनीतून फुलणारी फुले,सकाळची निसर्ग भ्रमंती,दुपार ओ टी टी वर, वामकुक्षी,संध्याकाळी सोसायटीतील कट्ट्यावर समवयस्क, तरूण,लहान मुले, यांच्याबरोबर वेळेचा सदुपयोग,रात्री आठ तास झोप. मराठी पुस्तके व मिपा,कायप्पा सारखी सोमी आहेतच. अकरा वर्ष झाली रिटायर्ड फलंदाज आहे. वृद्ध देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे मी माझ्यावेळेला धावलो पण आता जग धावतयं म्हणून दु:खी होत नाही. No regrets.

बिच्चा-या राधाबाई! कित्ती वाईट्ट लोक्स असतात जगात. ऐकून घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. ऐकून घेतलं तरी आपल्याला अपेक्षित प्रतिसाद येईलच असे नाही. कित्ती कठीण जिंदगानी. सं - दी - प

माझं नेहमीच होतं असं.राजकारणामध्ये कुणाला स्वारस्य नसतं,अगदी माझ्या नवऱयाला सुद्धा. माझ्या आजूबाजूचे पेपर पण वाचत नाहीत. मग असेच प्रतिसाद मिळतात. तुम्ही खूप छान लिहीलं आहे. मला माझ्या आयुष्यातला,डायरीत लिहीलेला एक दिवस मी वाचतेय असं वाटलं. लिहीत रहा.

आजी 09/06/2023 - 14:48
टर्मीनेटर-"नेहमीप्रमाणे मस्त लिहिलंय"हा तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला. प्रकाश घाटपांडे -खरंय तुमचं. धन्यवाद. राजेंद्र मेहेंदळे -"कारुण्याची झालर असलेलं लिखाण, सगळ्या पेन्शनरांचा हाच प्राॅब्लेम" हे तुम्ही खरं बोललात. कर्नल तपस्वी -तुमचा दृष्टिकोण अत्यंत सकारात्मक आहे. तुमचं उत्तरही तर्कशुद्ध, समर्पक. तुमचं रुटीन अनुकरणीय आहे. चांदणे संदीप- राधाबाईंबद्दलची तुम्हाला वाटणारी सहानुभूती तुमच्या उत्तरातून प्रगट होतेय. सरिता बांदेकर -"माझ्याच आयुष्यातल्या डायरीतला एक दिवस मी वाचतेय असं मला वाटलं."खूप खूप धन्यवाद सरिताताई. सिरुसेरि- तुम्हांला "सिंहासन"चित्रपटातला दिगू आठवला...... मला पण. सर्वच अभिप्राय देणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

कंजूस 10/06/2023 - 15:24
मागच्या ऑगस्टपासून असंच होतंय . अजूनही अध्यक्षांचा निकाल बाकीच आहे. पण आता त्यांनी तारीखच दिली नाहीय. पुढच्या वर्षीची कॅलेंडरं पण फुटपाथवर विकायला येतील. पण आपण आशावादी असावं.

विवेकपटाईत 11/06/2023 - 09:21
90% मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय परिवारातील अधिकांश सदस्यांना राजकारणात रस नाही. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी आणि पेंशनर मतदार राहतात. पण याच दिल्लीत मतदान 50% ही होत नाही. अधिकार मतदान कधीच करत नाही. दुसरीकडे शांतीपूर्ण मतदाता ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी मतदान कधीच करत नाही. त्यांना दीर्घकालीन फायदा माहित आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाची उत्सुकता होतीच. पहिल्या काही ब्रेकींग न्युजवरुन एकतर्फी निकाल लागतोय असे वाटले, मग डकवर्थ लूईस नुसार ते ठरविण्यात आलं. सगळं भारी होतं. -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 16/05/2023 - 12:55
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलंय आजी 👍
कुणी का येईना! आम्हांला काही देणं नाही. घेणं नाही. आमच्या आयुष्यात काय फरक पडतो? आम्हांला काय त्याचं?
+१ 😀

कथा वाचताना हसायला येत होते, पण त्याला असलेली कारुण्याची झालरही सतत टोचत होती. सगळ्या पेन्शनरांचा हाच प्रॉब्लेम आहे. सगळे जग धावतेय, आणि आपण तिथेच. मी ही काही वर्षात या अवस्थेला पोहोचेन. अशा वेळी काय करावे? काय क्रावे?काय क्रावे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ज़रूरी नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यात निखळ आनंद मिळू शकतो. राजकारण,क्रिकेट, सिरीयल यात आजिबात रस नाही. टि व्ही सहसा बघतच नाही. बाल्कनीतून फुलणारी फुले,सकाळची निसर्ग भ्रमंती,दुपार ओ टी टी वर, वामकुक्षी,संध्याकाळी सोसायटीतील कट्ट्यावर समवयस्क, तरूण,लहान मुले, यांच्याबरोबर वेळेचा सदुपयोग,रात्री आठ तास झोप. मराठी पुस्तके व मिपा,कायप्पा सारखी सोमी आहेतच. अकरा वर्ष झाली रिटायर्ड फलंदाज आहे. वृद्ध देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे मी माझ्यावेळेला धावलो पण आता जग धावतयं म्हणून दु:खी होत नाही. No regrets.

बिच्चा-या राधाबाई! कित्ती वाईट्ट लोक्स असतात जगात. ऐकून घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. ऐकून घेतलं तरी आपल्याला अपेक्षित प्रतिसाद येईलच असे नाही. कित्ती कठीण जिंदगानी. सं - दी - प

माझं नेहमीच होतं असं.राजकारणामध्ये कुणाला स्वारस्य नसतं,अगदी माझ्या नवऱयाला सुद्धा. माझ्या आजूबाजूचे पेपर पण वाचत नाहीत. मग असेच प्रतिसाद मिळतात. तुम्ही खूप छान लिहीलं आहे. मला माझ्या आयुष्यातला,डायरीत लिहीलेला एक दिवस मी वाचतेय असं वाटलं. लिहीत रहा.

आजी 09/06/2023 - 14:48
टर्मीनेटर-"नेहमीप्रमाणे मस्त लिहिलंय"हा तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला. प्रकाश घाटपांडे -खरंय तुमचं. धन्यवाद. राजेंद्र मेहेंदळे -"कारुण्याची झालर असलेलं लिखाण, सगळ्या पेन्शनरांचा हाच प्राॅब्लेम" हे तुम्ही खरं बोललात. कर्नल तपस्वी -तुमचा दृष्टिकोण अत्यंत सकारात्मक आहे. तुमचं उत्तरही तर्कशुद्ध, समर्पक. तुमचं रुटीन अनुकरणीय आहे. चांदणे संदीप- राधाबाईंबद्दलची तुम्हाला वाटणारी सहानुभूती तुमच्या उत्तरातून प्रगट होतेय. सरिता बांदेकर -"माझ्याच आयुष्यातल्या डायरीतला एक दिवस मी वाचतेय असं मला वाटलं."खूप खूप धन्यवाद सरिताताई. सिरुसेरि- तुम्हांला "सिंहासन"चित्रपटातला दिगू आठवला...... मला पण. सर्वच अभिप्राय देणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

कंजूस 10/06/2023 - 15:24
मागच्या ऑगस्टपासून असंच होतंय . अजूनही अध्यक्षांचा निकाल बाकीच आहे. पण आता त्यांनी तारीखच दिली नाहीय. पुढच्या वर्षीची कॅलेंडरं पण फुटपाथवर विकायला येतील. पण आपण आशावादी असावं.

विवेकपटाईत 11/06/2023 - 09:21
90% मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय परिवारातील अधिकांश सदस्यांना राजकारणात रस नाही. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी आणि पेंशनर मतदार राहतात. पण याच दिल्लीत मतदान 50% ही होत नाही. अधिकार मतदान कधीच करत नाही. दुसरीकडे शांतीपूर्ण मतदाता ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी मतदान कधीच करत नाही. त्यांना दीर्घकालीन फायदा माहित आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाची उत्सुकता होतीच. पहिल्या काही ब्रेकींग न्युजवरुन एकतर्फी निकाल लागतोय असे वाटले, मग डकवर्थ लूईस नुसार ते ठरविण्यात आलं. सगळं भारी होतं. -दिलीप बिरुटे
अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।) हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे!

एक चावट लेख!!

राजेंद्र मेहेंदळे ·

गवि 15/05/2023 - 14:00
हा हा हा. इतके ठळक न करताही लोकांना समजले असतेच. ;-) बाकी..
यासाठी एक नेहमीचा ओळखीचा मेकॅनिक असावा. किंवा सरळ शोरूम मध्ये गाडी न्यावी.
बाब्बो.. काय हो हे??

गाडी किंवा साडी घेताना बहुतांशी सारखाच अनुभव असतो. जसे बजेट, मेक आणी माॅडल कुठले, आवडलेली नेमकी बजेटबाहेर इत्यादी. बाकी फक्त एकच सुर वेगळा, गा म्हणले की गाडी व सा म्हणले की.... रस्त्याने जाताना लोकांनी वळून वळून बघावे आणि हेवा करावा. आपली कॉलर ताठ व्हावी. साडी घेतल्यावर असे झाले तर वैवाहिक जीवन चारपट (काही क्षणा पुरते) सुखी होते. एक वेगळाच लेख टाकावा असे आतातरी वाटत आहे. लेख आवडला.

चौथा कोनाडा 15/05/2023 - 21:36
बायको आणि गाडी हा खुप मोठा अध्याय आहे, दोन्हीही चावटच ! आणि म्हणताय काय ? या प्रतिसादत चावटपणा आहे ? तर् मग आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

In reply to by आनन्दा

खेडूत 16/05/2023 - 09:19
मला वाटलं फक्त आपण म्हणलं तर अगदीच मोरू ठरतो की काय! मलाही सगळं नॉर्मल वाटलं. - (दादा कोंडकेचे सगळे पिकचर बघितलेला) खेडूत

कंजूस 16/05/2023 - 11:02
बाकी जुना फोन आणि जुनी गाडी घेऊ नये हे बरोबर. साडी आणि फोन बद्दल बोलायचं तर महागडे घेऊच नये. आणखी असे विचारप्रवर्तक लेख लिहा. राजकारण आणि संस्कृती यातून सुटका होईल.

