मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<< हिशेब-ठिशेब>>

सस्नेह ·

नीलमोहर 02/09/2016 - 13:03
पेढे मिळतील ना इथेतरी ?? फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन.. बस तारीख पे तारीख मिली, पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..

मृत्युन्जय 02/09/2016 - 13:11
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय? बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.

In reply to by मृत्युन्जय

नाखु 02/09/2016 - 13:53
एक नक्की द्या.. काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती. अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.

यशोधरा 02/09/2016 - 13:17
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का? . . . पळाऽऽऽ!!

एस 02/09/2016 - 13:28
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|

पगला गजोधर 02/09/2016 - 14:43
(मिथ्यकथा नावे बदलून)
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)

रेवती 02/09/2016 - 19:33
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.

In reply to by रेवती

स्रुजा 02/09/2016 - 22:06
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.

आजानुकर्ण 02/09/2016 - 21:40
मस्त इडंबन
(मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.)
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)

In reply to by आजानुकर्ण

रुपी 03/09/2016 - 00:09
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही' .. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >> नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमी बरोबर आणि नवरा नेहमी चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपली भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर.. ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)

नीलमोहर 02/09/2016 - 13:03
पेढे मिळतील ना इथेतरी ?? फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन.. बस तारीख पे तारीख मिली, पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..

मृत्युन्जय 02/09/2016 - 13:11
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय? बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.

In reply to by मृत्युन्जय

नाखु 02/09/2016 - 13:53
एक नक्की द्या.. काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती. अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.

यशोधरा 02/09/2016 - 13:17
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का? . . . पळाऽऽऽ!!

एस 02/09/2016 - 13:28
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|

पगला गजोधर 02/09/2016 - 14:43
(मिथ्यकथा नावे बदलून)
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)

रेवती 02/09/2016 - 19:33
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.

In reply to by रेवती

स्रुजा 02/09/2016 - 22:06
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.

आजानुकर्ण 02/09/2016 - 21:40
मस्त इडंबन
(मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.)
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)

In reply to by आजानुकर्ण

रुपी 03/09/2016 - 00:09
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही' .. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >> नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमी बरोबर आणि नवरा नेहमी चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपली भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर.. ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

चित्रगुप्त ·

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

डेली सोप.... एक कथा वाचन -१

विजुभाऊ ·

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

मी-सौरभ 17/08/2016 - 12:50
ऊगीच काही दिवाळि अंकात विनोदी लेख पाहिजे म्हणुन जो टाकतात त्याची आठवण झाली आणि विजु भाऊ हा आय डी पण हॅक झालाय अशी शंका आली.

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

मी-सौरभ 17/08/2016 - 12:50
ऊगीच काही दिवाळि अंकात विनोदी लेख पाहिजे म्हणुन जो टाकतात त्याची आठवण झाली आणि विजु भाऊ हा आय डी पण हॅक झालाय अशी शंका आली.
रघु: ओके मन्या. काय म्हणालास? कोण येतंय? मन्या: ( फोनवर) अरे तो कास्टिंग डिरेक्टर येतोय. बालाजी फिल्म्स चा रघु: कास्टिंग डिरेक्टर? कशाला? मन्या: अरे वहिनीना त्यांच्या सिरीयल साठी घेतोय म्हणे. रघु: पण ती इथे कुठे आहे. मन्या : तेच तर म्हणतोय मी. सुप्रिया मॅडम घरी नाहीत म्हणून मी सांगितलय. तो मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलायला येतोय. रघु: मग. मी काय करु? मन्या: हे बघ मी पण आज बाहेर आहे. त्यामुळे तू त्याला सुप्रिया मॅडमचा सेक्रेटरी म्हणून भेट. रघु: मी मॅडमचा सेक्रेटरी? मन्या: हो रे ....आजच्या पुरता तरी बन. रघु: आणि सेक्रेटरी म्हणून काय करायचे? मन्या: काहीही कर. टाईम पास कर.

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

खेडूत ·

आदूबाळ 30/07/2016 - 12:44
भारी लिहिलंय! वेगवेगळा डिरेस घालून येणारे डु फेरीवाले राहिले का? तसंच काहीतरी अझेंडा खांद्यावर मिरवत सकलमिपाला शाहणं करायला आलेले. आपल्या ब्लॉगवर ताट वाढून मिपावर अन्नाहुती ठेवणारे...

काय निरिक्षण काय निरिक्षण जबरदस्त विडंबन - तो तुमचा समज आहे. - चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . - तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. - आपणास मुद्दा कळलेला नाही हे राहिलेच की पैजारबुवा,

सस्नेह 30/07/2016 - 13:01
अफाट विडंबन ! खेडूतकाका रॉक्स !! (आपली फेरी हुडकणारी) स्नेहा

किसन शिंदे 30/07/2016 - 13:01
भन्नाट विडंबन =))
कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला !
लय येळा शमत

सोंड्या 30/07/2016 - 17:28
एक जुणा फेरीवाला आठवला- टिशर्टाच्या बाह्य वर करुण कायम समोरच्याला शिंगावर घेण्यासाठी उत्सुक व दुसर्या फेरीवाल्यांच्या नावांचे विडंबण करण्यात पटाईत . आनी हो , तोंडात णेहेमीची चितपरीचीत आरोळी- "आमच्याकडे अस्थि-दंत विमा काढून मिळेल होऽऽऽऽऽऽ"

मारवा 30/07/2016 - 19:35
धमाल धागा मजा आली वाचुन. तुम्ही आंतरजालावरील सीझन्ड प्लेअर दिसता. अनुभव सखोल आहे तुमचा

१. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत.
››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif समांतर:- गैगैगैगैगैगैगै..! हे ह्रायलं. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-068.gif

आतिवास 01/08/2016 - 13:53
:-) मूळ लेख वाचला नाही. पण स्वतंत्र लेख म्हणूनही हा उत्तम जमून आला आहे.

नाखु 01/08/2016 - 14:03
अखिल मिपा खफ ते खपाखप वाचक्,निमंत्रक्,आमंत्रक आणि संकल्क संघाकडून हार्दीक अभिनंदन आणि पुलेशु . वाचकांची पत्रेवाला नाखु

आदूबाळ 30/07/2016 - 12:44
भारी लिहिलंय! वेगवेगळा डिरेस घालून येणारे डु फेरीवाले राहिले का? तसंच काहीतरी अझेंडा खांद्यावर मिरवत सकलमिपाला शाहणं करायला आलेले. आपल्या ब्लॉगवर ताट वाढून मिपावर अन्नाहुती ठेवणारे...

काय निरिक्षण काय निरिक्षण जबरदस्त विडंबन - तो तुमचा समज आहे. - चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . - तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. - आपणास मुद्दा कळलेला नाही हे राहिलेच की पैजारबुवा,

सस्नेह 30/07/2016 - 13:01
अफाट विडंबन ! खेडूतकाका रॉक्स !! (आपली फेरी हुडकणारी) स्नेहा

किसन शिंदे 30/07/2016 - 13:01
भन्नाट विडंबन =))
कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला !
लय येळा शमत

सोंड्या 30/07/2016 - 17:28
एक जुणा फेरीवाला आठवला- टिशर्टाच्या बाह्य वर करुण कायम समोरच्याला शिंगावर घेण्यासाठी उत्सुक व दुसर्या फेरीवाल्यांच्या नावांचे विडंबण करण्यात पटाईत . आनी हो , तोंडात णेहेमीची चितपरीचीत आरोळी- "आमच्याकडे अस्थि-दंत विमा काढून मिळेल होऽऽऽऽऽऽ"

मारवा 30/07/2016 - 19:35
धमाल धागा मजा आली वाचुन. तुम्ही आंतरजालावरील सीझन्ड प्लेअर दिसता. अनुभव सखोल आहे तुमचा

१. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत.
››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif समांतर:- गैगैगैगैगैगैगै..! हे ह्रायलं. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-068.gif

आतिवास 01/08/2016 - 13:53
:-) मूळ लेख वाचला नाही. पण स्वतंत्र लेख म्हणूनही हा उत्तम जमून आला आहे.

नाखु 01/08/2016 - 14:03
अखिल मिपा खफ ते खपाखप वाचक्,निमंत्रक्,आमंत्रक आणि संकल्क संघाकडून हार्दीक अभिनंदन आणि पुलेशु . वाचकांची पत्रेवाला नाखु
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

खेडूत ·

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

श्रद्धावानांच्या तार्कीक उणीवा

माहितगार ·

In reply to by कंजूस

माहितगार 09/07/2016 - 18:34
धागा लेखाचा मुख्य उद्देश श्रद्धावानांचे कुतर्क त्यांच्याच पुढील पिढीच्या भविष्याशी कसे खेळू शकतात या कडे लक्ष वेधणे आहे.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

माहितगार 09/07/2016 - 18:06
केरळ वॅक्सीनेशन हे गूगल न्यूज मध्ये सर्च करून पहावे. असा प्रचार करणारी आणि पालनकरणारी पब्लिक स्वतःला श्रद्धावान म्हणून विशीष्ट (की अनिष्ट ?) निर्णय घेत असेल तर ?

धनंजय माने 09/07/2016 - 18:25
खाली मुंडी... शी पहिल्यांदाच सहमत. श्रद्धा कशावर आणि कुणावर ठेवायची यासाठी सुद्धा अक्कल लागते आणि ती अक्कल वापरायला 'अमुक एका शांतताप्रिय' धर्मात बंदी आहे.

नगरीनिरंजन 09/07/2016 - 19:15
जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते. ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात. बाकीचे मध्येच कुठेतरी घुटमळत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

गॅरी ट्रुमन 11/07/2016 - 10:34
ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते.
सहमत आहे. न्यूटन आणि अ‍ॅडम स्मिथ यांच्यासारख्यांकडे तर्कबुद्धीचा पूर्णच अभाव होता म्हणून त्यांच्याकडे उदंड श्रध्दा होती :)

In reply to by गॅरी ट्रुमन

आनन्दा 11/07/2016 - 13:02
तीव्र असहमत. न्यूटनाकडे श्रद्धा होती म्हणून "खाली पडलेले सफरचंद हे देवाच्या दयेने खाली पडले आहे असे म्हणून गप्प बसला नाही". खरे तर डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधला फरक दाखवायला हे सुंदर उदाहरण आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 11/07/2016 - 13:03
न्यूटनाकडे
हा टायपो आहे. नाहीतर मला माईसाहेबांच्या पंगतीत नेऊन बसवाल म्हणून सांगितले. न्यूटनाकडे असे म्हणायची आपली लायकी नाही.