टर्मीनेटर 16/05/2023 - 11:15
चा व ट लेख आवडला 😂
"ड्रायव्हिंग स्कुलची सुरक्षित गाडी आणि आपली ही गाडी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ती गाडी शंभर जणांनी हाताळलेली असते आणि ठोकाठोकी करून झालेली असते. शिवाय बाजूला शिक्षकाच्या हाती कंट्रोल असतो. आपली गाडी नवीकोरी, शिवाय चुका सांगायला कोणीच नाही. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरणे कधीही चुकवू नये. रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे(एअर बॅग्स) नक्की वापरावे. काहीजण तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात , त्यांनी तर हे नियम नक्कीच पाळावेत."
शंभर जणांनी हाताळलेली आणि ठोकाठोकी करून झालेली गाडी चालवताना रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे वापरावेत ह्याच्याशी १०००% सहमत! पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार अशा मताचा असल्याने जे ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात त्यांनी हे नियम पाळावेत ह्याच्याशी मात्र असहमत! त्यांनी सुरक्षेसाठीच्या अन्य अत्याधुनिक पर्यायांवर भिस्त ठेवावी 😀
"पट्टीचा पोहणारा कसा नंतर वेडावाकडा , उलटा सुलटा, एका हाताने किंवा पायाने , बसून किंवा झोपून पोहतो तशा वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवावी असे वाटू लागते. फक्त या सगळ्या प्रकारात गाडीला त्रास होणार नाही ना , हे मात्र बघावे."
सहमत! तसेच वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवण्या बरोबरच 'फ्रंट व्हील ड्राईव्ह', 'रिअर व्हील ड्राईव्ह', आणि 'फोर व्हील ड्राईव्ह' अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या (दुसऱ्यांच्या आणि अर्थातच मालकांच्या नकळत, त्यातला रिस्क फॅक्टर विचारात घेउन) चालवायला मिळाल्यास ती संधी सोडू नये! ट्रस्ट मी, प्रत्येक गाडीची आपापली खास वैशिष्ट्ये असतात आणि त्या चालवण्याचा अनुभवही आनंददायी असतो. शेवटी म्हणतात ना "Variety is the spice of life" 😀 गाडीच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्वी दिलीप वेंगसरकर ह्यांची "V फॉर व्हिक्टरी... V फॉर व्हीडॉल" अशी टॅगलाईन असलेली जाहिरात आपल्यापैकी अनेकांना लहानपणी बघितल्याचे आठवत असेल, पण आता "V फॉर _ _ _" ह्यातल्या गाळलेल्या जागी भरण्यासाठी गाडी चालवणाऱ्याची कार्यक्षमता आश्चर्यकारकरित्या वाढवणाऱ्या उत्पादनाचे नाव भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचाही वापर करून बघावा. पण त्यात गाडी चालवणाऱ्याकडून जोशात 'रॅश ड्रायव्हिंग' होण्याचा धोका असल्याने जी गाडी चालवत आहोत तिचे तात्पुरते "wear and tear" होण्याची शक्यता अधिक असल्याने चालवणाऱ्याला जरी बेफाट मजा येत असली तरी जी कुठली गाडी चालवत असाल त्या गाडीला ते झेपतंय कि नाही आणि कितीवेळात ती पुनर्वापरासाठी तयार होते ह्याची पहिल्या वापरात चाचणी घेऊनच पुन्हा 'EXXXXXXट्रा' मायलेज देणारे हे उत्पादन वापरायचे कि नाही ह्याचा निर्णय घ्यावा 😀
तर् मंडळी लिहिण्या सारखे बरेच काही आहे. पण सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. त्यामुळे थांबतो.
आणि मी पण ह्या चावट लेखावरच्या प्रतिसादात अधिक चावटपणा न करता इथेच थांबतो... 😂

In reply to by टर्मीनेटर

लईच चावट प्रतिसाद!! वाक्यावाक्याशी सहमत. पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, हे जास्त आवडले आहे _/\_

सस्नेह 16/05/2023 - 13:54
नाही, पण चविष्ट आहे बरं लेख !
आपली गाडी आपणच चालवावी, कधीही दुसऱ्याच्या हाती देऊ नये. कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच , आणि आपल्याही नात्यावर त्याचा परिणाम होतो.
हे मात्र एकदम राइट्ट हे :)

In reply to by विजुभाऊ

टर्मीनेटर 16/05/2023 - 15:38
मी तज्ञ नाही 😀 पण माझ्यामते ते वैयक्तिक आवडी-निवडीवर अवलंबुन असावे. कोणाला हॅचबॅक प्रकारच्या गाड्या आवडतात तर कोणाला सेडान प्रकारच्या गाड्या आवडतात. त्याविषयीची निश्चित आकडेवारी मिळवण्यासाठी एखादा शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व्हे झालाय की नाही ह्याची कल्पना नाही पण भारतिय रस्त्यांवर दृष्टीस पडणाऱ्या गाड्यांवर सहज नजर टाकता 'हॅचबॅक'चे प्रमाण जास्त दिसते, त्यामुळे सेडानपेक्षा त्या जास्त लोकप्रिय असाव्यात असे ढोबळमानाने म्हणता येईल 😂

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/05/2023 - 15:56
कंपनी कितना भी क्लेम करें लेकिन वो तो आखिर चलानेवाले पे डिपेंड करता है 😀 क्लच आणि ब्रेकचा कमितकमी वापर ही जास्त मायलेजची गुरुकिल्ली! अर्थात ऑटोमॅटीक गाड्यांमध्ये ती मजा नाही, त्यासाठी फुल कंट्रोल चालकाच्या हाती असणाऱ्या मॅन्युअल ट्रान्समिशन वाल्या गाड्याच बेस्ट 😂

In reply to by टर्मीनेटर

कधी कधी फुल कंट्रोल चालकाहाती नसताना ऑटो गाडीवर सुद्धा मजा येते. मात्र हे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यामुळे सरसकट विधान करता येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

रहदारी आणि पार्किंग ह्या मोठ्याच समस्या असल्याने बरेच लोक "हॅच बॅक" पसंत करतात. त्यातही प्रत्येक चालकाचा "पार्किंग" करण्याचा अंदाज वेगवेगळा असतो. जसे की काही जण "रिव्हर्स पार्किंग" मध्ये माहीर असतात तर काहीजण "फॉरवर्ड पार्किंग" चांगले करु शकतात. "पॅरलल पार्किंग" सर्वांनाच जमते असे नाही. तद्वत हॅचबॅक कधीही उत्तम. परंतु कुटुंब वाढत गेले की आपोआप गाडी "सेडान" होते आणि मग ती चालवायची कसरत करावीच लागते. काहीजण मात्र "स्टेपनी" वर काम भागवतात, ते एक असोच. :)

सौंदाळा 17/05/2023 - 20:02
सरळ कॉल करुन झूम कार बूक करावी आपल्या पसंतीच्या शहरात, आपल्या पसंतीचे मॉडेल भरपूर वापरलेले किंवा एकदम नविनच आलेले, मिनि, सेदान, हॅचबॅक, प्रिमियम आपल्या आवडीप्रमाणे चॉईस करावा. पैसे थोडे जास्त जातील पण समाधान मिळेल. वरुन सर्विसिंग वगैरेची कटकट नाही. मात्र झूमकार चालवताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे. आपल्या ड्रायविंगमुळे गाडीला किंवा कंडिशनमधे नसलेल्या गाडीमुळे आपल्याला इजा झाली तर नसते झेंगट मागे लागू शकते. सर्व व्यवहार शक्यतो गाडीच्या मुख्य मालकंशीच रोखीत करावा. हल्ली फोटो आयडी, मोबाईल नंबर दिला तर कुठून कुठे जाईल सांगता येत नाही. बाकीचे टुकार रेंटल कारवाले पण मागे लागू शकतात. गाडी घेतल्यावर मात्र गाडी घेऊन हॉटेल, मॉल्स, निसर्गसुंदर स्थळांची निवांत सफर करावी. अधेमधे पुढची सीट रिक्लाईन करुन बसावे किंवा सरळ दोन्ही तंगड्या वर करून गाडीत मस्त ताणून द्यावी. क्रुझ मोड, पॉवर मोड, ईकोनॉमी मोड असे सगळे मोड्स आलटून पालटून वापरावे. अचानक तीव्र चढ/उतार आला आणि गाडी बंद किंवा कंट्रोल बाहेर जातेय असे वाटले तर जमत असेल ट्रॅक्षन कंट्रोल गाडी सावरावी आणि धसमुसळेपणाने न चालवता स्मुथ ड्रायविंग करावे. किती सुंदर असली तरी दुसर्‍याच्या गाडीचे फोटो, सेल्फी मोबाईलमधे कधीच ठेवू नयेत. अशा प्रकारे झूमकार मनसोक्त पिदडावी नंतर घरची गाडी आहेच.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 17/05/2023 - 20:18
अजून एक म्हणजे सध्या हायब्रीड गाड्या पण आल्या आहेत. ना पूर्ण पेट्रोल ना पूर्ण ईलेक्ट्रीक या गाडीला अजून तितकीशी समाजमान्यता नाही. रस्त्यावर एक तर फक्त पेट्रोल्/डिझेल किंवा ईलेक्ट्रीक गाड्याच दिसतात. झूमकार घेतली तर अश्या हायब्रीड कार ड्रायविंगचा पण आनंद लूटू शकता. पुढे मागे ह्या हायब्रीड गाड्यांचीच जास्त क्रेझ आली तर कशी चालवायची अचानक, आधी कधीच चालवली नाही, हा प्रश्न पडणार नाही.

सोत्रि 18/05/2023 - 06:46
गाडी घेऊन झली असेल तर स्टेपनीचे महत्व अधोरेखित करणारा दिवटेसरांचा हा लेख वाचायलाच हवा! https://www.misalpav.com/node/14400 - (चालक) सोकाजी

कार - कुप असली तरी दोघे जण बसू शकतात. हॅचबॅक अन सेदान - चार जण. फॉर्चुनर, रेनॉ लॉजी - यांची गोष्टच वेगळी!! अशी 'बाइक' हवी... एकटाच चालवणार! single

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 19/05/2023 - 15:14
डुग डुग डुग डुग असा एका लयीत आवाज करत चाळीसच्या स्पीडनी अवजड वाहन घेऊन फिरण्याची आवड असलेल्यांसाठी हि ठीक! पण तिचे बरेच तोटे आहेत. रात्री-अपरात्री चालवल्यास तिच्या आवाजाचा इतरांना फार त्रास होतो, तसेच तिचे वजनही अनेकांना पेलवत नाही. हे सगळे कमी कि काय म्हणून अनेक वर्षे हीलाच चालवणे चालकाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही वाईट, हर्नियाचा त्रास होणे कन्फर्म! हां, पण पदरी चार गाड्या बाळगणाऱ्यांसाठी त्यापैकी एक म्हणून ती ठीक आहे 😀 वरील सर्व बाबींचा विचार करता एकाच व्यक्तीने चालवण्याच्या गाडीची निवड करायची झाल्यास माझी पसंती हि... .

आग्या१९९० 19/05/2023 - 15:57
हॉर्नचा वापर केल्यास गाडीचे नियंत्रण आपल्या हातात राहते. जुन्या गाडयांना मॅन्युअल भोपू हॉर्न होते,दाबून वाजवायचे. गाडी चालू करायला समोरून इंजिन मध्ये लोखंडी रॉड घालून जोरात फिरवला की गाडी चालू होत असे. बॅटरी मुळे गाडी चालू करणे आणि हॉर्न वाजवणे दोन्हीची मजा गेली. गाडीला सायलेंसर लावल्याने गाडीची घुसमट होत नाही का?

In reply to by आग्या१९९०

पण नव्या पिढीने भोपू हॉर्न आणि लोखंडी रॉड दोन्ही बघितले नसतील. त्यामुळे ती मजा त्यांना कशी समजणार? सायलेन्सरने होणार्‍या घुसमटीबद्दल बद्दल फारशी कल्पना नाही. जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत...

शशिकांत ओक 19/05/2023 - 23:15
आम्ही जुन्या नर्मदा १५० वरून जात होतो... नवी डिओ बुक करायला निघालो होतो कँपातील . अचानक पुढे जाणाऱ्या बसच्या मागे एक जाहिरात लागली होता... विमाननगर बियु भंडारीची शोरूम सुरु आहे. तसाच मागे वळून बुकिंग केले. १० दिवसात डिलिव्हरी मिळाली. जुनीला आमच्याकडे काम करणाऱ्याला देऊन टाकली.

गवि 15/05/2023 - 14:00
हा हा हा. इतके ठळक न करताही लोकांना समजले असतेच. ;-) बाकी..
यासाठी एक नेहमीचा ओळखीचा मेकॅनिक असावा. किंवा सरळ शोरूम मध्ये गाडी न्यावी.
बाब्बो.. काय हो हे??