In reply to by आनन्दा

गॅरी ट्रुमन 11/07/2016 - 17:22
तुमच्या तीव्र असहमतीस अतीतीव्र असहमती. तुम्ही गल्ली चुकत आहात साहेब. मी ज्या प्रतिसादाला उत्तर दिले होते त्यातील वाक्य आहे: "जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते." म्हणजे उदंड श्रध्दा असायला तर्कबुद्धी कमी असणे गरजेचे आहे असा म्हणायचा अर्थ झाला नाही का? बरं नुसते एवढ्या एका वाक्यावरून असा निष्कर्ष काढता येणार नाही असे म्हणाल तर त्यापुढचेच वाक्य--"ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात." म्हणजेच वरील प्रतिसादात तर्कशक्ती आणि सश्रद्ध असणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत असा काहीसा सूर निघत आहे. न्यूटनच्या मते हे विश्व देवाने बनविले तर आहेच पण त्याबरोबरच देवाचे या विश्वात वर्चस्व चालते आणि या विश्वात देवाची "Propensity to action" असते. म्हणजे न्यूटनला नक्की काय म्हणावे? सश्रध्द की अश्रध्द? जर का सश्रध्द म्हटले तर वरील प्रतिसादाप्रमाणे त्याला तर्कबुद्धी कमी असायला हवी. बट अलास... तसे काही नव्हते हे अगदीच सर्वमान्य आहे.

कंजूस 09/07/2016 - 20:22
* डॅाक्टर कधीकधी रुग्णास सांगतात अंडी खा तरी शाकाहारी लोक ती खात नाहीत.असाच हा एक प्रकार धरा आणि सोडून द्या.

पैसा 11/07/2016 - 22:27
संजय गांधी पाहिजे होता. त्याना म्हणावे स्वतःच्या पोरांना खड्ड्यात नेऊन मारा पाहिजे तर, पण असले प्रताप नकोत. उद्या एखाद्या पोराला लस न दिल्यामुळे आजार होऊन ते मेलं तर हेच लोक उपचार करणार्‍या डॉक्टरच्या नावाने शिमगा करतील.

In reply to by बोका-ए-आझम

पैसा 11/07/2016 - 23:26
विकि वरून चोप्य पस्ते.
Family planning[edit] Main article: Compulsory sterilization § India In September 1976, Sanjay Gandhi initiated a widespread compulsory sterilisation program to limit population growth. The exact extent of Sanjay Gandhi's role in the implementation of the program is somewhat disputed, with some writers[21][22][23][24] holding Gandhi directly responsible for his authoritarianism, and other writers[25] blaming the officials who implemented the program rather than Gandhi himself. The campaign primarily involved getting males to undergo vasectomy. Quotas were set up that enthusiastic supporters and government officials worked hard to achieve. There were allegations of coercion of unwilling candidates too.[26] In 1976–1977, the program counted 8.3 million sterilisations, up from 2.7 million the previous year. The bad publicity led every government since 1977 to stress that family planning is an entirely voluntary program.[27]
काही लोकांना सुधारायला अशी झोंडशाहीच लागते. मुलांच्या जिवाशी प्रश्न आहे तेव्हा सक्तीच हवी.

पैसा 11/07/2016 - 23:54
मी वर थोडे अवांतर केले आहे त्याबद्दल माफी असावी. पण लहान मुलांच्या जिवाशी खेळ होत आहे हे बघून भयंकर संताप आला. तुमच्या मूळ मुद्द्याबाबत बोलायचे तर विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत का इथून सुरूवात होईल. त्याच्या व्याख्या कोणीतरी करतीलच. त्या मूर्ख लोकांचे हे सगळे वागणे त्यांची विचारशक्ती सक्तीने झोपवली आहे याचे लक्षण आहे. कोण्या देवाच्या नावाचे दुकान घालणार्‍यांची चलाखी. पण त्या दुकानदारांचे ऐकून तसे वागणार्‍या लोकांना ते समजावणे फार कठीण आहे. तिथे कायदा किंवा सरकार यांच्यासारखा मोठा दादाच पाहिजे. मुलाला लस दिली नाही तर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न वगैरे दोन चार मोठमोठ्या कलमांखाली दंड ठेवला पाहिजे. तरच ते वठणीवर येतील. गेल्या काही वर्षात हे धर्मवेड सगळीकडेच, सगळ्याच समुदायात वाढत्या प्रमाणात दिसत आहे. नुसते वाचून हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काही नाही.

In reply to by पैसा

माहितगार 12/07/2016 - 09:05
संताप वाटणे सहाजिकच आहे, धर्मांधता खरेतर शेखचिल्ली सारखी असते, त्यांच्या त्यांच्या आप्तस्वकीयांचेच अधिक नुकसान करुन घेतात. इतर धर्मीयात याची अंशतःतरी जाणीव असते जी त्यांच्यात अद्याप नाही. त्यांच्यात सख्ख्या चुलत बहीण भावांच्या विवाहांचे मोठे प्रमाण असल्यामुळे बर्‍या पैकी प्रमाणात नवजात मुले जेनेटीक डिफेक्टस घेऊन जन्मत असणारं. त्यांच्यातील भारतातील एक अल्ट्रा मायनॉरीटी सर्व लहानमुलींना खतना सारख्या बेक्कार प्रथेद्वारे.. काय म्हणावे प्रश्न पडतो. व्यक्ति स्वांतत्र्य न जपणार्‍या कायद्यांना पर्सनल लॉ म्हणून मिरवतात इतर धर्मांचे नाव पुढे करून स्वधर्मीय स्त्रीयांवरच अन्याय करतात, आमेरीकनांना बांग्लादेशातून तेल किंवा इतर काहीही नैसर्गीक साधन संपत्ती मिळत नाही, आमेरीकेने तयार कपड्यांच्या आयातीत विशेष कोटा देऊन बांग्लादेशची आर्थीक स्थिती सुधारली निर्यातीत मदत करणार्‍यांच्या जिवावर उठण्याची विपरीत बुद्धी त्यांना त्यांची धर्मांधता देत आहे. कमाल असते अशा धार्मिक शेखचिल्लींची.

In reply to by कंजूस

माहितगार 09/07/2016 - 18:34
धागा लेखाचा मुख्य उद्देश श्रद्धावानांचे कुतर्क त्यांच्याच पुढील पिढीच्या भविष्याशी कसे खेळू शकतात या कडे लक्ष वेधणे आहे.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

माहितगार 09/07/2016 - 18:06
केरळ वॅक्सीनेशन हे गूगल न्यूज मध्ये सर्च करून पहावे. असा प्रचार करणारी आणि पालनकरणारी पब्लिक स्वतःला श्रद्धावान म्हणून विशीष्ट (की अनिष्ट ?) निर्णय घेत असेल तर ?

धनंजय माने 09/07/2016 - 18:25
खाली मुंडी... शी पहिल्यांदाच सहमत. श्रद्धा कशावर आणि कुणावर ठेवायची यासाठी सुद्धा अक्कल लागते आणि ती अक्कल वापरायला 'अमुक एका शांतताप्रिय' धर्मात बंदी आहे.

नगरीनिरंजन 09/07/2016 - 19:15
जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते. ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात. बाकीचे मध्येच कुठेतरी घुटमळत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

गॅरी ट्रुमन 11/07/2016 - 10:34
ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते.
सहमत आहे. न्यूटन आणि अ‍ॅडम स्मिथ यांच्यासारख्यांकडे तर्कबुद्धीचा पूर्णच अभाव होता म्हणून त्यांच्याकडे उदंड श्रध्दा होती :)

In reply to by गॅरी ट्रुमन

आनन्दा 11/07/2016 - 13:02
तीव्र असहमत. न्यूटनाकडे श्रद्धा होती म्हणून "खाली पडलेले सफरचंद हे देवाच्या दयेने खाली पडले आहे असे म्हणून गप्प बसला नाही". खरे तर डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधला फरक दाखवायला हे सुंदर उदाहरण आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 11/07/2016 - 13:03
न्यूटनाकडे
हा टायपो आहे. नाहीतर मला माईसाहेबांच्या पंगतीत नेऊन बसवाल म्हणून सांगितले. न्यूटनाकडे असे म्हणायची आपली लायकी नाही.

In reply to by आनन्दा

गॅरी ट्रुमन 11/07/2016 - 17:22
तुमच्या तीव्र असहमतीस अतीतीव्र असहमती. तुम्ही गल्ली चुकत आहात साहेब. मी ज्या प्रतिसादाला उत्तर दिले होते त्यातील वाक्य आहे: "जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते." म्हणजे उदंड श्रध्दा असायला तर्कबुद्धी कमी असणे गरजेचे आहे असा म्हणायचा अर्थ झाला नाही का? बरं नुसते एवढ्या एका वाक्यावरून असा निष्कर्ष काढता येणार नाही असे म्हणाल तर त्यापुढचेच वाक्य--"ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात." म्हणजेच वरील प्रतिसादात तर्कशक्ती आणि सश्रद्ध असणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत असा काहीसा सूर निघत आहे. न्यूटनच्या मते हे विश्व देवाने बनविले तर आहेच पण त्याबरोबरच देवाचे या विश्वात वर्चस्व चालते आणि या विश्वात देवाची "Propensity to action" असते. म्हणजे न्यूटनला नक्की काय म्हणावे? सश्रध्द की अश्रध्द? जर का सश्रध्द म्हटले तर वरील प्रतिसादाप्रमाणे त्याला तर्कबुद्धी कमी असायला हवी. बट अलास... तसे काही नव्हते हे अगदीच सर्वमान्य आहे.

कंजूस 09/07/2016 - 20:22
* डॅाक्टर कधीकधी रुग्णास सांगतात अंडी खा तरी शाकाहारी लोक ती खात नाहीत.असाच हा एक प्रकार धरा आणि सोडून द्या.

पैसा 11/07/2016 - 22:27
संजय गांधी पाहिजे होता. त्याना म्हणावे स्वतःच्या पोरांना खड्ड्यात नेऊन मारा पाहिजे तर, पण असले प्रताप नकोत. उद्या एखाद्या पोराला लस न दिल्यामुळे आजार होऊन ते मेलं तर हेच लोक उपचार करणार्‍या डॉक्टरच्या नावाने शिमगा करतील.

In reply to by बोका-ए-आझम

पैसा 11/07/2016 - 23:26
विकि वरून चोप्य पस्ते.
Family planning[edit] Main article: Compulsory sterilization § India In September 1976, Sanjay Gandhi initiated a widespread compulsory sterilisation program to limit population growth. The exact extent of Sanjay Gandhi's role in the implementation of the program is somewhat disputed, with some writers[21][22][23][24] holding Gandhi directly responsible for his authoritarianism, and other writers[25] blaming the officials who implemented the program rather than Gandhi himself. The campaign primarily involved getting males to undergo vasectomy. Quotas were set up that enthusiastic supporters and government officials worked hard to achieve. There were allegations of coercion of unwilling candidates too.[26] In 1976–1977, the program counted 8.3 million sterilisations, up from 2.7 million the previous year. The bad publicity led every government since 1977 to stress that family planning is an entirely voluntary program.[27]
काही लोकांना सुधारायला अशी झोंडशाहीच लागते. मुलांच्या जिवाशी प्रश्न आहे तेव्हा सक्तीच हवी.