गाडी किंवा साडी घेताना बहुतांशी सारखाच अनुभव असतो. जसे बजेट, मेक आणी माॅडल कुठले, आवडलेली नेमकी बजेटबाहेर इत्यादी. बाकी फक्त एकच सुर वेगळा, गा म्हणले की गाडी व सा म्हणले की.... रस्त्याने जाताना लोकांनी वळून वळून बघावे आणि हेवा करावा. आपली कॉलर ताठ व्हावी. साडी घेतल्यावर असे झाले तर वैवाहिक जीवन चारपट (काही क्षणा पुरते) सुखी होते. एक वेगळाच लेख टाकावा असे आतातरी वाटत आहे. लेख आवडला.

चौथा कोनाडा 15/05/2023 - 21:36
बायको आणि गाडी हा खुप मोठा अध्याय आहे, दोन्हीही चावटच ! आणि म्हणताय काय ? या प्रतिसादत चावटपणा आहे ? तर् मग आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

In reply to by आनन्दा

खेडूत 16/05/2023 - 09:19
मला वाटलं फक्त आपण म्हणलं तर अगदीच मोरू ठरतो की काय! मलाही सगळं नॉर्मल वाटलं. - (दादा कोंडकेचे सगळे पिकचर बघितलेला) खेडूत

कंजूस 16/05/2023 - 11:02
बाकी जुना फोन आणि जुनी गाडी घेऊ नये हे बरोबर. साडी आणि फोन बद्दल बोलायचं तर महागडे घेऊच नये. आणखी असे विचारप्रवर्तक लेख लिहा. राजकारण आणि संस्कृती यातून सुटका होईल.

टर्मीनेटर 16/05/2023 - 11:15
चा व ट लेख आवडला 😂
"ड्रायव्हिंग स्कुलची सुरक्षित गाडी आणि आपली ही गाडी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ती गाडी शंभर जणांनी हाताळलेली असते आणि ठोकाठोकी करून झालेली असते. शिवाय बाजूला शिक्षकाच्या हाती कंट्रोल असतो. आपली गाडी नवीकोरी, शिवाय चुका सांगायला कोणीच नाही. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरणे कधीही चुकवू नये. रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे(एअर बॅग्स) नक्की वापरावे. काहीजण तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात , त्यांनी तर हे नियम नक्कीच पाळावेत."
शंभर जणांनी हाताळलेली आणि ठोकाठोकी करून झालेली गाडी चालवताना रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे वापरावेत ह्याच्याशी १०००% सहमत! पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार अशा मताचा असल्याने जे ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात त्यांनी हे नियम पाळावेत ह्याच्याशी मात्र असहमत! त्यांनी सुरक्षेसाठीच्या अन्य अत्याधुनिक पर्यायांवर भिस्त ठेवावी 😀
"पट्टीचा पोहणारा कसा नंतर वेडावाकडा , उलटा सुलटा, एका हाताने किंवा पायाने , बसून किंवा झोपून पोहतो तशा वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवावी असे वाटू लागते. फक्त या सगळ्या प्रकारात गाडीला त्रास होणार नाही ना , हे मात्र बघावे."
सहमत! तसेच वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवण्या बरोबरच 'फ्रंट व्हील ड्राईव्ह', 'रिअर व्हील ड्राईव्ह', आणि 'फोर व्हील ड्राईव्ह' अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या (दुसऱ्यांच्या आणि अर्थातच मालकांच्या नकळत, त्यातला रिस्क फॅक्टर विचारात घेउन) चालवायला मिळाल्यास ती संधी सोडू नये! ट्रस्ट मी, प्रत्येक गाडीची आपापली खास वैशिष्ट्ये असतात आणि त्या चालवण्याचा अनुभवही आनंददायी असतो. शेवटी म्हणतात ना "Variety is the spice of life" 😀 गाडीच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्वी दिलीप वेंगसरकर ह्यांची "V फॉर व्हिक्टरी... V फॉर व्हीडॉल" अशी टॅगलाईन असलेली जाहिरात आपल्यापैकी अनेकांना लहानपणी बघितल्याचे आठवत असेल, पण आता "V फॉर _ _ _" ह्यातल्या गाळलेल्या जागी भरण्यासाठी गाडी चालवणाऱ्याची कार्यक्षमता आश्चर्यकारकरित्या वाढवणाऱ्या उत्पादनाचे नाव भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचाही वापर करून बघावा. पण त्यात गाडी चालवणाऱ्याकडून जोशात 'रॅश ड्रायव्हिंग' होण्याचा धोका असल्याने जी गाडी चालवत आहोत तिचे तात्पुरते "wear and tear" होण्याची शक्यता अधिक असल्याने चालवणाऱ्याला जरी बेफाट मजा येत असली तरी जी कुठली गाडी चालवत असाल त्या गाडीला ते झेपतंय कि नाही आणि कितीवेळात ती पुनर्वापरासाठी तयार होते ह्याची पहिल्या वापरात चाचणी घेऊनच पुन्हा 'EXXXXXXट्रा' मायलेज देणारे हे उत्पादन वापरायचे कि नाही ह्याचा निर्णय घ्यावा 😀
तर् मंडळी लिहिण्या सारखे बरेच काही आहे. पण सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. त्यामुळे थांबतो.
आणि मी पण ह्या चावट लेखावरच्या प्रतिसादात अधिक चावटपणा न करता इथेच थांबतो... 😂

In reply to by टर्मीनेटर

लईच चावट प्रतिसाद!! वाक्यावाक्याशी सहमत. पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, हे जास्त आवडले आहे _/\_

सस्नेह 16/05/2023 - 13:54
नाही, पण चविष्ट आहे बरं लेख !
आपली गाडी आपणच चालवावी, कधीही दुसऱ्याच्या हाती देऊ नये. कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच , आणि आपल्याही नात्यावर त्याचा परिणाम होतो.
हे मात्र एकदम राइट्ट हे :)

In reply to by विजुभाऊ

टर्मीनेटर 16/05/2023 - 15:38
मी तज्ञ नाही 😀 पण माझ्यामते ते वैयक्तिक आवडी-निवडीवर अवलंबुन असावे. कोणाला हॅचबॅक प्रकारच्या गाड्या आवडतात तर कोणाला सेडान प्रकारच्या गाड्या आवडतात. त्याविषयीची निश्चित आकडेवारी मिळवण्यासाठी एखादा शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व्हे झालाय की नाही ह्याची कल्पना नाही पण भारतिय रस्त्यांवर दृष्टीस पडणाऱ्या गाड्यांवर सहज नजर टाकता 'हॅचबॅक'चे प्रमाण जास्त दिसते, त्यामुळे सेडानपेक्षा त्या जास्त लोकप्रिय असाव्यात असे ढोबळमानाने म्हणता येईल 😂

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/05/2023 - 15:56
कंपनी कितना भी क्लेम करें लेकिन वो तो आखिर चलानेवाले पे डिपेंड करता है 😀 क्लच आणि ब्रेकचा कमितकमी वापर ही जास्त मायलेजची गुरुकिल्ली! अर्थात ऑटोमॅटीक गाड्यांमध्ये ती मजा नाही, त्यासाठी फुल कंट्रोल चालकाच्या हाती असणाऱ्या मॅन्युअल ट्रान्समिशन वाल्या गाड्याच बेस्ट 😂

In reply to by टर्मीनेटर

कधी कधी फुल कंट्रोल चालकाहाती नसताना ऑटो गाडीवर सुद्धा मजा येते. मात्र हे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यामुळे सरसकट विधान करता येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

रहदारी आणि पार्किंग ह्या मोठ्याच समस्या असल्याने बरेच लोक "हॅच बॅक" पसंत करतात. त्यातही प्रत्येक चालकाचा "पार्किंग" करण्याचा अंदाज वेगवेगळा असतो. जसे की काही जण "रिव्हर्स पार्किंग" मध्ये माहीर असतात तर काहीजण "फॉरवर्ड पार्किंग" चांगले करु शकतात. "पॅरलल पार्किंग" सर्वांनाच जमते असे नाही. तद्वत हॅचबॅक कधीही उत्तम. परंतु कुटुंब वाढत गेले की आपोआप गाडी "सेडान" होते आणि मग ती चालवायची कसरत करावीच लागते. काहीजण मात्र "स्टेपनी" वर काम भागवतात, ते एक असोच. :)

सौंदाळा 17/05/2023 - 20:02
सरळ कॉल करुन झूम कार बूक करावी आपल्या पसंतीच्या शहरात, आपल्या पसंतीचे मॉडेल भरपूर वापरलेले किंवा एकदम नविनच आलेले, मिनि, सेदान, हॅचबॅक, प्रिमियम आपल्या आवडीप्रमाणे चॉईस करावा. पैसे थोडे जास्त जातील पण समाधान मिळेल. वरुन सर्विसिंग वगैरेची कटकट नाही. मात्र झूमकार चालवताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे. आपल्या ड्रायविंगमुळे गाडीला किंवा कंडिशनमधे नसलेल्या गाडीमुळे आपल्याला इजा झाली तर नसते झेंगट मागे लागू शकते. सर्व व्यवहार शक्यतो गाडीच्या मुख्य मालकंशीच रोखीत करावा. हल्ली फोटो आयडी, मोबाईल नंबर दिला तर कुठून कुठे जाईल सांगता येत नाही. बाकीचे टुकार रेंटल कारवाले पण मागे लागू शकतात. गाडी घेतल्यावर मात्र गाडी घेऊन हॉटेल, मॉल्स, निसर्गसुंदर स्थळांची निवांत सफर करावी. अधेमधे पुढची सीट रिक्लाईन करुन बसावे किंवा सरळ दोन्ही तंगड्या वर करून गाडीत मस्त ताणून द्यावी. क्रुझ मोड, पॉवर मोड, ईकोनॉमी मोड असे सगळे मोड्स आलटून पालटून वापरावे. अचानक तीव्र चढ/उतार आला आणि गाडी बंद किंवा कंट्रोल बाहेर जातेय असे वाटले तर जमत असेल ट्रॅक्षन कंट्रोल गाडी सावरावी आणि धसमुसळेपणाने न चालवता स्मुथ ड्रायविंग करावे. किती सुंदर असली तरी दुसर्‍याच्या गाडीचे फोटो, सेल्फी मोबाईलमधे कधीच ठेवू नयेत. अशा प्रकारे झूमकार मनसोक्त पिदडावी नंतर घरची गाडी आहेच.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 17/05/2023 - 20:18
अजून एक म्हणजे सध्या हायब्रीड गाड्या पण आल्या आहेत. ना पूर्ण पेट्रोल ना पूर्ण ईलेक्ट्रीक या गाडीला अजून तितकीशी समाजमान्यता नाही. रस्त्यावर एक तर फक्त पेट्रोल्/डिझेल किंवा ईलेक्ट्रीक गाड्याच दिसतात. झूमकार घेतली तर अश्या हायब्रीड कार ड्रायविंगचा पण आनंद लूटू शकता. पुढे मागे ह्या हायब्रीड गाड्यांचीच जास्त क्रेझ आली तर कशी चालवायची अचानक, आधी कधीच चालवली नाही, हा प्रश्न पडणार नाही.