पैसा 11/07/2016 - 23:54
मी वर थोडे अवांतर केले आहे त्याबद्दल माफी असावी. पण लहान मुलांच्या जिवाशी खेळ होत आहे हे बघून भयंकर संताप आला. तुमच्या मूळ मुद्द्याबाबत बोलायचे तर विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत का इथून सुरूवात होईल. त्याच्या व्याख्या कोणीतरी करतीलच. त्या मूर्ख लोकांचे हे सगळे वागणे त्यांची विचारशक्ती सक्तीने झोपवली आहे याचे लक्षण आहे. कोण्या देवाच्या नावाचे दुकान घालणार्‍यांची चलाखी. पण त्या दुकानदारांचे ऐकून तसे वागणार्‍या लोकांना ते समजावणे फार कठीण आहे. तिथे कायदा किंवा सरकार यांच्यासारखा मोठा दादाच पाहिजे. मुलाला लस दिली नाही तर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न वगैरे दोन चार मोठमोठ्या कलमांखाली दंड ठेवला पाहिजे. तरच ते वठणीवर येतील. गेल्या काही वर्षात हे धर्मवेड सगळीकडेच, सगळ्याच समुदायात वाढत्या प्रमाणात दिसत आहे. नुसते वाचून हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काही नाही.

In reply to by पैसा

माहितगार 12/07/2016 - 09:05
संताप वाटणे सहाजिकच आहे, धर्मांधता खरेतर शेखचिल्ली सारखी असते, त्यांच्या त्यांच्या आप्तस्वकीयांचेच अधिक नुकसान करुन घेतात. इतर धर्मीयात याची अंशतःतरी जाणीव असते जी त्यांच्यात अद्याप नाही. त्यांच्यात सख्ख्या चुलत बहीण भावांच्या विवाहांचे मोठे प्रमाण असल्यामुळे बर्‍या पैकी प्रमाणात नवजात मुले जेनेटीक डिफेक्टस घेऊन जन्मत असणारं. त्यांच्यातील भारतातील एक अल्ट्रा मायनॉरीटी सर्व लहानमुलींना खतना सारख्या बेक्कार प्रथेद्वारे.. काय म्हणावे प्रश्न पडतो. व्यक्ति स्वांतत्र्य न जपणार्‍या कायद्यांना पर्सनल लॉ म्हणून मिरवतात इतर धर्मांचे नाव पुढे करून स्वधर्मीय स्त्रीयांवरच अन्याय करतात, आमेरीकनांना बांग्लादेशातून तेल किंवा इतर काहीही नैसर्गीक साधन संपत्ती मिळत नाही, आमेरीकेने तयार कपड्यांच्या आयातीत विशेष कोटा देऊन बांग्लादेशची आर्थीक स्थिती सुधारली निर्यातीत मदत करणार्‍यांच्या जिवावर उठण्याची विपरीत बुद्धी त्यांना त्यांची धर्मांधता देत आहे. कमाल असते अशा धार्मिक शेखचिल्लींची.
विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्‍या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्‍याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्‍यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?

कांचीवरम

किसन शिंदे ·

अभ्या.. 21/06/2016 - 17:26
अरे हा कांचीवरम मला माहीतच नाही पिक्चर. पाहायलाच हवा रे. बादवे आमच्या किसन्याने दमदार पुनरागमन केले आहे त्याबद्दल त्याला एक डबल सोलापुरी चादर भेट देण्यात येत आहे.

In reply to by किसन शिंदे

इंग्रजी कांचीचे मराठीत येताना कांजी होते ना रे अभ्या?
होय,मराठीत कांची चे कांजी होते.

नीलमोहर 21/06/2016 - 17:35
परीक्षण वाचून पहावासा वाटतोय कांचीवरम. साधारण अशाच थीमवर अजूनही कथा वा चित्रपट आहे बहुतेक.

प्रचेतस 21/06/2016 - 20:26
परिक्षण आवडलं. पण..पण... सुरुवातीलाच काही घोळ झालाय का? कांचीवरम नावाच्या शहराचं नाव मी तरी कुठे ऐकलेलं नाही. ते शहर कांचीपुरम आहे. कांचीपुरम नगरीत बनलेल्या रेशमाला कांची सिल्क अथवा कांचीवरम सिल्क असे म्हणतात. कालिदासाच्या श्लोकाचा मूळ संस्कृत संदर्भ देऊ शकाल का? त्याला अवंती नगरी(उज्जैन) सर्वात आवडती होती( पाहा मेघदूत). असे असताना तो कांचीपुरमला सर्वश्रेष्ठ म्हणेल हे सर्वथैव अशक्य वाटते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 21/06/2016 - 22:12
एका मिपाकर वल्लीच्या घरातील एक आगामी संवाद. अवांतर आहेच, पण..... सौवल्ली: ए प्रचू डारलिंग आईक ना. मिपावल्ली: थांब ग, जरा ह्या शिलालेखाचा अर्थ लावू दे सौवल्ली : मला किनई कांचीवरम घ्यायचीय मिपावल्ली: कांचीपूरम आहे ग ते. कालिदासाला माहीत नव्हती ती. सौवल्ली: असू दे. नाहीतर पैठणी घेऊयात का? मिपावल्ली : अगं प्रतिष्ठाण म्हण ग. एकेकाळची राजधानीं होती ती. सौवल्ली: बरं जाऊ दे, एक निदान जीन्स तर मिपावल्ली: जिन्न सत्ते भन नाट्ट कंफत्तबल म्हण, असे कोरलाय कारल्याच्या लेण्यांवर. तेव्हा पण होत्या बर जीन्स. सौवल्ली: निदान एक कानातले तरी? मिपावल्ली: दीदारगंज यक्षीच्या कानातले कर्णभूषण पाहिलेस का? अप्रतिम अगदी. सौवल्ली: शी बाई, बरं राजधानीला जाऊयात का जेवायला आज? मिपावल्ली: काय ते जेवण, राष्टरकूटांच्या काळात ताट कसे भरगच्चं असे. ओदन काय, मालपूवे काय, पायस काय. सौवल्ली: प्रचू डार्लिंग असे रे काय करतोस. चल ना जरा बाहेर तर जाऊ. मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे. मिपावल्ली: चला चला, कुठे जायचे? काय घ्यायचंय? सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन. . . . (आमचे मित्र हलकेच घेतील ह्यात शंका नै)

In reply to by अभ्या..

नाखु 22/06/2016 - 08:37
डब्बल मस्तानी (एक सेपरेट किसनदेवांना परिक्षणासाठी) आणि अभ्याला (ध)पाटा उपयोगासाठी !!! अति अवांतर : सिनेमा आलाय की येऊन गेलाय हिंदीत असेल तर कुठे मिळेल काय?

In reply to by अभ्या..

@मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-lol.gif प्रचंड वारल्या गेलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif संपूर्ण संवादासाठी अभ्याला __/\__ आणि १ ६००/४०० पाण! हव्या त्या मिसळी नंतर!

In reply to by गणामास्तर

नाखु 22/06/2016 - 16:26
सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन.
हा संवाद नक्की कुणाका उद्देशून आहे. योग्य उत्तरास बुवांकडून एक "मामा मिसळ" देण्यात येईल.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/06/2016 - 00:00
गप्पे, तुझ्या शिलालेख ऐवजी बुवांचे शी ला लेख असते तर अवांतराचा पाऊस पाडला असतास तिरका तिरका होऊन. लै सद्गुणांचा पुतळा जणू तू

In reply to by सस्नेह

५० फक्त 22/06/2016 - 14:14
जिथेपर्यंत सुखी आहेच तेवढाच पहा मग.. तुनळीवरच पाहणार आहात ना. बाकी श्री. किसनजी, या विभागात तुमचा प्रवेश चांगला आहे.

चित्रपटाची ओळख आवडली, नक्की पाहणार. श्याम बेनेगलांचा 'सुसमन' आठवला. स्वाती

अभ्या.. 21/06/2016 - 17:26
अरे हा कांचीवरम मला माहीतच नाही पिक्चर. पाहायलाच हवा रे. बादवे आमच्या किसन्याने दमदार पुनरागमन केले आहे त्याबद्दल त्याला एक डबल सोलापुरी चादर भेट देण्यात येत आहे.

In reply to by किसन शिंदे

इंग्रजी कांचीचे मराठीत येताना कांजी होते ना रे अभ्या?
होय,मराठीत कांची चे कांजी होते.

नीलमोहर 21/06/2016 - 17:35
परीक्षण वाचून पहावासा वाटतोय कांचीवरम. साधारण अशाच थीमवर अजूनही कथा वा चित्रपट आहे बहुतेक.

प्रचेतस 21/06/2016 - 20:26
परिक्षण आवडलं. पण..पण... सुरुवातीलाच काही घोळ झालाय का? कांचीवरम नावाच्या शहराचं नाव मी तरी कुठे ऐकलेलं नाही. ते शहर कांचीपुरम आहे. कांचीपुरम नगरीत बनलेल्या रेशमाला कांची सिल्क अथवा कांचीवरम सिल्क असे म्हणतात. कालिदासाच्या श्लोकाचा मूळ संस्कृत संदर्भ देऊ शकाल का? त्याला अवंती नगरी(उज्जैन) सर्वात आवडती होती( पाहा मेघदूत). असे असताना तो कांचीपुरमला सर्वश्रेष्ठ म्हणेल हे सर्वथैव अशक्य वाटते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 21/06/2016 - 22:12
एका मिपाकर वल्लीच्या घरातील एक आगामी संवाद. अवांतर आहेच, पण..... सौवल्ली: ए प्रचू डारलिंग आईक ना. मिपावल्ली: थांब ग, जरा ह्या शिलालेखाचा अर्थ लावू दे सौवल्ली : मला किनई कांचीवरम घ्यायचीय मिपावल्ली: कांचीपूरम आहे ग ते. कालिदासाला माहीत नव्हती ती. सौवल्ली: असू दे. नाहीतर पैठणी घेऊयात का? मिपावल्ली : अगं प्रतिष्ठाण म्हण ग. एकेकाळची राजधानीं होती ती. सौवल्ली: बरं जाऊ दे, एक निदान जीन्स तर मिपावल्ली: जिन्न सत्ते भन नाट्ट कंफत्तबल म्हण, असे कोरलाय कारल्याच्या लेण्यांवर. तेव्हा पण होत्या बर जीन्स. सौवल्ली: निदान एक कानातले तरी? मिपावल्ली: दीदारगंज यक्षीच्या कानातले कर्णभूषण पाहिलेस का? अप्रतिम अगदी. सौवल्ली: शी बाई, बरं राजधानीला जाऊयात का जेवायला आज? मिपावल्ली: काय ते जेवण, राष्टरकूटांच्या काळात ताट कसे भरगच्चं असे. ओदन काय, मालपूवे काय, पायस काय. सौवल्ली: प्रचू डार्लिंग असे रे काय करतोस. चल ना जरा बाहेर तर जाऊ. मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे. मिपावल्ली: चला चला, कुठे जायचे? काय घ्यायचंय? सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन. . . . (आमचे मित्र हलकेच घेतील ह्यात शंका नै)

In reply to by अभ्या..

नाखु 22/06/2016 - 08:37
डब्बल मस्तानी (एक सेपरेट किसनदेवांना परिक्षणासाठी) आणि अभ्याला (ध)पाटा उपयोगासाठी !!! अति अवांतर : सिनेमा आलाय की येऊन गेलाय हिंदीत असेल तर कुठे मिळेल काय?