सोत्रि 18/05/2023 - 06:46
गाडी घेऊन झली असेल तर स्टेपनीचे महत्व अधोरेखित करणारा दिवटेसरांचा हा लेख वाचायलाच हवा! https://www.misalpav.com/node/14400 - (चालक) सोकाजी

कार - कुप असली तरी दोघे जण बसू शकतात. हॅचबॅक अन सेदान - चार जण. फॉर्चुनर, रेनॉ लॉजी - यांची गोष्टच वेगळी!! अशी 'बाइक' हवी... एकटाच चालवणार! single

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 19/05/2023 - 15:14
डुग डुग डुग डुग असा एका लयीत आवाज करत चाळीसच्या स्पीडनी अवजड वाहन घेऊन फिरण्याची आवड असलेल्यांसाठी हि ठीक! पण तिचे बरेच तोटे आहेत. रात्री-अपरात्री चालवल्यास तिच्या आवाजाचा इतरांना फार त्रास होतो, तसेच तिचे वजनही अनेकांना पेलवत नाही. हे सगळे कमी कि काय म्हणून अनेक वर्षे हीलाच चालवणे चालकाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही वाईट, हर्नियाचा त्रास होणे कन्फर्म! हां, पण पदरी चार गाड्या बाळगणाऱ्यांसाठी त्यापैकी एक म्हणून ती ठीक आहे 😀 वरील सर्व बाबींचा विचार करता एकाच व्यक्तीने चालवण्याच्या गाडीची निवड करायची झाल्यास माझी पसंती हि... .

आग्या१९९० 19/05/2023 - 15:57
हॉर्नचा वापर केल्यास गाडीचे नियंत्रण आपल्या हातात राहते. जुन्या गाडयांना मॅन्युअल भोपू हॉर्न होते,दाबून वाजवायचे. गाडी चालू करायला समोरून इंजिन मध्ये लोखंडी रॉड घालून जोरात फिरवला की गाडी चालू होत असे. बॅटरी मुळे गाडी चालू करणे आणि हॉर्न वाजवणे दोन्हीची मजा गेली. गाडीला सायलेंसर लावल्याने गाडीची घुसमट होत नाही का?

In reply to by आग्या१९९०

पण नव्या पिढीने भोपू हॉर्न आणि लोखंडी रॉड दोन्ही बघितले नसतील. त्यामुळे ती मजा त्यांना कशी समजणार? सायलेन्सरने होणार्‍या घुसमटीबद्दल बद्दल फारशी कल्पना नाही. जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत...

शशिकांत ओक 19/05/2023 - 23:15
आम्ही जुन्या नर्मदा १५० वरून जात होतो... नवी डिओ बुक करायला निघालो होतो कँपातील . अचानक पुढे जाणाऱ्या बसच्या मागे एक जाहिरात लागली होता... विमाननगर बियु भंडारीची शोरूम सुरु आहे. तसाच मागे वळून बुकिंग केले. १० दिवसात डिलिव्हरी मिळाली. जुनीला आमच्याकडे काम करणाऱ्याला देऊन टाकली.
नमस्कार मंडळी पुण्यात गाडी म्हणजे "स्कुटर". पण ह्या लेखात गाडी म्हणजे "मोटारगाडी" असे वाचावे. तर सहसा प्रत्येक माणसाला गाडी घ्यायची आणि चालवायची हौस असतेच. ठराविक वय झाले की गाडीची गरज प्रकर्षाने भासू लागते. काही जण इतरांची गाडी चालवून आपली हौस भागवून घेतात. पण सगळ्यांचेच नशीब एव्हढे चांगले नसते. त्यांना वाट बघायला लागते. काहीजणांना तर फारच उशीर होतो तर काहीजण त्या फंदातच पडत नाहीत. काहीजणांना गाडीचा इतका वाईट अनुभव येतो की ते प्रतिज्ञा करतात की वेळ पडल्यास टॅक्सीवर काम भागवेन पण पुन्हा आयुष्यात गाडी घेणार नाही. तर मुद्द्यावर येउयात. गाडी घेण्याआधी पैशाची सोय करावी लागते.

हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

शानबा५१२ ·

श्रीगुरुजी 12/05/2023 - 14:00
कितीही २८६.२० पेक्षा कमी व २७८ किंवा त्यापेक्षा काहासे जास्त भावाने कितीही समभाग घेतले तरी सरासरीच्या नियमानुसार सरासरी भाव २७८ पेक्षा जास्तच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ 12/05/2023 - 15:23
सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा 278 पेक्षा कमीही होऊ शकतो. आधीची 125 कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राईज झाली 35 हजार 775. आता समजा मी 3000 अजून कॉन्ट्रॅक्ट घेतले 278 ला. तर ३००० X २७८..... हे मी सर्व लिहायला घेतले तर आहे पण मला हे लिहिताना आता हसायला येत आहे की आपण बोललात त्याचप्रमाणे ती सरासरी कधी 278 नाही येऊ शकत. मी कॉन्टिटी अगदी एक लाख केली..(१००००० X २७८) + (१२५ * २८६.२) = २,७८,३५,७७५ आता भागिले १,००,१२५ याचे उत्तर २७८.०१०२३७२०३ असे येते.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ 12/05/2023 - 15:30
आपण वरच्या प्रतिसादात नमूद केलेला सरासरीचा नियम मला ऐकूनही माहिती नाही. मी तसा विज्ञान, रसायनशास्त्र शिकलेलो आहे पण मी गणिताकडे कधीही फार लक्ष दिले नाही. पण या प्रतिसादात तुम्ही जे बोलत आहात एक्झॅक्टली, तंतोतंतपणे मला तेच विचारायचे होते. मग भाव २७८ पेक्षा किती कमी झाला पाहिजे व कॉन्टिटी म्हणजे प्रमाण किती घ्यायचे हे कुठल्या गुणसूत्राने समजू शकेल? आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद खरंच खूप बरे वाटले.

In reply to by गवि

गवि 12/05/2023 - 14:14
आधीचे उत्तर चुकीचे कारण प्रश्न उतरवून घ्यायलाच चुकलो. Kindly इग्नोर.. आता नीट वाचून कळले की तुम्हाला असे करणे अवघड आहे . २५० qty घेतली तर जवळपास पोचाल. पण त्यानंतर कितीही add करत गेलात तरी फक्त सूक्ष्म उणी किंमत होत जाईल. आणि सरासरी टच किंवा क्रॉस कधीच होणार नाही. त्याला सरासरी म्हणणे शक्यच नाही. तेव्हा शंभर ते दीडशे आणखी घेऊन अंग काढून घेणे उत्तम.

In reply to by गवि

शानबा५१२ 12/05/2023 - 15:37
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण बरोबर आहात २५० क्वांटिटी घेतली तर सरासरी भाव २८०.७४ होतो व क्वांटिटी ३७५ होते. हा फार छान तोडगा आहे व व्यावहारिक सुद्धा आहे. पण लेखामध्ये मी जे पहिले गणित दाखवले आहे मी पाच वस्तू वगैरे बाबत.. तसे एखादे गुणसूत्र आहे का ज्याने सरासरीची गणित प्रक्रिया करता येईल? कृपया वेळ काढून प्रतिसाद द्यावा कोरा वरती आजकल चांगले प्रतिसाद मिळत नाहीत व खूपसे प्रतिसाद आता प्लॅन्स विकत घेतल्यानंतर समजतात.

In reply to by शानबा५१२

गवि 12/05/2023 - 19:44
Sumproduct Excel असेल तर Qty. Price 2 100 3 250 7 150 Weighted average of price म्हणजे =sumproduct(qty column, price column)/sum(qty) qty column, price column या जागी तो तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा , title सोडून.

In reply to by गवि

शानबा५१२ 13/05/2023 - 09:34
धन्यवाद गवि, आपण फार बुध्दीने अशी गुणसुत्रे तयार केलीत असे दीसतेय्,मला ते सांगितल्याबद्दल खरेच धन्यवाद. नंतर वेळ मिळाल्यावर लिब्रे कॅल्कमध्ये वापरुन बघतो. मल अ‍ॅक्सेल फारसे नाही समजत, थोडे शिकावे लागेल. पण आपण जे लिहलेय ते कृपया एक उदहरण देऊन समजववा...प्लीज!

गवि 12/05/2023 - 14:51
१०,००० क्वांटीटी घेतली तर डेसिमल कडे दुर्लक्ष करून २७८ weighted average करता येईल. पण तरीही ते २७८ रू. १० पैसे असे असणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ३५७७५ रुपयां ऐवजी सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यात खर्चावे लागतील. बघा बुवा. ही सर्व एकूणच फक्त सरासरी नसून वेटेड average (मराठी शब्द?) आहे.

In reply to by गवि

शानबा५१२ 12/05/2023 - 15:58
आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच उताऱ्यात शेवटी आपण लिहिल्याप्रमाणेच होय हाच एक सरासरीला घेऊन खूप आव्हानात्मक समस्या आहे. किंवा मग समजा आपण फक्त सरासरी करण्यासाठी एक वेगळा साठा ठेवायला हवा. मी असेच काहीतरी करण्याचा विचार करत आहे पण तेव्हा मी पूर्णपणे दैनिक व्यापार करत असणार आहे.

ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
हे अशक्य आहे. २७८ च्या भावात कितीही (अगदी अनंत) कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेत तरी सरासरी २७८ च्या वरच राहील. वेगवेगळ्या भावाने जर कॉन्ट्रॅक्ट्स घेतले असतील आणि जर सरासरी २७८ हवी असेल तर काही कॉन्ट्रॅक्ट्स सरासरीच्या म्हणजे २७८ च्या खाली हवेत आणि काही २७८ च्या वर. उरलेले कॉन्ट्रॅक्ट्स २८६.२० च्या भावाने घेतले असतील तर आता २७८ च्या भावाने कितीही कॉन्ट्रॅक्ट्स घेतले तर सरासरी २७८ आणि २८६.२० च्या मध्ये म्हणजे २७८ च्या वरच राहिल. अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शानबा५१२ 12/05/2023 - 15:50
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) तुझ्याबद्दल धन्यवाद पण खरोखर या चर्चेतून मी काही नवीन शिकत आहे कारण माझे गणित फार कच्चे आहे. पण मार्केट कधीच एकदम सरळ पडत नाही थोडेसे ट्रेण्डलाईनचे निरीक्षण केले मार्केट थोड्यावेळासाठी जे वरती जात असते तेव्हाच सरासरीचा वापर केला तर मोठे नुकसान तर तळतेच पण छोटासा फायदा होणे काही संभव असतो खुपश्या वेळी मी न फायदा न तोटा यामध्ये निघू शकलो आहे. पण सारखे सरासरीच करत राहण्यासाठी जास्त पैश्यांची गरज वाढत जाते. मी इथे सरासरी थोडेसे चुकलेले पोझिशन(स्थिती?) बंद करण्यासाठी वापरत आहे खूप चुकलेले पोझिशन किंवा दुर्लक्ष झालेले पोझिशन याबद्दल बोलत नाही आहे. सरासरी पेक्षाही वेगळे काही ह्याच वापरासाठी उपयोगात आणता येईल असे काही असू शकेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 12/05/2023 - 17:03
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.

कंजूस 12/05/2023 - 17:25
१)वरचा बिंदू = Hpoint धरा २)सरासरी = AVpoint ३)खालचा बिंदू = Lpoint धरा. Point म्हणजे भाव. भाव गुणीले युनिट्स = गुंतवणूक कोणतेही दोन बिंदू असले तर तिसरा काढता येणारच.

In reply to by कंजूस

शानबा५१२ 13/05/2023 - 09:27
तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. आपले अकाऊंटींग(?) वरचे लेख वचहले होते, तेव्हा आपल्याकडुन प्रतिसाद यावा असे वाटत होते. आपण लिहल्याप्रमाणे सर्व समजले पण एखादे उदाहरण देता आले तर पहा. मग मला तेच ईतर ठीकाणी वापरता येईल. प्लीज!!

कंजूस 13/05/2023 - 13:02
ते सर्व एक्सेल किंवा,गूगल शीट्स, किंवा प्रोग्राममध्ये बसवता येतेच. पण अधांतरी गोष्टी बसवणे कठीण असते. तरीही चारशे वर्षांपूर्वी न्यूटनने शोधून काढलेली अवरेजींग पद्धत त्याकाळात दुर्लक्षीत झाली किंवा त्यांचे महत्त्व कळले नव्हते ते आता उमगले. कारण हल्लीचे संगणक प्रचंड वेगाने गणिती आकडेमोड करून अचूक उत्तराच्या जवळपास येतात. पद्धत अशी की १) एखाद्या कच्च्या सूत्रातून एक अंदाज तात्पुरता ठरवून उत्तर काढणे आणि ताडून पाहणे २) मग पुन्हा दुसरा एक अंदाज घेऊन परत उत्तर ताडून पाहणे. क्र (१) आणि क्र (२) ची तुलना करून तिसऱ्या साठी वेगळा आणखी अचूक उत्तर देणारा अंदाज घेऊन उत्तर काढणे. वरील क्रम १,२, आणि ३ परत परत करत राहाणे. आता संगणकासाठी अशी आज्ञावली तयार लिहून उत्तर मिळवता येतं.

dadabhau 13/05/2023 - 13:16
खरे तर आगावपणा म्हणा ... शिव्या घाला.. काही ही करा...पण एक कळकळीची विनंती आहे... future /options चा नाद /व्यसन सोडा.. ह्या नादाला लागून मागील ३ वर्षात खूप लोकं बरबाद झालेली बघितली आहेत ..त्यामुळे तो नाद सोडाच ... . करोना काळात वर्क फ्रॉम होम वा तत्सम गोष्टींमुळे हातात खूप वेळ आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवायची हाव... म्हणून लाखो लोक एका नवीन च "भक्तिमार्गाला " लागलेत... लाखो लोक तथाकथित मार्केट गुरु /बाबा/जादूगार , मार्केट ह्यांच्याच तालावर चालते असे whatsapp / telegram / youtube / बरेच मराठी TV चॅनल वरून ओरडून ओरडून सांगणारे सर लोक ह्यांच्या नादी लागून लाखो रुपये / शेती /estate गमावून बसलेत अजून ही स्वतःला लुटून घेत आहेत ...त्यामुळे ह्या गोष्टीपासून त्वरित बाजूला व्हा... किंवा १ वर्षांनी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट चा प्रॉफिट कळवा ......

In reply to by dadabhau

आग्या१९९० 13/05/2023 - 14:07
Derivatives are financial weapons of mass destruction असे वॉरेन बफे म्हणतो ते अगदी खरं आहे. गेल्या ३० वर्षात कित्येक जण उत्साहाने आले आणि नुकसान सोसून गेले हे ह्याचा अनुभव घेतला आहे. फार फार तर तीन वर्ष टिकतात, तीन वर्षात एखादे वर्ष असे येते त्यात सगळे भांडवल गमावून बसतात. थेअरी, स्ट्रॅटेजी सगळे कागदावर ठीक.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 14/05/2023 - 15:08
डेरीवेटीव्ह मध्ये लीवरेज ( उसने भांडवल जणू ) असते हे जो समजून घेत नाही तो खूप धूपु शकतो हे नक्कीच खरे त्यामुळे ते जपूनच वापरावे परंतु सरसकट बिनकामाचे आहे असेही म्हणणे योग्य नाही, ते एकांगी होईल म्हणूच गेलया काही वर्षात काही सरकारांनी त्यावरील लिव्हरेज कमी केले आहे - अमेरिकेतील ओव्हर द काउंटर फोरिन एक्सचेंज / मार्जिन ट्रेडिंग मध्ये १:१०० पासून ते १:२० इतःपर आणले गेले शेर १:१ जास्तीत जास्त ( काही देशात १:३) फ्यूचर १:६ अरथात १:५०० देणारे टिनपाट देशातील काही " तथाकथित ब्रोकर आहेत म्हणा" सेशल/ माल्टा /बी वि आय / वानुवाटू मान्यताप्राप्त आणि कडक नियम असणार्या देशातील एक्सचेंज असले जिवंघेणे लिव्हरेज देत नाहीत

आग्या१९९० 14/05/2023 - 17:15
डेरीवेटिव्ह हे तुमच्या पोर्टफोलिओचे संभाव्य नुकसान कमी करण्याचे साधन आहे, त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि त्या कंपनीच्या नफ्यावर धातू, इंधन, परकीय चलन, अन्न धान्य ई. च्या दरातील चढ उताराचा परिणाम होत असेल तर मल्टिकमॉडिटी वर लिवरेज घेऊन डेरीवेटिव्ह ट्रेडिंग करणे फायद्याचे ठरते. फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, नसतील तेव्हडे शेअर तर डेरीवेटिवच्या नादी लागू नये. आणि अशा वेळी लिव्हरेज ट्रेडिंग म्हणजे अपयशाची गुरुकिल्ली.

चौकस२१२ 14/05/2023 - 19:29
फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, हे का? आणि हे कोणतया स्ट्रॅटेजी बद्दल म्हणताय? कवर्ड कॉल विकणे असले तर तुम्चे म्हणणे बरोबर .. म्हणजे १ लॉट शेअर १०० च्या किमतीने विकत घेतले आणि लगेच त्यावर १०० रु स्ट्राईक चा कॉल ऑप्शन विकला तर हे मुळात १०० शेअर जवळ असणे महत्वाचे ( अररथात या पद्धती मध्ये धोका कमी होत असला तरी धोका आहेच , पाहिला कॉल विकून अगदी भरघोस असा २-३% प्रति महिना परतावा मिळाला तरी शेअर २०-३०% ने घसरू शकतो वैगरे .. असो जास्त खोलात नाही शिरत _ फक्त येवडःसह म्हणतो कि सरसरकट डेरीवेटीव्ह म्हणजे धोक्याचे हे एकांगी विधान आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करताय यावर अवलंबून आहे परत डेरीवेटीव्ह म्हणजे २ प्रकार,फुचर आणि ऑप्शन प्रत्येकाचं गुणधर्म वगववेगळे न्युज ( महत्वाची बातमी ) ट्रेडिंग हे उदाहरण घेतले तर डेरीवेटीव्हस चा उपयोग होऊ शकतो ... बर ऑप्शन म्हणाल तर त्यात हि मर्यादित धोका, मर्यादित फायदा किंवा अमर्यादित धोका असे दोनही प्रकाराने खेळता येते ... विषय फार मोठा आहे , भरपूर साहित्य उपलब्ध आहे .. लोकांनी आधी अभयास करावा... हुरलून जाऊ नये पण त्याचा बबरोबर दरवाजे हि बंद करू नयेत एवढेच म्हणणे आहे

श्रीगुरुजी 12/05/2023 - 14:00
कितीही २८६.२० पेक्षा कमी व २७८ किंवा त्यापेक्षा काहासे जास्त भावाने कितीही समभाग घेतले तरी सरासरीच्या नियमानुसार सरासरी भाव २७८ पेक्षा जास्तच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ 12/05/2023 - 15:23
सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा 278 पेक्षा कमीही होऊ शकतो. आधीची 125 कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राईज झाली 35 हजार 775. आता समजा मी 3000 अजून कॉन्ट्रॅक्ट घेतले 278 ला. तर ३००० X २७८..... हे मी सर्व लिहायला घेतले तर आहे पण मला हे लिहिताना आता हसायला येत आहे की आपण बोललात त्याचप्रमाणे ती सरासरी कधी 278 नाही येऊ शकत. मी कॉन्टिटी अगदी एक लाख केली..(१००००० X २७८) + (१२५ * २८६.२) = २,७८,३५,७७५ आता भागिले १,००,१२५ याचे उत्तर २७८.०१०२३७२०३ असे येते.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ 12/05/2023 - 15:30
आपण वरच्या प्रतिसादात नमूद केलेला सरासरीचा नियम मला ऐकूनही माहिती नाही. मी तसा विज्ञान, रसायनशास्त्र शिकलेलो आहे पण मी गणिताकडे कधीही फार लक्ष दिले नाही. पण या प्रतिसादात तुम्ही जे बोलत आहात एक्झॅक्टली, तंतोतंतपणे मला तेच विचारायचे होते. मग भाव २७८ पेक्षा किती कमी झाला पाहिजे व कॉन्टिटी म्हणजे प्रमाण किती घ्यायचे हे कुठल्या गुणसूत्राने समजू शकेल? आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद खरंच खूप बरे वाटले.

In reply to by गवि

गवि 12/05/2023 - 14:14
आधीचे उत्तर चुकीचे कारण प्रश्न उतरवून घ्यायलाच चुकलो. Kindly इग्नोर.. आता नीट वाचून कळले की तुम्हाला असे करणे अवघड आहे . २५० qty घेतली तर जवळपास पोचाल. पण त्यानंतर कितीही add करत गेलात तरी फक्त सूक्ष्म उणी किंमत होत जाईल. आणि सरासरी टच किंवा क्रॉस कधीच होणार नाही. त्याला सरासरी म्हणणे शक्यच नाही. तेव्हा शंभर ते दीडशे आणखी घेऊन अंग काढून घेणे उत्तम.

In reply to by गवि

शानबा५१२ 12/05/2023 - 15:37
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण बरोबर आहात २५० क्वांटिटी घेतली तर सरासरी भाव २८०.७४ होतो व क्वांटिटी ३७५ होते. हा फार छान तोडगा आहे व व्यावहारिक सुद्धा आहे. पण लेखामध्ये मी जे पहिले गणित दाखवले आहे मी पाच वस्तू वगैरे बाबत.. तसे एखादे गुणसूत्र आहे का ज्याने सरासरीची गणित प्रक्रिया करता येईल? कृपया वेळ काढून प्रतिसाद द्यावा कोरा वरती आजकल चांगले प्रतिसाद मिळत नाहीत व खूपसे प्रतिसाद आता प्लॅन्स विकत घेतल्यानंतर समजतात.

In reply to by शानबा५१२

गवि 12/05/2023 - 19:44
Sumproduct Excel असेल तर Qty. Price 2 100 3 250 7 150 Weighted average of price म्हणजे =sumproduct(qty column, price column)/sum(qty) qty column, price column या जागी तो तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा , title सोडून.

In reply to by गवि

शानबा५१२ 13/05/2023 - 09:34
धन्यवाद गवि, आपण फार बुध्दीने अशी गुणसुत्रे तयार केलीत असे दीसतेय्,मला ते सांगितल्याबद्दल खरेच धन्यवाद. नंतर वेळ मिळाल्यावर लिब्रे कॅल्कमध्ये वापरुन बघतो. मल अ‍ॅक्सेल फारसे नाही समजत, थोडे शिकावे लागेल. पण आपण जे लिहलेय ते कृपया एक उदहरण देऊन समजववा...प्लीज!

गवि 12/05/2023 - 14:51
१०,००० क्वांटीटी घेतली तर डेसिमल कडे दुर्लक्ष करून २७८ weighted average करता येईल. पण तरीही ते २७८ रू. १० पैसे असे असणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ३५७७५ रुपयां ऐवजी सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यात खर्चावे लागतील. बघा बुवा. ही सर्व एकूणच फक्त सरासरी नसून वेटेड average (मराठी शब्द?) आहे.

In reply to by गवि

शानबा५१२ 12/05/2023 - 15:58
आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच उताऱ्यात शेवटी आपण लिहिल्याप्रमाणेच होय हाच एक सरासरीला घेऊन खूप आव्हानात्मक समस्या आहे. किंवा मग समजा आपण फक्त सरासरी करण्यासाठी एक वेगळा साठा ठेवायला हवा. मी असेच काहीतरी करण्याचा विचार करत आहे पण तेव्हा मी पूर्णपणे दैनिक व्यापार करत असणार आहे.

ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
हे अशक्य आहे. २७८ च्या भावात कितीही (अगदी अनंत) कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेत तरी सरासरी २७८ च्या वरच राहील. वेगवेगळ्या भावाने जर कॉन्ट्रॅक्ट्स घेतले असतील आणि जर सरासरी २७८ हवी असेल तर काही कॉन्ट्रॅक्ट्स सरासरीच्या म्हणजे २७८ च्या खाली हवेत आणि काही २७८ च्या वर. उरलेले कॉन्ट्रॅक्ट्स २८६.२० च्या भावाने घेतले असतील तर आता २७८ च्या भावाने कितीही कॉन्ट्रॅक्ट्स घेतले तर सरासरी २७८ आणि २८६.२० च्या मध्ये म्हणजे २७८ च्या वरच राहिल. अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शानबा५१२ 12/05/2023 - 15:50
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) तुझ्याबद्दल धन्यवाद पण खरोखर या चर्चेतून मी काही नवीन शिकत आहे कारण माझे गणित फार कच्चे आहे. पण मार्केट कधीच एकदम सरळ पडत नाही थोडेसे ट्रेण्डलाईनचे निरीक्षण केले मार्केट थोड्यावेळासाठी जे वरती जात असते तेव्हाच सरासरीचा वापर केला तर मोठे नुकसान तर तळतेच पण छोटासा फायदा होणे काही संभव असतो खुपश्या वेळी मी न फायदा न तोटा यामध्ये निघू शकलो आहे. पण सारखे सरासरीच करत राहण्यासाठी जास्त पैश्यांची गरज वाढत जाते. मी इथे सरासरी थोडेसे चुकलेले पोझिशन(स्थिती?) बंद करण्यासाठी वापरत आहे खूप चुकलेले पोझिशन किंवा दुर्लक्ष झालेले पोझिशन याबद्दल बोलत नाही आहे. सरासरी पेक्षाही वेगळे काही ह्याच वापरासाठी उपयोगात आणता येईल असे काही असू शकेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 12/05/2023 - 17:03
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.

कंजूस 12/05/2023 - 17:25
१)वरचा बिंदू = Hpoint धरा २)सरासरी = AVpoint ३)खालचा बिंदू = Lpoint धरा. Point म्हणजे भाव. भाव गुणीले युनिट्स = गुंतवणूक कोणतेही दोन बिंदू असले तर तिसरा काढता येणारच.

In reply to by कंजूस

शानबा५१२ 13/05/2023 - 09:27
तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. आपले अकाऊंटींग(?) वरचे लेख वचहले होते, तेव्हा आपल्याकडुन प्रतिसाद यावा असे वाटत होते. आपण लिहल्याप्रमाणे सर्व समजले पण एखादे उदाहरण देता आले तर पहा. मग मला तेच ईतर ठीकाणी वापरता येईल. प्लीज!!

कंजूस 13/05/2023 - 13:02
ते सर्व एक्सेल किंवा,गूगल शीट्स, किंवा प्रोग्राममध्ये बसवता येतेच. पण अधांतरी गोष्टी बसवणे कठीण असते. तरीही चारशे वर्षांपूर्वी न्यूटनने शोधून काढलेली अवरेजींग पद्धत त्याकाळात दुर्लक्षीत झाली किंवा त्यांचे महत्त्व कळले नव्हते ते आता उमगले. कारण हल्लीचे संगणक प्रचंड वेगाने गणिती आकडेमोड करून अचूक उत्तराच्या जवळपास येतात. पद्धत अशी की १) एखाद्या कच्च्या सूत्रातून एक अंदाज तात्पुरता ठरवून उत्तर काढणे आणि ताडून पाहणे २) मग पुन्हा दुसरा एक अंदाज घेऊन परत उत्तर ताडून पाहणे. क्र (१) आणि क्र (२) ची तुलना करून तिसऱ्या साठी वेगळा आणखी अचूक उत्तर देणारा अंदाज घेऊन उत्तर काढणे. वरील क्रम १,२, आणि ३ परत परत करत राहाणे. आता संगणकासाठी अशी आज्ञावली तयार लिहून उत्तर मिळवता येतं.

dadabhau 13/05/2023 - 13:16
खरे तर आगावपणा म्हणा ... शिव्या घाला.. काही ही करा...पण एक कळकळीची विनंती आहे... future /options चा नाद /व्यसन सोडा.. ह्या नादाला लागून मागील ३ वर्षात खूप लोकं बरबाद झालेली बघितली आहेत ..त्यामुळे तो नाद सोडाच ... . करोना काळात वर्क फ्रॉम होम वा तत्सम गोष्टींमुळे हातात खूप वेळ आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवायची हाव... म्हणून लाखो लोक एका नवीन च "भक्तिमार्गाला " लागलेत... लाखो लोक तथाकथित मार्केट गुरु /बाबा/जादूगार , मार्केट ह्यांच्याच तालावर चालते असे whatsapp / telegram / youtube / बरेच मराठी TV चॅनल वरून ओरडून ओरडून सांगणारे सर लोक ह्यांच्या नादी लागून लाखो रुपये / शेती /estate गमावून बसलेत अजून ही स्वतःला लुटून घेत आहेत ...त्यामुळे ह्या गोष्टीपासून त्वरित बाजूला व्हा... किंवा १ वर्षांनी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट चा प्रॉफिट कळवा ......

In reply to by dadabhau

आग्या१९९० 13/05/2023 - 14:07
Derivatives are financial weapons of mass destruction असे वॉरेन बफे म्हणतो ते अगदी खरं आहे. गेल्या ३० वर्षात कित्येक जण उत्साहाने आले आणि नुकसान सोसून गेले हे ह्याचा अनुभव घेतला आहे. फार फार तर तीन वर्ष टिकतात, तीन वर्षात एखादे वर्ष असे येते त्यात सगळे भांडवल गमावून बसतात. थेअरी, स्ट्रॅटेजी सगळे कागदावर ठीक.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 14/05/2023 - 15:08
डेरीवेटीव्ह मध्ये लीवरेज ( उसने भांडवल जणू ) असते हे जो समजून घेत नाही तो खूप धूपु शकतो हे नक्कीच खरे त्यामुळे ते जपूनच वापरावे परंतु सरसकट बिनकामाचे आहे असेही म्हणणे योग्य नाही, ते एकांगी होईल म्हणूच गेलया काही वर्षात काही सरकारांनी त्यावरील लिव्हरेज कमी केले आहे - अमेरिकेतील ओव्हर द काउंटर फोरिन एक्सचेंज / मार्जिन ट्रेडिंग मध्ये १:१०० पासून ते १:२० इतःपर आणले गेले शेर १:१ जास्तीत जास्त ( काही देशात १:३) फ्यूचर १:६ अरथात १:५०० देणारे टिनपाट देशातील काही " तथाकथित ब्रोकर आहेत म्हणा" सेशल/ माल्टा /बी वि आय / वानुवाटू मान्यताप्राप्त आणि कडक नियम असणार्या देशातील एक्सचेंज असले जिवंघेणे लिव्हरेज देत नाहीत

आग्या१९९० 14/05/2023 - 17:15
डेरीवेटिव्ह हे तुमच्या पोर्टफोलिओचे संभाव्य नुकसान कमी करण्याचे साधन आहे, त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि त्या कंपनीच्या नफ्यावर धातू, इंधन, परकीय चलन, अन्न धान्य ई. च्या दरातील चढ उताराचा परिणाम होत असेल तर मल्टिकमॉडिटी वर लिवरेज घेऊन डेरीवेटिव्ह ट्रेडिंग करणे फायद्याचे ठरते. फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, नसतील तेव्हडे शेअर तर डेरीवेटिवच्या नादी लागू नये. आणि अशा वेळी लिव्हरेज ट्रेडिंग म्हणजे अपयशाची गुरुकिल्ली.

चौकस२१२ 14/05/2023 - 19:29
फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, हे का? आणि हे कोणतया स्ट्रॅटेजी बद्दल म्हणताय? कवर्ड कॉल विकणे असले तर तुम्चे म्हणणे बरोबर .. म्हणजे १ लॉट शेअर १०० च्या किमतीने विकत घेतले आणि लगेच त्यावर १०० रु स्ट्राईक चा कॉल ऑप्शन विकला तर हे मुळात १०० शेअर जवळ असणे महत्वाचे ( अररथात या पद्धती मध्ये धोका कमी होत असला तरी धोका आहेच , पाहिला कॉल विकून अगदी भरघोस असा २-३% प्रति महिना परतावा मिळाला तरी शेअर २०-३०% ने घसरू शकतो वैगरे .. असो जास्त खोलात नाही शिरत _ फक्त येवडःसह म्हणतो कि सरसरकट डेरीवेटीव्ह म्हणजे धोक्याचे हे एकांगी विधान आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करताय यावर अवलंबून आहे परत डेरीवेटीव्ह म्हणजे २ प्रकार,फुचर आणि ऑप्शन प्रत्येकाचं गुणधर्म वगववेगळे न्युज ( महत्वाची बातमी ) ट्रेडिंग हे उदाहरण घेतले तर डेरीवेटीव्हस चा उपयोग होऊ शकतो ... बर ऑप्शन म्हणाल तर त्यात हि मर्यादित धोका, मर्यादित फायदा किंवा अमर्यादित धोका असे दोनही प्रकाराने खेळता येते ... विषय फार मोठा आहे , भरपूर साहित्य उपलब्ध आहे .. लोकांनी आधी अभयास करावा... हुरलून जाऊ नये पण त्याचा बबरोबर दरवाजे हि बंद करू नयेत एवढेच म्हणणे आहे
एक गणित संबंधित प्रश्न आहे जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल? हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो, ५ = १२५. मग १२ =? म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे. समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले.

मिपाकट्टा-पुणे ०७ मे २०२३

राजेंद्र मेहेंदळे ·

प्रचेतस व माझी ओळख मागील कट्ट्यावर झाली होती त्यामुळे एकमेकांना ओळखण्यास वेळ लागला नाही. आम्ही दोघे बागेच्या प्रवेश द्वारावर गप्पा मारत आणखीन कोणी येतयं का म्हणून वाट बघत होतो. तेवढ्यात काळा टि शर्ट, निळी पॅन्ट, पाठीवर बॅग, हसमुख वामनमुर्ती आणी बरोबरच 'छरहरे बदन का,फुर्तीला युवक' आमच्या जवळ येवून हलक्या आवाजात परवलीचा शब्द म्हणाला,'मिसळपाव का?'. क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली. ओळख पटली व गप्पांची देवाण घेवाण सुरू झाली. मिसळपाव ऐनवेळेस सुरू झाले व ते पाहून श्रीगणेशा यांनी प्रतिसाद दिला या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. श्रीगणेशा यांनी कॅमेर्‍यात(बहुतेक निकाॅन असावा) कट्ट्यचे क्षण कैद केले. बाहुबली यांना अचानक बाहेरगावी जावे लागले व योगेश यांना घरेलू व्यस्तते मुळे येता आले नाही. कुमारएक सर,प्रशांत यांनी जमल्यास येण्याची तयारी कळवली होती पण पुर्वनिर्धारित व्यस्तते मुळे कदाचित येऊ शकले नाहीत. या सर्वांची आवर्जून आठवण झाली. सर्वांचे आभार. पुढच्या वेळेस नक्की भेटूयात. मिसळपाव सुरू असते तर नक्कीच उदंड प्रतिसाद मिळाला असता यात शंकाच नाही. पुणे कट्टा या लेखावर मिपाकरांचे प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील कट्टा पिंची मधे करवा आशी इच्छा रामचंद्र यांनी दर्शवली. त्यावेळेस आयोजन,नियोजन करण्यात कुठलीच कसर राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल. राजेद्रभौनीं आढेवेढे न घेता त्वरीत, थोडक्यात, सुटसुटीत वृतांत डकवला याबद्दल त्यांनाही धन्यवाद. शिवसागर हे दक्षिण पंथीय उपहारगृह, (हायला, किती दिवसांनी हा मराठी शब्द डोक्यात आलायं ), मिसळपाव ऐवजी मसाला डोसा व वडा सांबार वर भुक भागवावी लागली. रविवार सकाळ मस्त गेली. ता.क. शेखर मोघे यांनी संध्याकाळी फोनवरून माहीती घेतली व न येऊ शकल्या बद्दलही बोलणे झाले.

गवि 07/05/2023 - 19:16
श्री गणेशा हे "माझा गणेशा झालाय" वाले नव्हेत हे समजल्याने आनंद झाला.
??? तो गणेशा देखील चांगलाय हो.. ;-). ह घ्या. कट्टा वृत्तान्त छान आहे. प्रशांतने नेहमीप्रमाणे टांग दिलेली ऐनवेळी येणे रद्द केलेले दिसते.

कंजूस 07/05/2023 - 19:16
१)फोटो खाली नावे टाकावीत. २)लोणावळ्यात कट्टा करावा. ठाणे,कल्याणकरांनाही सोपे जाते. पावसाळा येतोच आहे,लोणावळा उत्तम. खंडाळा त्याहूनही उत्तम. पावसाळी हवेत खंडाळ्यातील चहा भजीच्या पुढे सर्व मिसळी फिक्या पडतात. पण . . . . ३)(कोरोनाकाळात रेल्वेवाल्यांनी खंडाळा स्टॉप काढल्याने फारच गैरसोय होते. )

श्रीगणेशा 07/05/2023 - 20:18
माझ्यासाठी हा पहिलाच कट्टा! अगदी अविस्मरणीय, वाचन, लिखाण, संवाद, भेटीचा उत्साह द्विगुणित करणारा! कोणीतरी म्हटलेलं आहेच: पुस्तकं जर मनाच्या खिडक्या असतील, तर माणसं हृदयाचे दरवाजे आहेत!

आधी आलेचि पाहिजे! मिपा आता सुरू झाले आहे, तर पुढच्या रविवारी कदाचित आणखी काही सदस्य येऊ शकले असते. कट्टे सुरू राहावेत. पुण्याच्या चहू दिशांना कट्टे व्हावेत. पिंपवडमध्ये व्हावेत. लोणावळा खंडाळा मध्ये व्हावेत. अधिकाधिक सदस्यांच्या गाठी भेटी व्हाव्यात या शुभेच्छा!!

प्रचेतस 08/05/2023 - 08:59
कट्टा एकदम मस्त झाला. सर्वात पहिल्यांदा संभाजी उद्यानाच्या इथे पोहोचलो. शिवसागरपाशीच बाईक लावली आणि तेव्हढ्यातच कर्नलसाहेब येतांना दिसले. त्यांच्यासोबत त्यांच्या सैन्यातील काही आठवणींविषयी गप्पाटप्पा सुरु झाल्या. तितक्यातच श्रीगणेशा व त्यांचा भाचा दोघेजण आले. मिपाकरांना मिपाकर लगेच ओळखतात हेही प्रत्ययाला आले. त्यांच्या पाठोपाठच राजेंद्र मेहेंदळे आले. मग तर काय गप्पांना बाहेर. शिवसागरमध्ये चहापाणी सुरु असतानाच मेहेंदळे आपले ब्लॉकचेनविषयक अनुभव सांगत होते. तिथेच रामचंद्र अवतरले. मग काय ट्रेक, परिक्रमा, मंदिरे, अतिंद्रिय अनुभव अशा विविध विषयांवर चर्चा झाल्या. एकंदरीत खूपच मजा आली. पुढचा कट्टा एका दिवसीय भटकंतीचा करावा असे ठरवून कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

चौथा कोनाडा 08/05/2023 - 12:37
व्वा, झकास कट्टा अन फर्मास वृतान्त ! मिपा बन्द असल्यामुळे उपस्थिती मर्यादित झाली तर ! चला, मिपा चालू झाले अन जीव भाण्ड्यात पडला. नाही तर नैराश्य येऊ लागले होते ! लवकरच महा१४ ग्रामी मिपा कट्टा व्हावा !

@प्रचेतस यांना वन डे गायडेड टूर काढण्याची विनंती करुन आणि तूनळी चॅनल सुरु करायचा आग्रह करुन.. ->>> धन्यवाद ही विनंति केल्याबद्दल! ___/\___ तुमचं ऐकलं तर लेण्यातला एखादा कालरी शिव आणि पाच सहा सुरसुंदऱ्या# पावल्या म्हणेन ! (# - ह्या ही सगळ्या लण्यांमधल्याच बरं ! प्रत्यक्षातील येणे नाही . दुत्त दुत्त आगोबा ! ल्लुल्लुल्लुल्लु !!! :-/ ) आम्ही आगोबाला ही विणंती क्रूण क्रूण दमलो .

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंजूस 14/05/2023 - 20:12
तुम्ही किंवा इतर मिपाकरांनी तीन तीन मिनिटांचे छोटे विडिओ काढून वल्लीला द्यायचे. त्याने वर्णन ओडिओ जोडायचा. उदाहरणार्थ वेरूळला सर्वात उजवीकडची गुहा क्रमांक एक आहे. तसा क्रमांकही तिथे रंगवला आहे. तसेच डावीकडे जात राहिलो तर अगदी शेवटचे जैन लेणे क्र (३४) आहे. तर त्यांचे दीड/तीन मिनिटांचे विडिओ जमवा. आवाज दिल्यावर ते कुणी पाहील तिथे जाऊन तर सर्व कळत जाईल. मिपाकरांचा हा joint project होईल.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 15/05/2023 - 17:58
खुप छान सुचवणी ! या निमित्त वल्ली प्रचेतस यांच्या व्हॉईस ओव्हरची कला समजून येईल. चियर्स वल्ली ... बी रेडी !

प्रचेतस यांना - आणि काय रे आगोबा ? जंगली महाराज रोडला होतास ना ?मग जरा ओंकारेश्वरच्या पलीकडे शनवारात सगळ्यांना रामदास मध्ये मिसळ आणि गोल भजी हाणायला न्यायचं की !

पर्णिका 12/05/2023 - 02:53
कट्ट्याचा वृत्तांत आवडला. आम्हीही 'शिवसागर'मध्ये पडीक असायचो. गेल्या कित्येक वर्षांत जाणे झाले नाही, फोटो बघून छान वाटले. क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली. 😂 😂

प्रदीप 14/05/2023 - 16:13
पण एक विनंती आहे. फोटो टाकतांना, त्याबरोबर एका क्रमाने (बहुधा, डावीकडून उजवीकडे) नावे कॅप्शनमधे, किंवा खाली लिहीत जावीत. अन्यथा कोण कोण आहे, ह्याचे आडाखे बांधत बसावे लागते. आणि हे क्रमवा लिहीतांना, जेव्हढी माणसे फोटोत आहेत, तेव्हढी व तेव्हढीच नावे असावीत. आता येथे पहिल्याच फोटोत पाचजण आहेत, नावे चारच आहेत. थोडी खबरदारी घेणे कठीण जाऊ नये, ना?

In reply to by प्रदीप

फोटो क्र. २ ----डावीकडून -रामचंद्र ,कर्नल तपस्वी ,राजेंद्र मेहेंदळे ,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा (नाव आठवत नाही)

प्रचेतस व माझी ओळख मागील कट्ट्यावर झाली होती त्यामुळे एकमेकांना ओळखण्यास वेळ लागला नाही. आम्ही दोघे बागेच्या प्रवेश द्वारावर गप्पा मारत आणखीन कोणी येतयं का म्हणून वाट बघत होतो. तेवढ्यात काळा टि शर्ट, निळी पॅन्ट, पाठीवर बॅग, हसमुख वामनमुर्ती आणी बरोबरच 'छरहरे बदन का,फुर्तीला युवक' आमच्या जवळ येवून हलक्या आवाजात परवलीचा शब्द म्हणाला,'मिसळपाव का?'. क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली. ओळख पटली व गप्पांची देवाण घेवाण सुरू झाली. मिसळपाव ऐनवेळेस सुरू झाले व ते पाहून श्रीगणेशा यांनी प्रतिसाद दिला या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. श्रीगणेशा यांनी कॅमेर्‍यात(बहुतेक निकाॅन असावा) कट्ट्यचे क्षण कैद केले. बाहुबली यांना अचानक बाहेरगावी जावे लागले व योगेश यांना घरेलू व्यस्तते मुळे येता आले नाही. कुमारएक सर,प्रशांत यांनी जमल्यास येण्याची तयारी कळवली होती पण पुर्वनिर्धारित व्यस्तते मुळे कदाचित येऊ शकले नाहीत. या सर्वांची आवर्जून आठवण झाली. सर्वांचे आभार. पुढच्या वेळेस नक्की भेटूयात. मिसळपाव सुरू असते तर नक्कीच उदंड प्रतिसाद मिळाला असता यात शंकाच नाही. पुणे कट्टा या लेखावर मिपाकरांचे प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील कट्टा पिंची मधे करवा आशी इच्छा रामचंद्र यांनी दर्शवली. त्यावेळेस आयोजन,नियोजन करण्यात कुठलीच कसर राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल. राजेद्रभौनीं आढेवेढे न घेता त्वरीत, थोडक्यात, सुटसुटीत वृतांत डकवला याबद्दल त्यांनाही धन्यवाद. शिवसागर हे दक्षिण पंथीय उपहारगृह, (हायला, किती दिवसांनी हा मराठी शब्द डोक्यात आलायं ), मिसळपाव ऐवजी मसाला डोसा व वडा सांबार वर भुक भागवावी लागली. रविवार सकाळ मस्त गेली. ता.क. शेखर मोघे यांनी संध्याकाळी फोनवरून माहीती घेतली व न येऊ शकल्या बद्दलही बोलणे झाले.

गवि 07/05/2023 - 19:16
श्री गणेशा हे "माझा गणेशा झालाय" वाले नव्हेत हे समजल्याने आनंद झाला.
??? तो गणेशा देखील चांगलाय हो.. ;-). ह घ्या. कट्टा वृत्तान्त छान आहे. प्रशांतने नेहमीप्रमाणे टांग दिलेली ऐनवेळी येणे रद्द केलेले दिसते.

कंजूस 07/05/2023 - 19:16
१)फोटो खाली नावे टाकावीत. २)लोणावळ्यात कट्टा करावा. ठाणे,कल्याणकरांनाही सोपे जाते. पावसाळा येतोच आहे,लोणावळा उत्तम. खंडाळा त्याहूनही उत्तम. पावसाळी हवेत खंडाळ्यातील चहा भजीच्या पुढे सर्व मिसळी फिक्या पडतात. पण . . . . ३)(कोरोनाकाळात रेल्वेवाल्यांनी खंडाळा स्टॉप काढल्याने फारच गैरसोय होते. )

श्रीगणेशा 07/05/2023 - 20:18
माझ्यासाठी हा पहिलाच कट्टा! अगदी अविस्मरणीय, वाचन, लिखाण, संवाद, भेटीचा उत्साह द्विगुणित करणारा! कोणीतरी म्हटलेलं आहेच: पुस्तकं जर मनाच्या खिडक्या असतील, तर माणसं हृदयाचे दरवाजे आहेत!

आधी आलेचि पाहिजे! मिपा आता सुरू झाले आहे, तर पुढच्या रविवारी कदाचित आणखी काही सदस्य येऊ शकले असते. कट्टे सुरू राहावेत. पुण्याच्या चहू दिशांना कट्टे व्हावेत. पिंपवडमध्ये व्हावेत. लोणावळा खंडाळा मध्ये व्हावेत. अधिकाधिक सदस्यांच्या गाठी भेटी व्हाव्यात या शुभेच्छा!!

प्रचेतस 08/05/2023 - 08:59
कट्टा एकदम मस्त झाला. सर्वात पहिल्यांदा संभाजी उद्यानाच्या इथे पोहोचलो. शिवसागरपाशीच बाईक लावली आणि तेव्हढ्यातच कर्नलसाहेब येतांना दिसले. त्यांच्यासोबत त्यांच्या सैन्यातील काही आठवणींविषयी गप्पाटप्पा सुरु झाल्या. तितक्यातच श्रीगणेशा व त्यांचा भाचा दोघेजण आले. मिपाकरांना मिपाकर लगेच ओळखतात हेही प्रत्ययाला आले. त्यांच्या पाठोपाठच राजेंद्र मेहेंदळे आले. मग तर काय गप्पांना बाहेर. शिवसागरमध्ये चहापाणी सुरु असतानाच मेहेंदळे आपले ब्लॉकचेनविषयक अनुभव सांगत होते. तिथेच रामचंद्र अवतरले. मग काय ट्रेक, परिक्रमा, मंदिरे, अतिंद्रिय अनुभव अशा विविध विषयांवर चर्चा झाल्या. एकंदरीत खूपच मजा आली. पुढचा कट्टा एका दिवसीय भटकंतीचा करावा असे ठरवून कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

चौथा कोनाडा 08/05/2023 - 12:37
व्वा, झकास कट्टा अन फर्मास वृतान्त ! मिपा बन्द असल्यामुळे उपस्थिती मर्यादित झाली तर ! चला, मिपा चालू झाले अन जीव भाण्ड्यात पडला. नाही तर नैराश्य येऊ लागले होते ! लवकरच महा१४ ग्रामी मिपा कट्टा व्हावा !

@प्रचेतस यांना वन डे गायडेड टूर काढण्याची विनंती करुन आणि तूनळी चॅनल सुरु करायचा आग्रह करुन.. ->>> धन्यवाद ही विनंति केल्याबद्दल! ___/\___ तुमचं ऐकलं तर लेण्यातला एखादा कालरी शिव आणि पाच सहा सुरसुंदऱ्या# पावल्या म्हणेन ! (# - ह्या ही सगळ्या लण्यांमधल्याच बरं ! प्रत्यक्षातील येणे नाही . दुत्त दुत्त आगोबा ! ल्लुल्लुल्लुल्लु !!! :-/ ) आम्ही आगोबाला ही विणंती क्रूण क्रूण दमलो .

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंजूस 14/05/2023 - 20:12
तुम्ही किंवा इतर मिपाकरांनी तीन तीन मिनिटांचे छोटे विडिओ काढून वल्लीला द्यायचे. त्याने वर्णन ओडिओ जोडायचा. उदाहरणार्थ वेरूळला सर्वात उजवीकडची गुहा क्रमांक एक आहे. तसा क्रमांकही तिथे रंगवला आहे. तसेच डावीकडे जात राहिलो तर अगदी शेवटचे जैन लेणे क्र (३४) आहे. तर त्यांचे दीड/तीन मिनिटांचे विडिओ जमवा. आवाज दिल्यावर ते कुणी पाहील तिथे जाऊन तर सर्व कळत जाईल. मिपाकरांचा हा joint project होईल.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 15/05/2023 - 17:58
खुप छान सुचवणी ! या निमित्त वल्ली प्रचेतस यांच्या व्हॉईस ओव्हरची कला समजून येईल. चियर्स वल्ली ... बी रेडी !

प्रचेतस यांना - आणि काय रे आगोबा ? जंगली महाराज रोडला होतास ना ?मग जरा ओंकारेश्वरच्या पलीकडे शनवारात सगळ्यांना रामदास मध्ये मिसळ आणि गोल भजी हाणायला न्यायचं की !

पर्णिका 12/05/2023 - 02:53
कट्ट्याचा वृत्तांत आवडला. आम्हीही 'शिवसागर'मध्ये पडीक असायचो. गेल्या कित्येक वर्षांत जाणे झाले नाही, फोटो बघून छान वाटले. क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली. 😂 😂

प्रदीप 14/05/2023 - 16:13
पण एक विनंती आहे. फोटो टाकतांना, त्याबरोबर एका क्रमाने (बहुधा, डावीकडून उजवीकडे) नावे कॅप्शनमधे, किंवा खाली लिहीत जावीत. अन्यथा कोण कोण आहे, ह्याचे आडाखे बांधत बसावे लागते. आणि हे क्रमवा लिहीतांना, जेव्हढी माणसे फोटोत आहेत, तेव्हढी व तेव्हढीच नावे असावीत. आता येथे पहिल्याच फोटोत पाचजण आहेत, नावे चारच आहेत. थोडी खबरदारी घेणे कठीण जाऊ नये, ना?

In reply to by प्रदीप

फोटो क्र. २ ----डावीकडून -रामचंद्र ,कर्नल तपस्वी ,राजेंद्र मेहेंदळे ,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा (नाव आठवत नाही)
नमस्कार मंडळी कर्नलकाकांनी विनंती केल्यावरुन हा आजच्या कट्ट्याचा छोटासा वृत्तांत एक सदस्य अमेरिकेतुन आल्याने कट्टा करावा असे ठरत होते, त्यामुळे ८-१० जणांचा कायप्पा ग्रुप तयार करुन चर्चा सुरु झाली आणि हो-ना करता करता डेक्कन,संभाजी पार्क ला भेटु असे ठरले. मी थोडासा उशिरा १०.४० पर्यंत पोचलो तोवर कर्नल तपस्वी,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा असे आले होते.

महाराष्ट्र शाहीरः नोंदी

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

चित्रपट परीक्षण आणि त्या निमित्ताने आलेला नॉस्टॅल्जिया(बापरे-किती मेहेनत हा शब्द टायपायला) आवडला. तूनळीवर वगैरे बरेच प्रमोशन केले आहे. गाउ नको किस्ना आणि मधुमास गाणी महिना भर आधीच लोक प्रिय झाली आहेत. मी तिकिटे काढली होती, पण चित्रपट काही कारणाने बघता आला नाही. आता नक्की पाहणार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... आमची प्रेरणा

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

https://www.bing.com/ck/a?!&&p=c9416c405b8623acJmltdHM9MTY4MzI0NDgwMCZpZ3VpZD0xMzAyYTRjMS0wZjRkLTZiMTktMThiZS1iNjYwMGU3ODZhMTImaW5zaWQ9NTQ2NQ&ptn=3&hsh=3&fclid=1302a4c1-0f4d-6b19-18be-b6600e786a12&u=a1L3ZpZGVvcy9zZWFyY2g_cT1sYWJoYWxlK2FtaGFzK2JoYWd5JnZpZXc9ZGV0YWlsJm1pZD1GOTI2OEM0OTZGNzY1ODMwMzZEMkY5MjY4QzQ5NkY3NjU4MzAzNkQyJkZPUk09VklSRQ&ntb=1

Bhakti 05/05/2023 - 20:40
कलाकाराची एखादी अप्रतिम कला अनेक पिढ्यांना मार्गदर्शन,प्रेरक असते हे खरं आहे,यांचा अनुभव १ मे महाराष्ट्र दिनी घेतला.लेकीला 'जय जय महाराष्ट्र माझा' गाणं तूनळीवर ऐकवलं तिने ते ऐकलं समजून घेतलं तिला इतकं आवडलं की ती दिवसभर ते गुणगुणत होती. कलाकार कसा घडला हे जाणून घेणं तर अजून छान आहे.

महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने वेगवेगळ्या आठवणी उत्तमच लिहिल्या आहेत. आवडल्या. काल चित्रपटाला सुरुवात केली आणि मग कंटाळा आला, बघूया पुन्हा प्रयत्न करतो. आणि पोच देतो. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

चित्रपट परीक्षण आणि त्या निमित्ताने आलेला नॉस्टॅल्जिया(बापरे-किती मेहेनत हा शब्द टायपायला) आवडला. तूनळीवर वगैरे बरेच प्रमोशन केले आहे. गाउ नको किस्ना आणि मधुमास गाणी महिना भर आधीच लोक प्रिय झाली आहेत. मी तिकिटे काढली होती, पण चित्रपट काही कारणाने बघता आला नाही. आता नक्की पाहणार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... आमची प्रेरणा

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

https://www.bing.com/ck/a?!&&p=c9416c405b8623acJmltdHM9MTY4MzI0NDgwMCZpZ3VpZD0xMzAyYTRjMS0wZjRkLTZiMTktMThiZS1iNjYwMGU3ODZhMTImaW5zaWQ9NTQ2NQ&ptn=3&hsh=3&fclid=1302a4c1-0f4d-6b19-18be-b6600e786a12&u=a1L3ZpZGVvcy9zZWFyY2g_cT1sYWJoYWxlK2FtaGFzK2JoYWd5JnZpZXc9ZGV0YWlsJm1pZD1GOTI2OEM0OTZGNzY1ODMwMzZEMkY5MjY4QzQ5NkY3NjU4MzAzNkQyJkZPUk09VklSRQ&ntb=1

Bhakti 05/05/2023 - 20:40
कलाकाराची एखादी अप्रतिम कला अनेक पिढ्यांना मार्गदर्शन,प्रेरक असते हे खरं आहे,यांचा अनुभव १ मे महाराष्ट्र दिनी घेतला.लेकीला 'जय जय महाराष्ट्र माझा' गाणं तूनळीवर ऐकवलं तिने ते ऐकलं समजून घेतलं तिला इतकं आवडलं की ती दिवसभर ते गुणगुणत होती. कलाकार कसा घडला हे जाणून घेणं तर अजून छान आहे.

महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने वेगवेगळ्या आठवणी उत्तमच लिहिल्या आहेत. आवडल्या. काल चित्रपटाला सुरुवात केली आणि मग कंटाळा आला, बघूया पुन्हा प्रयत्न करतो. आणि पोच देतो. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
"महाराष्ट्र शाहीर" पाहिला. चित्रपटाची चित्रपट म्हणून मला चिकित्सा करण्याची अधून मधून उबळ येते, त्या अर्थाने हा रसास्वादही नाही, परीक्षणही नाही, समीक्षा तर नाहीच नाही. चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती, निरपेक्ष नीरक्षीरविवेक मांडून तपासायचे माझ्याकडून हळू हळू कमी होत आहे. एरवी स्मरणकातरतेचे मला वावडे आहे. मराठीला ग्रासलेल्या स्मरणकातरतेची उबग येते. विशेषतः मराठी चित्रपटांना एखादा हिट फॉर्म्युला सापडला की दळ दळ दळण दळतात. नॉस्टॅल्जियाचे म्हणालतर खूप मोठे मार्केट आहे. मराठी चित्रपटांना ते सतत खुणावत असतं. त्याची जाणीव ठेवूनच हा चित्रपट पाहायला घेतला.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.