In reply to by अभ्या..

@मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-lol.gif प्रचंड वारल्या गेलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif संपूर्ण संवादासाठी अभ्याला __/\__ आणि १ ६००/४०० पाण! हव्या त्या मिसळी नंतर!

In reply to by गणामास्तर

नाखु 22/06/2016 - 16:26
सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन.
हा संवाद नक्की कुणाका उद्देशून आहे. योग्य उत्तरास बुवांकडून एक "मामा मिसळ" देण्यात येईल.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/06/2016 - 00:00
गप्पे, तुझ्या शिलालेख ऐवजी बुवांचे शी ला लेख असते तर अवांतराचा पाऊस पाडला असतास तिरका तिरका होऊन. लै सद्गुणांचा पुतळा जणू तू

In reply to by सस्नेह

५० फक्त 22/06/2016 - 14:14
जिथेपर्यंत सुखी आहेच तेवढाच पहा मग.. तुनळीवरच पाहणार आहात ना. बाकी श्री. किसनजी, या विभागात तुमचा प्रवेश चांगला आहे.

चित्रपटाची ओळख आवडली, नक्की पाहणार. श्याम बेनेगलांचा 'सुसमन' आठवला. स्वाती
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

पिस्तुल्या

जव्हेरगंज ·

In reply to by अफ्रिकेचा मुम्बैकर

मारवा 10/06/2016 - 22:21
मसान अत्यंत उत्कृष्ठ कलाकृती आहे यात तीळमात्र शंका नाही. मात्र परवाच वरुण ग्रोवर च्या मुलाखतीत त्याने स्वतः "सैराट" ची तोंडभरुन स्तुती केलीय. तो मला वाटत इव्हन इतक म्हणाला की "सैराट" पासुन खुप काही घेण्या शिकण्यासारख आहे असो

In reply to by अफ्रिकेचा मुम्बैकर

मारवा 10/06/2016 - 22:21
मसान अत्यंत उत्कृष्ठ कलाकृती आहे यात तीळमात्र शंका नाही. मात्र परवाच वरुण ग्रोवर च्या मुलाखतीत त्याने स्वतः "सैराट" ची तोंडभरुन स्तुती केलीय. तो मला वाटत इव्हन इतक म्हणाला की "सैराट" पासुन खुप काही घेण्या शिकण्यासारख आहे असो
नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे. मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती. हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.

दन दन दनाट झिंगाट सैराट..

सस्नेह ·

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 14:56
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...

In reply to by समीरसूर

नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 15:10
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.

In reply to by चांदणे संदीप

पियुशा 18/05/2016 - 10:55
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...

समीरसूर 17/05/2016 - 14:53
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...

रंगासेठ 17/05/2016 - 15:06
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समीरसूर 17/05/2016 - 15:14
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)

वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

डोमकावळा 18/05/2016 - 11:24
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.

In reply to by डोमकावळा

सस्नेह 18/05/2016 - 11:29
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)

In reply to by सस्नेह

डोमकावळा 19/05/2016 - 12:48
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.

संजय पाटिल 17/05/2016 - 15:38
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..

सतिश गावडे 17/05/2016 - 15:55
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सस्नेह

नाखु 17/05/2016 - 16:13
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनय करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु

In reply to by सतिश गावडे

सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.

In reply to by सतिश गावडे

शब्दबम्बाळ 17/05/2016 - 19:23
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव 18/05/2016 - 01:40
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.

मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तरंगी 17/05/2016 - 16:38
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)

In reply to by सप्तरंगी

बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)

In reply to by नाखु

सप्तरंगी 17/05/2016 - 17:12
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..

In reply to by सप्तरंगी

अभ्या.. 17/05/2016 - 17:18
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."

In reply to by सप्तरंगी

समीरसूर 17/05/2016 - 17:20
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..

In reply to by समीरसूर

सप्तरंगी 17/05/2016 - 17:59
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.

In reply to by रमेश भिडे

समीरसूर 17/05/2016 - 19:23
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)

रेवती 17/05/2016 - 18:50
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.

In reply to by रेवती

समीरसूर 17/05/2016 - 19:27
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(

चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।

In reply to by पुणेकर भामटा

अभ्या.. 17/05/2016 - 22:39
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?

अभिदेश 18/05/2016 - 06:13
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश

In reply to by अभिदेश

सस्नेह 18/05/2016 - 10:45
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 18/05/2016 - 11:31
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.

In reply to by सस्नेह

शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy

In reply to by सस्नेह

यशोधरा 18/05/2016 - 15:22
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)

In reply to by सस्नेह

रेवती 18/05/2016 - 17:34
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 18/05/2016 - 15:28
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!

In reply to by समीरसूर

वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...

In reply to by चांदणे संदीप

सतिश गावडे 18/05/2016 - 20:05
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 19/05/2016 - 13:38
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..

In reply to by सस्नेह

अभिदेश 19/05/2016 - 04:08
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.

In reply to by अभिदेश

सस्नेह 19/05/2016 - 10:33
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !

In reply to by अभिदेश

शब्दबम्बाळ 18/05/2016 - 10:54
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)

In reply to by शब्दबम्बाळ

सतिश गावडे 19/05/2016 - 23:08
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.

परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 14:56
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...

In reply to by समीरसूर

नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 15:10
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.

In reply to by चांदणे संदीप

पियुशा 18/05/2016 - 10:55
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...

समीरसूर 17/05/2016 - 14:53
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...

रंगासेठ 17/05/2016 - 15:06
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समीरसूर 17/05/2016 - 15:14
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)

वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

डोमकावळा 18/05/2016 - 11:24
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.

In reply to by डोमकावळा

सस्नेह 18/05/2016 - 11:29
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)

In reply to by सस्नेह

डोमकावळा 19/05/2016 - 12:48
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.

संजय पाटिल 17/05/2016 - 15:38
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..

सतिश गावडे 17/05/2016 - 15:55
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सस्नेह

नाखु 17/05/2016 - 16:13
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनय करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु

In reply to by सतिश गावडे

सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.

In reply to by सतिश गावडे

शब्दबम्बाळ 17/05/2016 - 19:23
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव 18/05/2016 - 01:40
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.

मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तरंगी 17/05/2016 - 16:38
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)

In reply to by सप्तरंगी

बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)

In reply to by नाखु

सप्तरंगी 17/05/2016 - 17:12
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..

In reply to by सप्तरंगी

अभ्या.. 17/05/2016 - 17:18
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."

In reply to by सप्तरंगी

समीरसूर 17/05/2016 - 17:20
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..

In reply to by समीरसूर

सप्तरंगी 17/05/2016 - 17:59
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.

In reply to by रमेश भिडे

समीरसूर 17/05/2016 - 19:23
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)

रेवती 17/05/2016 - 18:50
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.

In reply to by रेवती

समीरसूर 17/05/2016 - 19:27
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(

चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।

In reply to by पुणेकर भामटा

अभ्या.. 17/05/2016 - 22:39
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?

अभिदेश 18/05/2016 - 06:13
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश

In reply to by अभिदेश

सस्नेह 18/05/2016 - 10:45
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 18/05/2016 - 11:31
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.

In reply to by सस्नेह

शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy

In reply to by सस्नेह

यशोधरा 18/05/2016 - 15:22
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)

In reply to by सस्नेह

रेवती 18/05/2016 - 17:34
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 18/05/2016 - 15:28
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!

In reply to by समीरसूर

वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...

In reply to by चांदणे संदीप

सतिश गावडे 18/05/2016 - 20:05
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 19/05/2016 - 13:38
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..

In reply to by सस्नेह

अभिदेश 19/05/2016 - 04:08
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.

In reply to by अभिदेश

सस्नेह 19/05/2016 - 10:33
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !

In reply to by अभिदेश

शब्दबम्बाळ 18/05/2016 - 10:54
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)

In reply to by शब्दबम्बाळ

सतिश गावडे 19/05/2016 - 23:08
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.

परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं.

The Man Who Knew Infinity

नागेश कुलकर्णी ·

In reply to by नागेश कुलकर्णी

सतिश गावडे 19/05/2016 - 23:51
आता फोटो दिसायला हरकत नसावी. तुम्ही जालावरील फोटोंच्या "गुगल सर्च" युआरेल टाकल्या होत्या. त्यामुळे फोटो दिसत नव्हते. मिपावर फोटो दिसण्यासाठी त्या फोटोची थेट युआरेल द्यावी लागते.

सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला असेलच .... कित्येक ज्ञानशाखा तशाच राहिल्या असाव्यात किंवा कालौघात नष्ट झाल्या असाव्यात ... एकूणच एका स्वतंत्र लेखाचा विषय ...

दिगोचि 19/05/2016 - 16:35
सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला हे सत्य आहे. आयुर्वेद मागे पडण्याचे कारण पण हेच आहे. त्या शिवाय आपल्या धर्माविषयी लोकाना माहिती नसण्याचे एक कारण म्हणजे कोणताहि विधी का करतात हे कोणि सान्गत नाही.

बघणार जरूर बघणार. पण कुठे बघायला मिळणार??? शोधक बाबा योगीराज

In reply to by नागेश कुलकर्णी

सतिश गावडे 19/05/2016 - 23:51
आता फोटो दिसायला हरकत नसावी. तुम्ही जालावरील फोटोंच्या "गुगल सर्च" युआरेल टाकल्या होत्या. त्यामुळे फोटो दिसत नव्हते. मिपावर फोटो दिसण्यासाठी त्या फोटोची थेट युआरेल द्यावी लागते.

सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला असेलच .... कित्येक ज्ञानशाखा तशाच राहिल्या असाव्यात किंवा कालौघात नष्ट झाल्या असाव्यात ... एकूणच एका स्वतंत्र लेखाचा विषय ...

दिगोचि 19/05/2016 - 16:35
सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला हे सत्य आहे. आयुर्वेद मागे पडण्याचे कारण पण हेच आहे. त्या शिवाय आपल्या धर्माविषयी लोकाना माहिती नसण्याचे एक कारण म्हणजे कोणताहि विधी का करतात हे कोणि सान्गत नाही.

बघणार जरूर बघणार. पण कुठे बघायला मिळणार??? शोधक बाबा योगीराज
सिनेमा ह्या दृकश्राव्य माध्यमामध्ये बरीच ताकद आहे. दिग्दर्शक आपल्या प्रतिभेतून अजरामर अशी कलाकृती निर्माण करू शकतो, जी इतर माध्यामापेक्ष्या प्रेक्षकांना विचार करायला जास्त प्रवृत करते. सिनेमा आपल्याला प्रेक्षक न ठेवता, प्रत्यक्ष कथेचं एक पात्र बनवतो. asdf असाच एक सिनेमा पाहण्यात आला "The Man Who Knew Infinity". थोर भारतीय गणिततज्ञ रामानुजन ह्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा हा प्रवास. गोष्ट सुरु होते मद्रास मध्ये एका नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणापासून.