मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चहा!

श्रीगणेशा ·

कंजूस 30/06/2024 - 19:57
वाह! (मीपण एक चहाबाज...... होतो. आताशा पिववत नाही.)

खडी चमच,गुळाचा,बिनसाखरेचा...... सकाळी,दुपारी,मध्यरात्री... घरात,तंबू मधे,गाडीत .... कुठेही कधीही चहाला नाही न म्हणणारा चहाबाज. पण साधे पान ,साधा चहा याची सर कशालाच नाही. लेख पुढे फुलवायचा होता. तरीपण आवडला.

श्रीगणेशा 30/06/2024 - 22:53
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे खरं. जेवढं उत्स्फूर्त सुचलं, त्यात फक्त अर्धा कप भरला :-) ---- अवांतर: मिपावर लेखातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?

चौथा कोनाडा 01/07/2024 - 17:30
मस्त कडक चहालेख ! आवडला !
गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही.
तंतोतंत सहमत !
हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही.
क्या बात .. शेम हियर ! मी पण चहाबाज ! काहीही न घातलेला (आलं, वेलदोडा, ग'चहा, दालचिनी वै वै) पातळ दुधाचा कडक चहा (आणि याच्या आसपासचा) म्हणजे माझं अमॄत ! कधी ही ना नाही आता कमी करायला लागणार आहे !

यश राज 01/07/2024 - 19:16
मी पण चहाबाज, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच ! छान लिहिलयं

रामचंद्र 03/07/2024 - 22:56
यात खास पूर्व पुण्याची खासियत असलेल्या आणि आता अस्तंगत होत चाललेल्या एकमेवाद्वितीय चवीच्या इराणी चहाचा उल्लेख नाही... नाझ, महानाझ, वोहुमन आणि इतर अनेक अगदी सिटी पोस्ट चौकातलं ए-वन.

श्रीगणेशा 05/07/2024 - 14:36
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप वर्षांपूर्वी, जेजुरीहून मोरगावला जाताना एका छोट्या त्रिफुलीवर (तीन रस्ते एकत्र येणारं ठिकाण), एका छोट्याशा टपरीवर घेतलेल्या चहाची चव अजूनही लक्षात राहिली आहे. ---- तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावाच्या सुरुवातीलाच, रस्त्यालगत असणाऱ्या विशाल हॉटेल मधील चहाही लक्षात राहण्यासारखा. सोबतीला वेल्ह्यातील निसर्गरम्य पावसाळी वातावरण असेल, तर "चहा"शर्करा योगच म्हणावा लागेल! ----

In reply to by श्रीगणेशा

रामचंद्र 05/07/2024 - 18:51
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक वर्षांपूर्वी वेल्ह्यात एसटी स्टँडजवळ पोस्ट ऑफिसकडून गडाच्या वाटेकडं जाताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला एका शेतातल्या विहिरीचं पाणी पिल्याचं आठवतंय. इतकं गोड आणि छान होतं की इतक्या वर्षांनी अजून लक्षात राहिलं आहे. बाकी पावसाळ्यात ट्रेक करून झाल्यावर परतीच्या वाटेवर मस्त चहा मिळाला तर स्वर्गसुखच!

कंजूस 30/06/2024 - 19:57
वाह! (मीपण एक चहाबाज...... होतो. आताशा पिववत नाही.)

खडी चमच,गुळाचा,बिनसाखरेचा...... सकाळी,दुपारी,मध्यरात्री... घरात,तंबू मधे,गाडीत .... कुठेही कधीही चहाला नाही न म्हणणारा चहाबाज. पण साधे पान ,साधा चहा याची सर कशालाच नाही. लेख पुढे फुलवायचा होता. तरीपण आवडला.

श्रीगणेशा 30/06/2024 - 22:53
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे खरं. जेवढं उत्स्फूर्त सुचलं, त्यात फक्त अर्धा कप भरला :-) ---- अवांतर: मिपावर लेखातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?

चौथा कोनाडा 01/07/2024 - 17:30
मस्त कडक चहालेख ! आवडला !
गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही.
तंतोतंत सहमत !
हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही.
क्या बात .. शेम हियर ! मी पण चहाबाज ! काहीही न घातलेला (आलं, वेलदोडा, ग'चहा, दालचिनी वै वै) पातळ दुधाचा कडक चहा (आणि याच्या आसपासचा) म्हणजे माझं अमॄत ! कधी ही ना नाही आता कमी करायला लागणार आहे !

यश राज 01/07/2024 - 19:16
मी पण चहाबाज, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच ! छान लिहिलयं

रामचंद्र 03/07/2024 - 22:56
यात खास पूर्व पुण्याची खासियत असलेल्या आणि आता अस्तंगत होत चाललेल्या एकमेवाद्वितीय चवीच्या इराणी चहाचा उल्लेख नाही... नाझ, महानाझ, वोहुमन आणि इतर अनेक अगदी सिटी पोस्ट चौकातलं ए-वन.

श्रीगणेशा 05/07/2024 - 14:36
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप वर्षांपूर्वी, जेजुरीहून मोरगावला जाताना एका छोट्या त्रिफुलीवर (तीन रस्ते एकत्र येणारं ठिकाण), एका छोट्याशा टपरीवर घेतलेल्या चहाची चव अजूनही लक्षात राहिली आहे. ---- तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावाच्या सुरुवातीलाच, रस्त्यालगत असणाऱ्या विशाल हॉटेल मधील चहाही लक्षात राहण्यासारखा. सोबतीला वेल्ह्यातील निसर्गरम्य पावसाळी वातावरण असेल, तर "चहा"शर्करा योगच म्हणावा लागेल! ----

In reply to by श्रीगणेशा

रामचंद्र 05/07/2024 - 18:51
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक वर्षांपूर्वी वेल्ह्यात एसटी स्टँडजवळ पोस्ट ऑफिसकडून गडाच्या वाटेकडं जाताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला एका शेतातल्या विहिरीचं पाणी पिल्याचं आठवतंय. इतकं गोड आणि छान होतं की इतक्या वर्षांनी अजून लक्षात राहिलं आहे. बाकी पावसाळ्यात ट्रेक करून झाल्यावर परतीच्या वाटेवर मस्त चहा मिळाला तर स्वर्गसुखच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

कृष्णाच्या गोष्टी-५

Bhakti ·

Bhakti 29/06/2024 - 12:36
कान्हा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघाला ,तेव्हा गोपीजनांच्या जीवाची घालमेल सुरू असेल.त्याच्या बासरीचा लळा,त्याच्या असण्याचा आनंद आता हरवणार होता.
गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका भाबडी लावीतो लळा श्याम सावळा लागला तुझा रंगहा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गंतुला सोडवू कसा रे रे सांग मोहना जीव प्राण होऊन कान्हा श्याम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा जाऊ नको जाऊ नकोना
हे अजय अतुलचे जयेश खरेने गायलेले सुंदर मराठी गीत (सिनेमा-महाराष्ट्र शाहीर) या प्रसंगाला चपखल आहे. https://youtu.be/xvIfmuJpF14?si=8WRZQnUZyLSG_ejr

चित्रगुप्त 29/06/2024 - 22:25
मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत
-- बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता. त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (यावर आणखी खोदकाम केले पाहिजे)
रामकृष्णांनी नंद रोहिणी गोप गोपिकांना नमस्कार केला.
यावरून रोहिणी सुद्धा वृंदावनात रहात होती असे दिसते. (कंस पण येडाच होता, देवकीला कारागृहात मुले होणार, मग तो त्यांना मारणार, त्यापेक्षा वसुदेवाला एकट्यालाच कैदेत टाकायचे. निदान त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी तरी ठेवायचे)
राजप्रासादामध्ये चंदन व इतर सुगंधी द्रव्य घेऊन जाणाऱ्या कुब्जेनेही आपणाहून ती सारी सुवासिक द्रव्ये या दोन बलदंड देखण्या तरुणांना दिली‌. हे सारे कुब्जा चित्रण अनाकलनीय आहेत व अनैसर्गिक म्हणून त्याज्य म्हटले आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ? रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या दूरदर्शनवरील मालिकेत (१९९३-९६, एकूण २२१ भाग) एक भाग 'कुब्जा उद्धार' नामक आहे. त्याचे वर्णन आणि विडियो: --- श्री कृष्ण मथुरा नगरी में आ जाते हैं और कंस के यज्ञ में इस्तेमाल होने वाले शिव धनुष को देखने के लिए जाते हैं। जब श्री कृष्ण और बलराम शिव धनुष देखने के लिए जा रहे थे तो रास्ते में श्री कृष्ण को एक कुरूप कुबड़ी औरत मिलती हैं जिसका नाम कुब्जा था। वह श्री कृष्ण से अपने रूप के बारे में सुन दुःखी होती है और उन्हें मना करती है की उसे सुंदर ना कहे वह कुरूप है उसे सुंदर कह कर उसका मज़ाक़ ना उड़ाए। श्री कृष्ण कुब्जा का दर्द समझ जाते हैं और उसे रूपवान स्त्री बना देते हैं। कुब्जा अपने बदले रूप को देख श्री कृष्ण को धन्यवाद करती है। श्री कृष्ण कुब्जा को आशीर्वाद देते हुए वहाँ से चले जाते हैं। कुब्जा श्री कृष्ण की चरण धूलि को नमन करती है। (या मालिकेत बाल श्रीकृष्णाची भूमिका स्वप्निल जोशी यांनी केली होती). https://youtu.be/KP88xVgW0_Y?si=7tNO2mz7IeprpMZp . चित्रांमुळे कथामाला प्रेक्षणीयही होत आहे. कांगडा, गुलेर शैलीची चित्रे पण जरूर हुडका. . Folio from a Gita Govinda Series. Kangra, Himachal Pradesh, 1760 . . . . कंसवध- मुगल शैली, इ.स. १५९०.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 30/06/2024 - 16:38
कंसवधाचे चित्र सर्व गजवध,मल्लवध,मांडलिक,कंसवध असं सर्वसमावेशक आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ?
सर्व ग्रंथांपैकी महाभारत हा ग्रंथ प्रमाण(क्रिटिकल इडिशन)मानला जातो,त्यातील कथा, प्रसंग सर्वमान्य असतात.बाकी बर्यापैकी प्रक्षिप्त आहेत असे लेखकाचे मत आहे.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/06/2024 - 22:19
बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता.
देवकीच्या सातव्या गर्भास आकर्षण करून रोहिणीच्या गर्भाशयात त्याला स्थापन केले म्हणूनच रौहिणेयास संकर्षण (ओढून काढणे, खेचून काढणे) हे नाव पडले. रोहिणीस त्यावेळी वसुदेवाने आधीच गोकुळात पोहोचवले होते. देवकी आणि वसुदेवास कंसाने तुरुंगात ठेवले होते असा हरिवंशात उल्लेख नाही, रात्रीतून त्याने बाळकृष्णास नंदाघरी पोहोचवले असे ते म्हणते. देवकी नजरकैदेत असावी असे वाटते.
त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (
रोहिणी ही बाल्हिकाची मुलगी, संकर्षण हा पहिला पुत्र, त्यापाठोपाठ तिला सारण, शठ, दुर्दम, दमन, श्वभ्र, पिंडारक व उशीनर हे पुत्र झाले, तर चित्रा नावाची कन्या झाली जी जन्मताच मृत्यू पावली, तिची वासना तशीच राहिल्याने तिने पुन्हा रोहिणीच्या पोटी जन्म घेतला जी सुभद्रा नावाने विख्यात झाली. असे एकूण ८ पुत्र व चित्रा व सुभद्रा अशा दोन कन्या रोहिणीस वसुदेवापासून झाल्या.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/07/2024 - 01:46
पूर्वी मला कोणतेतरी महाभारत तुम्ही सुचवले होते. फार बारीक टाईप नसलेले कोणते उपलब्ध असेल आता ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/07/2024 - 09:22
हो, त्यांनी भागवत, रामायण आणि महाभारताचे ग्रंथ प्रकाशित केले होते. अधिक माहिती काढून बघता ही प्रकाशन संस्था सध्या बंद झालेली दिसतेय. प्रकाशक अ.ज. प्रभू होते. त्यांनी हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या घरात जावेत म्हणून जवळपास तोट्यातच व्यवसाय केला. कदाचित काही ठिकाणी हे ग्रंथ अजूनही उपलब्ध असावेत. ह्याव्यतिरिक्त वरदा प्रकाशनाचेही रामायण महाभारताचे खंड असून प्रामाणिक अनुवाद आहे. मात्र त्यांचा टाइप थोडा बारीक आहे.

चित्रगुप्त 30/06/2024 - 06:47
मिपा २०२० दिवाळी अंकातील 'शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे' या लेखात श्रीकृष्णाची बरीच चित्रे दिली होती. जिज्ञासूंनी खालील दुव्यावर बघावे. https://www.misalpav.com/node/47773

Bhakti 29/06/2024 - 12:36
कान्हा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघाला ,तेव्हा गोपीजनांच्या जीवाची घालमेल सुरू असेल.त्याच्या बासरीचा लळा,त्याच्या असण्याचा आनंद आता हरवणार होता.
गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका भाबडी लावीतो लळा श्याम सावळा लागला तुझा रंगहा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गंतुला सोडवू कसा रे रे सांग मोहना जीव प्राण होऊन कान्हा श्याम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा जाऊ नको जाऊ नकोना
हे अजय अतुलचे जयेश खरेने गायलेले सुंदर मराठी गीत (सिनेमा-महाराष्ट्र शाहीर) या प्रसंगाला चपखल आहे. https://youtu.be/xvIfmuJpF14?si=8WRZQnUZyLSG_ejr

चित्रगुप्त 29/06/2024 - 22:25
मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत
-- बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता. त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (यावर आणखी खोदकाम केले पाहिजे)
रामकृष्णांनी नंद रोहिणी गोप गोपिकांना नमस्कार केला.
यावरून रोहिणी सुद्धा वृंदावनात रहात होती असे दिसते. (कंस पण येडाच होता, देवकीला कारागृहात मुले होणार, मग तो त्यांना मारणार, त्यापेक्षा वसुदेवाला एकट्यालाच कैदेत टाकायचे. निदान त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी तरी ठेवायचे)
राजप्रासादामध्ये चंदन व इतर सुगंधी द्रव्य घेऊन जाणाऱ्या कुब्जेनेही आपणाहून ती सारी सुवासिक द्रव्ये या दोन बलदंड देखण्या तरुणांना दिली‌. हे सारे कुब्जा चित्रण अनाकलनीय आहेत व अनैसर्गिक म्हणून त्याज्य म्हटले आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ? रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या दूरदर्शनवरील मालिकेत (१९९३-९६, एकूण २२१ भाग) एक भाग 'कुब्जा उद्धार' नामक आहे. त्याचे वर्णन आणि विडियो: --- श्री कृष्ण मथुरा नगरी में आ जाते हैं और कंस के यज्ञ में इस्तेमाल होने वाले शिव धनुष को देखने के लिए जाते हैं। जब श्री कृष्ण और बलराम शिव धनुष देखने के लिए जा रहे थे तो रास्ते में श्री कृष्ण को एक कुरूप कुबड़ी औरत मिलती हैं जिसका नाम कुब्जा था। वह श्री कृष्ण से अपने रूप के बारे में सुन दुःखी होती है और उन्हें मना करती है की उसे सुंदर ना कहे वह कुरूप है उसे सुंदर कह कर उसका मज़ाक़ ना उड़ाए। श्री कृष्ण कुब्जा का दर्द समझ जाते हैं और उसे रूपवान स्त्री बना देते हैं। कुब्जा अपने बदले रूप को देख श्री कृष्ण को धन्यवाद करती है। श्री कृष्ण कुब्जा को आशीर्वाद देते हुए वहाँ से चले जाते हैं। कुब्जा श्री कृष्ण की चरण धूलि को नमन करती है। (या मालिकेत बाल श्रीकृष्णाची भूमिका स्वप्निल जोशी यांनी केली होती). https://youtu.be/KP88xVgW0_Y?si=7tNO2mz7IeprpMZp . चित्रांमुळे कथामाला प्रेक्षणीयही होत आहे. कांगडा, गुलेर शैलीची चित्रे पण जरूर हुडका. . Folio from a Gita Govinda Series. Kangra, Himachal Pradesh, 1760 . . . . कंसवध- मुगल शैली, इ.स. १५९०.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 30/06/2024 - 16:38
कंसवधाचे चित्र सर्व गजवध,मल्लवध,मांडलिक,कंसवध असं सर्वसमावेशक आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ?
सर्व ग्रंथांपैकी महाभारत हा ग्रंथ प्रमाण(क्रिटिकल इडिशन)मानला जातो,त्यातील कथा, प्रसंग सर्वमान्य असतात.बाकी बर्यापैकी प्रक्षिप्त आहेत असे लेखकाचे मत आहे.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/06/2024 - 22:19
बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता.
देवकीच्या सातव्या गर्भास आकर्षण करून रोहिणीच्या गर्भाशयात त्याला स्थापन केले म्हणूनच रौहिणेयास संकर्षण (ओढून काढणे, खेचून काढणे) हे नाव पडले. रोहिणीस त्यावेळी वसुदेवाने आधीच गोकुळात पोहोचवले होते. देवकी आणि वसुदेवास कंसाने तुरुंगात ठेवले होते असा हरिवंशात उल्लेख नाही, रात्रीतून त्याने बाळकृष्णास नंदाघरी पोहोचवले असे ते म्हणते. देवकी नजरकैदेत असावी असे वाटते.
त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (
रोहिणी ही बाल्हिकाची मुलगी, संकर्षण हा पहिला पुत्र, त्यापाठोपाठ तिला सारण, शठ, दुर्दम, दमन, श्वभ्र, पिंडारक व उशीनर हे पुत्र झाले, तर चित्रा नावाची कन्या झाली जी जन्मताच मृत्यू पावली, तिची वासना तशीच राहिल्याने तिने पुन्हा रोहिणीच्या पोटी जन्म घेतला जी सुभद्रा नावाने विख्यात झाली. असे एकूण ८ पुत्र व चित्रा व सुभद्रा अशा दोन कन्या रोहिणीस वसुदेवापासून झाल्या.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/07/2024 - 01:46
पूर्वी मला कोणतेतरी महाभारत तुम्ही सुचवले होते. फार बारीक टाईप नसलेले कोणते उपलब्ध असेल आता ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/07/2024 - 09:22
हो, त्यांनी भागवत, रामायण आणि महाभारताचे ग्रंथ प्रकाशित केले होते. अधिक माहिती काढून बघता ही प्रकाशन संस्था सध्या बंद झालेली दिसतेय. प्रकाशक अ.ज. प्रभू होते. त्यांनी हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या घरात जावेत म्हणून जवळपास तोट्यातच व्यवसाय केला. कदाचित काही ठिकाणी हे ग्रंथ अजूनही उपलब्ध असावेत. ह्याव्यतिरिक्त वरदा प्रकाशनाचेही रामायण महाभारताचे खंड असून प्रामाणिक अनुवाद आहे. मात्र त्यांचा टाइप थोडा बारीक आहे.

चित्रगुप्त 30/06/2024 - 06:47
मिपा २०२० दिवाळी अंकातील 'शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे' या लेखात श्रीकृष्णाची बरीच चित्रे दिली होती. जिज्ञासूंनी खालील दुव्यावर बघावे. https://www.misalpav.com/node/47773
लेखनविषय:
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

अज्ञात ·

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो 28/06/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो 28/06/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा 28/06/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो 28/06/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate 29/06/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा 29/06/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 29/06/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि 30/06/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० 01/07/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड 06/07/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 08/07/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड 08/07/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो 28/06/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो 28/06/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा 28/06/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो 28/06/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate 29/06/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा 29/06/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 29/06/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि 30/06/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० 01/07/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड 06/07/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 08/07/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड 08/07/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

वाईचा कमळगड

चक्कर_बंडा ·

किसन शिंदे 27/06/2024 - 18:22
अफलातून फोटोज आले आहेत सगळेच आणि भटकंतीही जोरदार झालेली दिसतेय. कमळगडाची आयुष्यभर न विसरता येणारी आठवण घेतलीय आता दोन वर्षांपूर्वीच. :)

In reply to by किसन शिंदे

ख्या ख्या ख्या ! टाकु का आपले फोटो किसनदेवां ? =)))) #जिंदा हुं यार , काफी है =)))) बाकी ह्या लेखनामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या . सुंदर ! लिहित रहा !

चौथा कोनाडा 27/06/2024 - 22:56
एक नंबर ! +१ अफलातुन लेखन आणि अप्रतिम प्रचि... तुअम्च्या सोबत कमळगडवर चक्कर_बंडा मारल्याचा फील आला !

किल्लेदार 28/06/2024 - 00:03
छान लिहिलंय. बरेचदा या गडावर जायचा बेत केलाय पण काही कारणांनी तडीस नेता आला नाही. बसल्याबसल्या आपसूकच सहल घडली.

चित्रगुप्त 28/06/2024 - 03:35
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
कुठल्याही ऐहिक गोष्टींची अपेक्षा न ठेवता, मुलभूत गरजांसाठी ही रोजचा प्रचंड संघर्ष करण्याची तयारी असलेल्या या लोकांचं जगण्याचं तत्वज्ञान समजून घेणं तसं आवाक्याबाहेरचं काम आहे पण त्यांची मनोभुमिका जाणून घेण्यात अडचण नसावी.
-- समजा तिथे त्यावेळी काही विविध वयाचे पुरुष, स्त्रिया वगैरे असत्या आणि निवांतपणे त्यांचेशी गप्पा करता आल्या असत्या, तर त्यांची मनोभूमिका आणि जगण्याचे तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी नेमके काय काय विचारले असते ?

In reply to by चित्रगुप्त

चक्कर_बंडा 28/06/2024 - 09:58
मनोभुमिका वा जगण्याचे तत्वज्ञान हे बोजड शब्द फक्त लिहिण्यापुरते.... कुठले ही संभाषण सुरू करायला आपण जे स्वाभाविक प्रश्न विचारतो तेच माझ्या कामाला आलेत आतापर्यंत तरी, त्याला येणाऱ्या उत्तरावरून आपण आपले आडाखे बांधायचे.. माझ्या अल्प अनुभवावरून अशा ठिकाणी एक प्रश्न जो नेहमी विचारावा व एक प्रश्न जो नेहमी टाळावा तो तेवढा इथे नमूद करतो. महिला असो वा पुरुष, थोड्या औपचारिक संवादानंतर त्यांना त्यांचे लग्न कधी, कसे, कुठे झाले हे विचारायचं धाडस मी नक्की करतो, त्याच्या उत्तरातून त्यांचे नातेसंबंध, रूढी-परंपरा, गोतावळा अशा बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. तरुण,मध्यमवयीन असो वा म्हातारे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या डोळ्यातील चमक आणि भूतकाळात फेरफटका मारून येतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनुभवण्यासारखे असतात. एक प्रश्न जो विचारणे मी आताशा टाळतो, तो म्हणजे त्यांच्या ताब्यातील जागेच्या मालकी हक्काबाबत. सहसा या जागांवर कागदोपत्री त्यांचा कुठलाही हक्क नसतो व ती त्यांची दुखरी नस असते. ती न छेडावी हेच उत्तम... बहुतांश वेळा दुर्गम जागांवर गैररसोयींत राहण्यामागे उपजीविकेपेक्षा जागेवरचा ताबा हा कळीचा मुद्दा असतो.

In reply to by चक्कर_बंडा

चित्रगुप्त 28/06/2024 - 12:53
'जागेवरचा ताबा' याविषयी मला आलेला एक जुना अनुभव लिहीण्याजोगा आहे. तो पुन्हा कधितरी लिहीन. लग्नाविषयी विचारण्याची कल्पना भारीच आहे. फार वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्या दुर्गम आदिवासी भागात मुक्काम आणि फिरणे झाले होते, त्याची आठवण झाली. तेंव्हा तिथे केलेली रेखाचित्रे अजून असतील माझ्याकडे. साधारणपणे १९७३-७४ चा काळ असावा.

निसर्ग अद्भुत आहे. नवरा नवरीच्या कातळांची लोककथा त्याच भागात वाढलेल्या आमच्या निसर्ग वेड्या मित्राने सांगीतली. गड किल्ले निसर्ग छायाचित्रण मस्त.

कमळ गडाच्या कावेच्या विहिरीतील कावं वापरून.. आणि कापड दुकानातून आणलेल्या पांढऱ्या ध्वजाचे... रंगीकरणा नंतरच... तयार झालेला भगवा ध्वज वारकरी... वारीला न्यायचे... अशी एक प्रथा पुर्वी होती... असे ऐकिवात आहे...

Bhakti 28/06/2024 - 11:02
वाह! मस्तच भटकंती!कावेची विहिर छान आहे,ती तिथे दोरी (रेलिंग?) तुम्ही टाकली की आधीच आहे.ती पाहिजेच जरा निसरडी वाट वाटतेय. काय माहीत नाही आम्ही दुष्काळातले,सातारा वाईचा दूरदूरचा संबंध नाही पण मनात आलं वाई जाणून घ्यायची तेव्हा मागच्या दिवाळीत दोन दिवस होते,केंजाळगड, रायरेश्वर केलं.कमळगडपण घडायला पाहिजे,बाकी सातारा पाहत राहणार .चंदन वंदन गडपण आहे तिथे, रविवारी तिथे ट्रेक आहे कोणाला शक्य असेल तर जा.

किसन शिंदे 27/06/2024 - 18:22
अफलातून फोटोज आले आहेत सगळेच आणि भटकंतीही जोरदार झालेली दिसतेय. कमळगडाची आयुष्यभर न विसरता येणारी आठवण घेतलीय आता दोन वर्षांपूर्वीच. :)

In reply to by किसन शिंदे

ख्या ख्या ख्या ! टाकु का आपले फोटो किसनदेवां ? =)))) #जिंदा हुं यार , काफी है =)))) बाकी ह्या लेखनामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या . सुंदर ! लिहित रहा !

चौथा कोनाडा 27/06/2024 - 22:56
एक नंबर ! +१ अफलातुन लेखन आणि अप्रतिम प्रचि... तुअम्च्या सोबत कमळगडवर चक्कर_बंडा मारल्याचा फील आला !

किल्लेदार 28/06/2024 - 00:03
छान लिहिलंय. बरेचदा या गडावर जायचा बेत केलाय पण काही कारणांनी तडीस नेता आला नाही. बसल्याबसल्या आपसूकच सहल घडली.

चित्रगुप्त 28/06/2024 - 03:35
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
कुठल्याही ऐहिक गोष्टींची अपेक्षा न ठेवता, मुलभूत गरजांसाठी ही रोजचा प्रचंड संघर्ष करण्याची तयारी असलेल्या या लोकांचं जगण्याचं तत्वज्ञान समजून घेणं तसं आवाक्याबाहेरचं काम आहे पण त्यांची मनोभुमिका जाणून घेण्यात अडचण नसावी.
-- समजा तिथे त्यावेळी काही विविध वयाचे पुरुष, स्त्रिया वगैरे असत्या आणि निवांतपणे त्यांचेशी गप्पा करता आल्या असत्या, तर त्यांची मनोभूमिका आणि जगण्याचे तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी नेमके काय काय विचारले असते ?

In reply to by चित्रगुप्त

चक्कर_बंडा 28/06/2024 - 09:58
मनोभुमिका वा जगण्याचे तत्वज्ञान हे बोजड शब्द फक्त लिहिण्यापुरते.... कुठले ही संभाषण सुरू करायला आपण जे स्वाभाविक प्रश्न विचारतो तेच माझ्या कामाला आलेत आतापर्यंत तरी, त्याला येणाऱ्या उत्तरावरून आपण आपले आडाखे बांधायचे.. माझ्या अल्प अनुभवावरून अशा ठिकाणी एक प्रश्न जो नेहमी विचारावा व एक प्रश्न जो नेहमी टाळावा तो तेवढा इथे नमूद करतो. महिला असो वा पुरुष, थोड्या औपचारिक संवादानंतर त्यांना त्यांचे लग्न कधी, कसे, कुठे झाले हे विचारायचं धाडस मी नक्की करतो, त्याच्या उत्तरातून त्यांचे नातेसंबंध, रूढी-परंपरा, गोतावळा अशा बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. तरुण,मध्यमवयीन असो वा म्हातारे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या डोळ्यातील चमक आणि भूतकाळात फेरफटका मारून येतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनुभवण्यासारखे असतात. एक प्रश्न जो विचारणे मी आताशा टाळतो, तो म्हणजे त्यांच्या ताब्यातील जागेच्या मालकी हक्काबाबत. सहसा या जागांवर कागदोपत्री त्यांचा कुठलाही हक्क नसतो व ती त्यांची दुखरी नस असते. ती न छेडावी हेच उत्तम... बहुतांश वेळा दुर्गम जागांवर गैररसोयींत राहण्यामागे उपजीविकेपेक्षा जागेवरचा ताबा हा कळीचा मुद्दा असतो.

In reply to by चक्कर_बंडा

चित्रगुप्त 28/06/2024 - 12:53
'जागेवरचा ताबा' याविषयी मला आलेला एक जुना अनुभव लिहीण्याजोगा आहे. तो पुन्हा कधितरी लिहीन. लग्नाविषयी विचारण्याची कल्पना भारीच आहे. फार वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्या दुर्गम आदिवासी भागात मुक्काम आणि फिरणे झाले होते, त्याची आठवण झाली. तेंव्हा तिथे केलेली रेखाचित्रे अजून असतील माझ्याकडे. साधारणपणे १९७३-७४ चा काळ असावा.

निसर्ग अद्भुत आहे. नवरा नवरीच्या कातळांची लोककथा त्याच भागात वाढलेल्या आमच्या निसर्ग वेड्या मित्राने सांगीतली. गड किल्ले निसर्ग छायाचित्रण मस्त.

कमळ गडाच्या कावेच्या विहिरीतील कावं वापरून.. आणि कापड दुकानातून आणलेल्या पांढऱ्या ध्वजाचे... रंगीकरणा नंतरच... तयार झालेला भगवा ध्वज वारकरी... वारीला न्यायचे... अशी एक प्रथा पुर्वी होती... असे ऐकिवात आहे...

Bhakti 28/06/2024 - 11:02
वाह! मस्तच भटकंती!कावेची विहिर छान आहे,ती तिथे दोरी (रेलिंग?) तुम्ही टाकली की आधीच आहे.ती पाहिजेच जरा निसरडी वाट वाटतेय. काय माहीत नाही आम्ही दुष्काळातले,सातारा वाईचा दूरदूरचा संबंध नाही पण मनात आलं वाई जाणून घ्यायची तेव्हा मागच्या दिवाळीत दोन दिवस होते,केंजाळगड, रायरेश्वर केलं.कमळगडपण घडायला पाहिजे,बाकी सातारा पाहत राहणार .चंदन वंदन गडपण आहे तिथे, रविवारी तिथे ट्रेक आहे कोणाला शक्य असेल तर जा.
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते गर्द धुक्यातून डोकावणाऱ्या डोंगर-किल्ल्यांवर पावलांचे ठसे उमटवण्याचे. पण आठवडी सुट्टीच्या दिवशी जायचं तर एक तर प्रचंड गर्दी सहन करायची तयारी ठेवावी लागते व असं अनवट ठिकाण शोधावं लागतं जिथे केवळ पावसाळ्यात तयार होणारे निसर्गप्रेमी बेडूक सहसा येणे टाळतात. याचं उद्दिष्टातून, यावर्षीच्या वर्षाऋतू भ्रमंतीची सुरवात करण्यासाठी सापडलेला एक सुंदर किल्ला म्हणजे ”कमळगड”.

कृष्णाच्या गोष्टी-४

Bhakti ·

Bhakti 26/06/2024 - 11:40
पण राधाकृष्ण प्रेमाचे दाखले कालही दिले जात होते..आजही दिले जातात...आणि उद्याही दिले जातील.सामान्य माणसांचा जीवन मूलाधार प्रेम आहे,तो राधाकृष्ण समर्पण भावनेने पूर्ण होतो. प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई दुनिया से है वो अंजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना से मिलती है भूल के हर बंधन हो, किसना की ही माला जपती है वो जोगन नैनों में, साँसों में, मन में किसना हर पल है जीवन में जिसके किसना वो राधा है https://youtu.be/awciNTUNY3w?si=4qhTn27ymL9mtZI5 आणि आपल्या कृष्णाने इतर गोपींकडे पाहिल्यावर ह्या राधेचा जळफळाट होतच राहणार ना.. कान्हा जी का जो सदा इधर उधर ध्यान रहे राधा बेचारी को फिर अपने पे क्या मान रहे बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तनमन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले https://youtu.be/qNnvL0ztJhA?si=opzSF-hIy4-E1bFo

In reply to by Bhakti

अर्धवटराव 29/06/2024 - 01:00
कुरुंदकरांनी राधेबद्दल एक फार छान विचार मांडलाय. त्यांच्या मते राधा हि साहित्यविश्वात प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक आहे. नशीबाने/वडीलांनी पदरात पाडलेल्या नवर्‍यावर प्रेम करणारी पण त्याला इतर कोणाबरोबर शेअर करायला तयार नसलेली सत्यभामा हे सामान्य प्रेमाचं प्रतिक. आपल्याला आवडणारा जोडीदार स्वतः प्रयत्न पूर्वक मिळवणारी, त्याचं देखील आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे हे जाणुन त्याच्याशी आनंदाने संसार करताना बाहेर त्याचे काय उपद्व्याप चालले आहेत याच्याशी घेणंदेणं नसणारी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्शा एक पातळी उच्च असं प्रेमाचं प्रतीक. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सहवासाची देखील अपेक्शा न करणारी राधा हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक. राधा हे पात्र इतक्या उशीराने का पुढे आलं याचं एक कारण म्हणजे श्रुंगारभक्ती/व्रजभक्तीच मुळी उशीराने रुजली हे आहे. महाभारत युद्ध हि एक वास्तव घटना आहे असं मान्य केलं काय, किंवा तो एक कल्पनाविलासातुन निर्माण झालेला नितीग्रंथ आहे असं म्हटलं काय... पाच एक हजार वर्षापूर्वी समाजाची लौकीक आणि पारलौकीक जीवनाबद्दल काय धारणा होती याचं यथार्थ चित्रण महाभारतात नक्कीच आहे. धनशक्ती, राजसत्तेचा धुमाकुळ चाललेला तो काळ. सगळच समाजजीवन घुसळुन निघालेलं. आध्यात्माची प्रेरणा असणारे समाज घटक अशावेळी योगसाधना करणार, वनवास पत्करुन ध्यानधारणा करणार, पूजाअर्चा करणार. पुढे बुद्धमार्गाचा प्रभाव असण्याच्या काळात सनातनी आध्यात्म हे ज्ञान आणि भक्तीच्या कोंबीनेशन मार्गाने जाणार. त्यानंतर भक्तीमार्ग स्वाभावीकपणे जास्त लोकसंमत होणार व भक्तीमार्गातुन ज्ञानाचे डोज पाजण्यात येणार. योगेश्वर श्रीकृष्ण, गीताशास्त्रात सारं ज्ञान ओतणारा श्रीकृष्ण, आणि प्रेमभक्तीने प्राप्त करता येणारा श्रीकृष्ण. हा सिक्वेन्स त्या त्या काळाचं समाजस्थितीचं प्रतिबींब आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील पात्रं याच टाईम स्केलवर दृगोच्चर होणार. म्हणुन राधेला कृष्णसाहित्यात फार उशीराने स्थान मिळालं.. ति अ‍ॅक्चुअल इतिहासातील व्यक्ती असेलही, पण पूर्वी तिची दखल घ्यावीशी कोणाला वाटलच नाहि. शामकुंड, राधाकुंड, व इतर अनेक तीर्थक्शेत्र देखील फार उशीराने पुढे आलीत. याचंही कारण हेच. २१व्या शतकातील वैज्ञानीक प्रगती बघता ३०वं शतकात समाज जीवन किती भिन्न असेल याची कल्पना करा. आजच्या दृष्टीने केवळ चमत्कार म्हणाव्या अशा गोष्टी तेंव्हा अगदी सामान्य झालेल्या असतील. तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, व घोर अंगीरसांसारखे पात्रं प्रामुख्याने चर्चीले जातील.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 29/06/2024 - 12:40
छान विवेचन केलंय! तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, अगदी आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कधीच विसरली जाऊ शकत नाही.

सुंदर लेखन ! मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो. मुळ महाभारतातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेत शॄंगार नाही असे माझे म्हणणे नाही, मुळ महाभारतात एक दोन ठिकाणी कृष्णाचा शृंगारिक , रसिक जीवनाचे दर्शन करवणारे श्लोक आहेत , पण हे रासलीला वगैरे प्रकार वाढीव वाटतात. अर्थात कृष्णासारखा आकर्षित करणारा तरुणवयात मुलींना , स्त्रीयांना आकर्षित करत असणार ह्यात शंकाच नाही, पण एकुणच त्याचे चित्रण मनास पटत नाही. शिवाय इस्कॉनी दहशतवादी त्यातील रोमान्स अन् शृंगार काढुन त्याला भक्तीरसाची पुटं चढवायचा प्रयत्न करतात ते तर फारच हास्यास्पद वाटतं मला. गीतगोविंद हे एक वेगळे प्रकरण आहे. ह्याला पौराणिक आधार नसला तरीही हे असं झालेलं असु शकतं असं मला वाटतं . त्यातील शृंगार उच्चकोटीचा आहे . त्यातील एक दोन श्लोक ऐकुन भोळ्याभाबड्या इस्कॉनी भक्तांना फेफरं येईल .
परिहर कृतातङ्के शङ्कां त्वया सततं घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि । विशति वितनोरन्यो धन्यो न कोऽपि ममान्तरं स्तनभरपरीरम्भारम्भे विधेहि विधेयताम् ॥ ५४ ॥
हे कुपिते, माझ्या हृदयात दुसरी कोणीतरी स्त्री लपली आहे ही शंकाच तु सोड, विचार कर- तुझे हे भरीव स्तन आणि ताशीव नितंब माझ्या एवल्याश्या हृदयात दाटीवाटीने घुसलेले असल्यावर तिथे दुसर्‍या कोणाला तरी जायला जागा उरेल का ! मदनाची गोष्ट वेगळी आहे, त्याला देहच नाही म्हणुन तो मात्र सहज माझ्या हृदयात तुझ्या सहवासाने धन्य होत आहे, राग सोड , तुझ्या ह्या भारदार स्तनांचे ओझे वाहण्यासाठी माझ्या छातीवर ठेव, मी नुसता तुझा आज्ञांकित 'भारवाहक' आहे ह्याची तु मला घट्ट आलिंगन देऊन खात्री करुन घे !
मारङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् । निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥
शृंगाराचा 'प्रीतियुध्दाला' जेव्हा आरंभ झाला तेव्हा राधेला सुचले की आपण कृष्णावर विजय मिळवावा, ती कृष्णाच्या डाव्याबाजुला होती ती अचानक वर आली , वुमन ऑन द टॉप ! मात्र तिचा हा आवेश लगेचच संपला, हातात जोर उरला नाही , जघन शिथिल पडले, स्तन थरथर कांपु लागले आणि दमुन गेल्यामुळे तिने डोळे मिटले, शेवटी बायका त्या बायकाच. कितीही सोंग आणले तरी त्यांना पुरुषांचा पराक्रम, हा "पौरुषरस" कसा बरें साधेल !! ___/\___ अहाहा. अहाहा . क्या बात है ! हे कृष्णाचे स्वरुप ज्या पुरुषाने पौरुषरसाचा परिपुर्ण अनुभव घेतलेला आहे त्यालाच समजु शकते. टकलाच्यापुढं पर्यंत लांबसडक नाम ओढुन , माळा ओढत, ढोलताशाच्या गोंगाटात कीर्तनाच्या नावाखाली दंगा करणार्‍या अन अन त्यातही कडक ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अन कामोपभोग हे नरकाचे द्वार मानणार्‍या थातुरमातुर लोकांना हा कृष्ण समजणारच नाही ! असो. राधेच्या पीनपयोधरांचे स्मरण करुन कृष्णाशी अद्वैत साधायचा प्रयत्न करत इथेच थांबतो. :) r - इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/06/2024 - 22:26
वाह! अप्रतिम!! खरंच..का नाकारावे ते अद्वैत? पुरुषाने आपल्या राधेसाठी कृष्ण , स्त्रीने आपल्या कृष्णासाठी राधा अद्वैत साधायला ही राधाकृष्ण लीला अजरामरच आहे!

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 27/06/2024 - 03:20
राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
पब्लिकजनास शिरेसपणापेक्षा बाष्कळपणाच जास्त आवडतो, काय करणार ? असे 'हिचे' म्हणणे. -- भाईसाहेब फुरसुंगीकर.

चित्रगुप्त 26/06/2024 - 22:50
गीतगोविंदावरील अत्यंत सुंदर कांगडा चित्रे बघितलेली आहेत, पण ते काव्य इतके भारी आहे हे ठाऊक नव्हते. कवी-चित्रकार मडळींना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णापेक्षा 'घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि' असा, 'गोळा करून वस्त्रं सारी, बसला चढून कदंबावरी' वाला कान्हा जास्त रोचक वाटतो, हे स्वाभाविकच. तिकडे युरोपात बिचार्या जुन्या चित्रकारांना 'वधस्थंभावरून खाली आणला जाणारा, सुळावर चढवलेला, पापी लोकांना नरकात आणि पुण्यवंतांना स्वर्गात जागा देणारा येशूच चित्रावा लागायचा. फार तर फार येशूची आई मेरी 'वर्जिन' म्हणुन सुंदर मॉडेलवरून चित्रित करणे, किंवा मेरी माग्देलेन / मॅदेलीन रंगवणे हाच काय तो दिलासा. म्हणूनच जणू पुढील काळात ग्रीक, रोमन पुराणातले प्रसंग रंगवणे सुरू झाले, तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला बहर आला. . . The Feast of Venus - painting by Peter Paul Rubens

नठ्यारा 27/06/2024 - 01:31
प्रगो,
मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
याबाबत सहमत आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीस शारदामातेस कोण्या भक्ताने प्रश्न विचारला की, जगाचं रहस्य काय आहे म्हणून. यावर माताजी अतिशय मृदू आवाजांत विचारमग्न चेहऱ्याने उद्गारल्या. त्या म्हणाल्या की, नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते. हे या सृष्टीचं रहस्य आहे. हा मुद्दा ध्यानांत ठेऊन रासलीला वगैरे प्रकरणे वाचावीत ( असं आपलं माझं मत ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं . हेच अद्वैतवेदांती असं म्हणेल - मानवी रुपात , नर रुपात , लीला अर्थात प्रापंचिक सांसारिक सव्यापसव्य करत करत, शनै:शनै:, त्यातील वैयर्थता लक्षात येऊन , "आपण ह्यात कोठेच नाही" ही जाणीव ठाम होते तेंव्हा नराचा नारायण होऊन जातो. रादर, नराला त्याचे मुळ नारायण स्वरुप लक्षात येते ! हे या सृष्टीचं रहस्य आहे. :) बाकी रासलीला बद्दल बोलताना - गोपी कृष्णाच्या अर्धांगिनी नव्हत्या, राधाही कृष्णाची पत्नी नव्हती , दुसर्‍याच कोणाची तरी पत्नी होती. दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात, आणि दुर्दैवाने, मुळात गमक तिथेच आहे. मी मी माझे माझे हे जे मोहाचे पाश नश्वर गोष्टींना जोडलेले आहेत ते सोडुन मी फक्त कृष्णाची आहे हे जाणणे हे रासलीलेचे खरे उद्देश्य आहे! आणि ह्यातही पुढे जाऊन मी कृष्णाची आहे असे म्हणताना मी आणि कृष्ण भिन्नभिन्न आहोत असा अर्थ निर्माण होतो , तोही नको, मीच साक्षात श्रीकृष्ण आहे हे जाणणे हा रासलीलेचा परमोच्च बिंदु आहे ( असं आपलं माझं मत ). अवांतर : बाकी काहीही म्हणा पण मला ह्या बंगाली अन उत्तरभारतीय लोकांच्या कृष्णाच्या इंटर्प्रिटेशनबद्दल आदर नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या इथं ज्ञानेश्वर माऊलींनी कसलं लिहुन ठेवलं आहे बघा ना -
दर्पणी पाहता। रुप न दिसे वो आपुले। बापरखुमादेविवर विठ्ठले। मज ऐसे केले॥
काय अद्वैताची अवस्था आहे ही ! किंवा असेच तुकोबा काय म्हणातात पहा-
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
रातले अनंता ... रातले अनंता .... क्या बात है . अहाहा !! बाकी अवांतराबद्दल क्षमस्व . आवडीचा विषय निघाला म्हणुन बोलत आहे सुचेल ते. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ! पुढे कृष्णाच्या गोष्टीत - जरासंधवध, खांडवदाहपर्व , रुक्मीणीस्वयंवर , सुभद्राहरण वगैरे वाचायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2024 - 15:56
दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात,
सुमारे दहा वर्षांपूर्वी एक बॉलिवूडी गाणे जिथे नाचगाणे होत असे अशा सर्व ठिकाणी हुकमी वाजत असे. त्याची आठवण झाली. :-))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 27/06/2024 - 17:18
अवांतर :
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .
द्वैतवाद म्हणजे काय, असं माताजींनी विचारलं असतं. त्या निरनिराळ्या विचारधारांशी बऱ्यापैकी अपरिचित होत्या. बाकी काही असो, तुमचं अवांतर आवडलं. बिनधास्त घुसा अवांतरात. -नाठाळ नठ्या

Bhakti 26/06/2024 - 11:40
पण राधाकृष्ण प्रेमाचे दाखले कालही दिले जात होते..आजही दिले जातात...आणि उद्याही दिले जातील.सामान्य माणसांचा जीवन मूलाधार प्रेम आहे,तो राधाकृष्ण समर्पण भावनेने पूर्ण होतो. प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई दुनिया से है वो अंजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना से मिलती है भूल के हर बंधन हो, किसना की ही माला जपती है वो जोगन नैनों में, साँसों में, मन में किसना हर पल है जीवन में जिसके किसना वो राधा है https://youtu.be/awciNTUNY3w?si=4qhTn27ymL9mtZI5 आणि आपल्या कृष्णाने इतर गोपींकडे पाहिल्यावर ह्या राधेचा जळफळाट होतच राहणार ना.. कान्हा जी का जो सदा इधर उधर ध्यान रहे राधा बेचारी को फिर अपने पे क्या मान रहे बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तनमन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले https://youtu.be/qNnvL0ztJhA?si=opzSF-hIy4-E1bFo

In reply to by Bhakti

अर्धवटराव 29/06/2024 - 01:00
कुरुंदकरांनी राधेबद्दल एक फार छान विचार मांडलाय. त्यांच्या मते राधा हि साहित्यविश्वात प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक आहे. नशीबाने/वडीलांनी पदरात पाडलेल्या नवर्‍यावर प्रेम करणारी पण त्याला इतर कोणाबरोबर शेअर करायला तयार नसलेली सत्यभामा हे सामान्य प्रेमाचं प्रतिक. आपल्याला आवडणारा जोडीदार स्वतः प्रयत्न पूर्वक मिळवणारी, त्याचं देखील आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे हे जाणुन त्याच्याशी आनंदाने संसार करताना बाहेर त्याचे काय उपद्व्याप चालले आहेत याच्याशी घेणंदेणं नसणारी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्शा एक पातळी उच्च असं प्रेमाचं प्रतीक. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सहवासाची देखील अपेक्शा न करणारी राधा हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक. राधा हे पात्र इतक्या उशीराने का पुढे आलं याचं एक कारण म्हणजे श्रुंगारभक्ती/व्रजभक्तीच मुळी उशीराने रुजली हे आहे. महाभारत युद्ध हि एक वास्तव घटना आहे असं मान्य केलं काय, किंवा तो एक कल्पनाविलासातुन निर्माण झालेला नितीग्रंथ आहे असं म्हटलं काय... पाच एक हजार वर्षापूर्वी समाजाची लौकीक आणि पारलौकीक जीवनाबद्दल काय धारणा होती याचं यथार्थ चित्रण महाभारतात नक्कीच आहे. धनशक्ती, राजसत्तेचा धुमाकुळ चाललेला तो काळ. सगळच समाजजीवन घुसळुन निघालेलं. आध्यात्माची प्रेरणा असणारे समाज घटक अशावेळी योगसाधना करणार, वनवास पत्करुन ध्यानधारणा करणार, पूजाअर्चा करणार. पुढे बुद्धमार्गाचा प्रभाव असण्याच्या काळात सनातनी आध्यात्म हे ज्ञान आणि भक्तीच्या कोंबीनेशन मार्गाने जाणार. त्यानंतर भक्तीमार्ग स्वाभावीकपणे जास्त लोकसंमत होणार व भक्तीमार्गातुन ज्ञानाचे डोज पाजण्यात येणार. योगेश्वर श्रीकृष्ण, गीताशास्त्रात सारं ज्ञान ओतणारा श्रीकृष्ण, आणि प्रेमभक्तीने प्राप्त करता येणारा श्रीकृष्ण. हा सिक्वेन्स त्या त्या काळाचं समाजस्थितीचं प्रतिबींब आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील पात्रं याच टाईम स्केलवर दृगोच्चर होणार. म्हणुन राधेला कृष्णसाहित्यात फार उशीराने स्थान मिळालं.. ति अ‍ॅक्चुअल इतिहासातील व्यक्ती असेलही, पण पूर्वी तिची दखल घ्यावीशी कोणाला वाटलच नाहि. शामकुंड, राधाकुंड, व इतर अनेक तीर्थक्शेत्र देखील फार उशीराने पुढे आलीत. याचंही कारण हेच. २१व्या शतकातील वैज्ञानीक प्रगती बघता ३०वं शतकात समाज जीवन किती भिन्न असेल याची कल्पना करा. आजच्या दृष्टीने केवळ चमत्कार म्हणाव्या अशा गोष्टी तेंव्हा अगदी सामान्य झालेल्या असतील. तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, व घोर अंगीरसांसारखे पात्रं प्रामुख्याने चर्चीले जातील.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 29/06/2024 - 12:40
छान विवेचन केलंय! तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, अगदी आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कधीच विसरली जाऊ शकत नाही.

सुंदर लेखन ! मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो. मुळ महाभारतातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेत शॄंगार नाही असे माझे म्हणणे नाही, मुळ महाभारतात एक दोन ठिकाणी कृष्णाचा शृंगारिक , रसिक जीवनाचे दर्शन करवणारे श्लोक आहेत , पण हे रासलीला वगैरे प्रकार वाढीव वाटतात. अर्थात कृष्णासारखा आकर्षित करणारा तरुणवयात मुलींना , स्त्रीयांना आकर्षित करत असणार ह्यात शंकाच नाही, पण एकुणच त्याचे चित्रण मनास पटत नाही. शिवाय इस्कॉनी दहशतवादी त्यातील रोमान्स अन् शृंगार काढुन त्याला भक्तीरसाची पुटं चढवायचा प्रयत्न करतात ते तर फारच हास्यास्पद वाटतं मला. गीतगोविंद हे एक वेगळे प्रकरण आहे. ह्याला पौराणिक आधार नसला तरीही हे असं झालेलं असु शकतं असं मला वाटतं . त्यातील शृंगार उच्चकोटीचा आहे . त्यातील एक दोन श्लोक ऐकुन भोळ्याभाबड्या इस्कॉनी भक्तांना फेफरं येईल .
परिहर कृतातङ्के शङ्कां त्वया सततं घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि । विशति वितनोरन्यो धन्यो न कोऽपि ममान्तरं स्तनभरपरीरम्भारम्भे विधेहि विधेयताम् ॥ ५४ ॥
हे कुपिते, माझ्या हृदयात दुसरी कोणीतरी स्त्री लपली आहे ही शंकाच तु सोड, विचार कर- तुझे हे भरीव स्तन आणि ताशीव नितंब माझ्या एवल्याश्या हृदयात दाटीवाटीने घुसलेले असल्यावर तिथे दुसर्‍या कोणाला तरी जायला जागा उरेल का ! मदनाची गोष्ट वेगळी आहे, त्याला देहच नाही म्हणुन तो मात्र सहज माझ्या हृदयात तुझ्या सहवासाने धन्य होत आहे, राग सोड , तुझ्या ह्या भारदार स्तनांचे ओझे वाहण्यासाठी माझ्या छातीवर ठेव, मी नुसता तुझा आज्ञांकित 'भारवाहक' आहे ह्याची तु मला घट्ट आलिंगन देऊन खात्री करुन घे !
मारङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् । निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥
शृंगाराचा 'प्रीतियुध्दाला' जेव्हा आरंभ झाला तेव्हा राधेला सुचले की आपण कृष्णावर विजय मिळवावा, ती कृष्णाच्या डाव्याबाजुला होती ती अचानक वर आली , वुमन ऑन द टॉप ! मात्र तिचा हा आवेश लगेचच संपला, हातात जोर उरला नाही , जघन शिथिल पडले, स्तन थरथर कांपु लागले आणि दमुन गेल्यामुळे तिने डोळे मिटले, शेवटी बायका त्या बायकाच. कितीही सोंग आणले तरी त्यांना पुरुषांचा पराक्रम, हा "पौरुषरस" कसा बरें साधेल !! ___/\___ अहाहा. अहाहा . क्या बात है ! हे कृष्णाचे स्वरुप ज्या पुरुषाने पौरुषरसाचा परिपुर्ण अनुभव घेतलेला आहे त्यालाच समजु शकते. टकलाच्यापुढं पर्यंत लांबसडक नाम ओढुन , माळा ओढत, ढोलताशाच्या गोंगाटात कीर्तनाच्या नावाखाली दंगा करणार्‍या अन अन त्यातही कडक ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अन कामोपभोग हे नरकाचे द्वार मानणार्‍या थातुरमातुर लोकांना हा कृष्ण समजणारच नाही ! असो. राधेच्या पीनपयोधरांचे स्मरण करुन कृष्णाशी अद्वैत साधायचा प्रयत्न करत इथेच थांबतो. :) r - इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/06/2024 - 22:26
वाह! अप्रतिम!! खरंच..का नाकारावे ते अद्वैत? पुरुषाने आपल्या राधेसाठी कृष्ण , स्त्रीने आपल्या कृष्णासाठी राधा अद्वैत साधायला ही राधाकृष्ण लीला अजरामरच आहे!

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 27/06/2024 - 03:20
राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
पब्लिकजनास शिरेसपणापेक्षा बाष्कळपणाच जास्त आवडतो, काय करणार ? असे 'हिचे' म्हणणे. -- भाईसाहेब फुरसुंगीकर.

चित्रगुप्त 26/06/2024 - 22:50
गीतगोविंदावरील अत्यंत सुंदर कांगडा चित्रे बघितलेली आहेत, पण ते काव्य इतके भारी आहे हे ठाऊक नव्हते. कवी-चित्रकार मडळींना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णापेक्षा 'घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि' असा, 'गोळा करून वस्त्रं सारी, बसला चढून कदंबावरी' वाला कान्हा जास्त रोचक वाटतो, हे स्वाभाविकच. तिकडे युरोपात बिचार्या जुन्या चित्रकारांना 'वधस्थंभावरून खाली आणला जाणारा, सुळावर चढवलेला, पापी लोकांना नरकात आणि पुण्यवंतांना स्वर्गात जागा देणारा येशूच चित्रावा लागायचा. फार तर फार येशूची आई मेरी 'वर्जिन' म्हणुन सुंदर मॉडेलवरून चित्रित करणे, किंवा मेरी माग्देलेन / मॅदेलीन रंगवणे हाच काय तो दिलासा. म्हणूनच जणू पुढील काळात ग्रीक, रोमन पुराणातले प्रसंग रंगवणे सुरू झाले, तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला बहर आला. . . The Feast of Venus - painting by Peter Paul Rubens

नठ्यारा 27/06/2024 - 01:31
प्रगो,
मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
याबाबत सहमत आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीस शारदामातेस कोण्या भक्ताने प्रश्न विचारला की, जगाचं रहस्य काय आहे म्हणून. यावर माताजी अतिशय मृदू आवाजांत विचारमग्न चेहऱ्याने उद्गारल्या. त्या म्हणाल्या की, नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते. हे या सृष्टीचं रहस्य आहे. हा मुद्दा ध्यानांत ठेऊन रासलीला वगैरे प्रकरणे वाचावीत ( असं आपलं माझं मत ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं . हेच अद्वैतवेदांती असं म्हणेल - मानवी रुपात , नर रुपात , लीला अर्थात प्रापंचिक सांसारिक सव्यापसव्य करत करत, शनै:शनै:, त्यातील वैयर्थता लक्षात येऊन , "आपण ह्यात कोठेच नाही" ही जाणीव ठाम होते तेंव्हा नराचा नारायण होऊन जातो. रादर, नराला त्याचे मुळ नारायण स्वरुप लक्षात येते ! हे या सृष्टीचं रहस्य आहे. :) बाकी रासलीला बद्दल बोलताना - गोपी कृष्णाच्या अर्धांगिनी नव्हत्या, राधाही कृष्णाची पत्नी नव्हती , दुसर्‍याच कोणाची तरी पत्नी होती. दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात, आणि दुर्दैवाने, मुळात गमक तिथेच आहे. मी मी माझे माझे हे जे मोहाचे पाश नश्वर गोष्टींना जोडलेले आहेत ते सोडुन मी फक्त कृष्णाची आहे हे जाणणे हे रासलीलेचे खरे उद्देश्य आहे! आणि ह्यातही पुढे जाऊन मी कृष्णाची आहे असे म्हणताना मी आणि कृष्ण भिन्नभिन्न आहोत असा अर्थ निर्माण होतो , तोही नको, मीच साक्षात श्रीकृष्ण आहे हे जाणणे हा रासलीलेचा परमोच्च बिंदु आहे ( असं आपलं माझं मत ). अवांतर : बाकी काहीही म्हणा पण मला ह्या बंगाली अन उत्तरभारतीय लोकांच्या कृष्णाच्या इंटर्प्रिटेशनबद्दल आदर नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या इथं ज्ञानेश्वर माऊलींनी कसलं लिहुन ठेवलं आहे बघा ना -
दर्पणी पाहता। रुप न दिसे वो आपुले। बापरखुमादेविवर विठ्ठले। मज ऐसे केले॥
काय अद्वैताची अवस्था आहे ही ! किंवा असेच तुकोबा काय म्हणातात पहा-
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
रातले अनंता ... रातले अनंता .... क्या बात है . अहाहा !! बाकी अवांतराबद्दल क्षमस्व . आवडीचा विषय निघाला म्हणुन बोलत आहे सुचेल ते. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ! पुढे कृष्णाच्या गोष्टीत - जरासंधवध, खांडवदाहपर्व , रुक्मीणीस्वयंवर , सुभद्राहरण वगैरे वाचायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2024 - 15:56
दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात,
सुमारे दहा वर्षांपूर्वी एक बॉलिवूडी गाणे जिथे नाचगाणे होत असे अशा सर्व ठिकाणी हुकमी वाजत असे. त्याची आठवण झाली. :-))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 27/06/2024 - 17:18
अवांतर :
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .
द्वैतवाद म्हणजे काय, असं माताजींनी विचारलं असतं. त्या निरनिराळ्या विचारधारांशी बऱ्यापैकी अपरिचित होत्या. बाकी काही असो, तुमचं अवांतर आवडलं. बिनधास्त घुसा अवांतरात. -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

पुस्तक परिचय: ययाति

श्रीगणेशा ·

खुपच गाजलेली कादंबरी. फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण. लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.

भागो 28/06/2024 - 16:40
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये. शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो. तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक. पुन्हा एकदा माफ करावी.

In reply to by भागो

नठ्यारा 28/06/2024 - 18:49
भागो, फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते. -नाठाळ नठ्या

कंजूस 28/06/2024 - 20:08
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.

प्रचेतस 28/06/2024 - 20:13
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.

श्रीगणेशा 30/06/2024 - 00:39
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही. ---- पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये. ---- कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी. ----

खुपच गाजलेली कादंबरी. फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण. लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.

भागो 28/06/2024 - 16:40
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये. शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो. तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक. पुन्हा एकदा माफ करावी.

In reply to by भागो

नठ्यारा 28/06/2024 - 18:49
भागो, फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते. -नाठाळ नठ्या

कंजूस 28/06/2024 - 20:08
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.

प्रचेतस 28/06/2024 - 20:13
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.

श्रीगणेशा 30/06/2024 - 00:39
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही. ---- पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये. ---- कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी. ----
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

तुमची निष्ठा कुठे ?

प्रसाद गोडबोले ·
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.
(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र.

चौकस२१२ 26/06/2024 - 06:03
जय फ्लॅस्टिन याचा काह्ही संबंध नाही शपथ घेताना , ओवेसी सारखया हुशार माणसाला हि दुर्बुद्धी कुठून झाली कोण जाणे हे सर्व जागतिक टूलकित चा भाग मी नुकतेच एका ऑस्टल्यातील मुस्लिम आमदाराने पक्षयाच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि संसदेत फ्लॅस्टिन च्या बाजूने मतदान केले या संबंधी मिपावर लिहिले होते

वरील चारीही शपथा वाचल्या. माझी निरिक्षणे खालील प्रमाणे. १. ओवेसी -पुर्णपणे चुकीच्या पद्धतीने घेतलेली शपथ. पहिले जातीला महत्व, नंतर राज्याला त्यानंतर परक्या देशाच्या नावे शपथ. सगळ्यात कडी म्हणजे जो धर्म मुस्लीमांसाठी प्रथम क्रमांकावर असतो त्याच्या नावाचा जयजयकार सगळ्यात शेवटी. बहोत बडी गलती. २. राहूल गांधी - जय हिंद १००% बरोबर. जय संविधान शब्द उच्चारणे म्हणजे द्विरुक्ती. मुळात संविधानामुळेच तुम्ही शपथ घेत आहात मात्र घोषणा चुकीची वाटत नाही. ३. छत्रपालसिंग गंगवार - "जय हिंदुराष्ट्र" चुकीचे. अजून भारत हिंदुराष्ट्र घोषीत झालेले नाही. (ते होणार पण नाही). "जय भारत" बरोबर कारण संविधानात बरेच ठिकाणी भारत शब्द वापरलेला आहे. ४. निलेश लंके : "जय हिंद. जय महाराष्ट्र" पर्यंत बरोबर. रामकृष्ण हरी शेवटी उच्चारणे चुकीचे. रामकृष्ण हरी शेवटी म्हणजे ते देशापेक्षा कमी महत्वाचे. आपला धर्म घरापर्यंत मर्यादित असावा अशी पुरोगामी विचारसरणी असणार्‍या पक्षाच्या नेत्यांनी देवाच्या नावे सभागृहात जयजयकार करावा हे मनाला पटत नाही. (तसा तो कोणीच करु नये. सभागृहात देवांच्या नावाचा जयजयकार करण्याचे काही काम नाही. तिथे ऑफीस गाईड्लाईनप्रमाणे काम करावे. धर्माचा, देवाचा जयजयकार करायला इतर ठिकाणे आहेतच. हे सगळ्या पक्षांना लागू होते.) मात्र घोषणा देताना माणूस पोलीटीकली करेक्ट असण्यापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतो. शेवटी माणूस म्हटल्यावर थोड्याफार चुका होणारच त्यामुळे त्यांना उदार मनाने माफ करावे. मात्र ओवेसींना व्यवस्थित समजावून सांगीतले पाहीजे. त्यांच्या पुर्ण क्रमच चुकला आहे.

गवि 26/06/2024 - 11:41
संसदीय शपथ घेताना कोणत्याही इतर देशाचा जयजयकार कशाला? भले तो कोणताही देश का असेना. अधिकृत हिंदुराष्ट्र किंवा अन्य कोणत्या धर्माचे, निधर्मी असे कोणतेही राष्ट्र यांचा उल्लेख या विशिष्ट प्रसंगी केला जाणे हे आश्चर्यच आहे. भारतातील अंतर्गत काही भाग किंवा श्रद्धास्थाने यांचा उल्लेख एकवेळ समजून घेता येईल (आदर्श नव्हेच तेही). पण इतर कोणते राष्ट्र ? आणि त्या घोषणेत आपल्या देशाचा "जय" मात्र नाही? योग्य वाटत नाही.

In reply to by गवि

चौकस२१२ 26/06/2024 - 16:24
हा रोग काही नवीन नाही ,,,, महान राष्ट्रपित्याने ने नाही का त्या दूरचच्या खिलाफत चळ वळीला पाठिंबा दिला होता

In reply to by चौकस२१२

प्रचेतस 26/06/2024 - 17:43
खिलाफतीला पाठिंबा देणे चुकीचेच होते पण यात लोकमान्य टिळक, सरदार पटेल हेदेखील सहभागी होते हे सोयीस्कररित्या विसरले जाते.

In reply to by प्रचेतस

वल्लीसर, लखनौ करार १९१६ मध्ये झालेला ना ! अहो १०० पेक्षा जास्त उलटुन गेली त्याला. भूतकाळ सोडुन द्या. आजचं बोला - तुम्ही कोणत्या बाजुला उभे राहणार ? जय आर्यावर्त , जय चिंचवड !

In reply to by पॅट्रीक जेड

चौकस२१२ 26/06/2024 - 16:22
पॅट्रीक जेड प्रश्न कोणत्या भाषेत शपथ घेणार या बद्दल नाहीये तर काय शपथेनंतर बोलले त्या बद्दल आहे

चौकस२१२ 26/06/2024 - 16:38
भाजप समर्थक असूनही आज मी खालील गुण देत आहे राहूल गांधी काँग्रेस = ८/१० ( १ कमी कारण संविधान वैगरे यात आणायची स्टंटबाजी जरुरी नवहती , १ कमी कारण जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा ) निलेश लंके राष्ठ्रवादी = ६/१० ( १ कमी जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा , ४ कमी कारण हिंदू धर्मातील देवतांचा उल्लेख , अरे बारामतीचं राष्ट्रवादी चे ना तुम्ही , हिंदू धर्माच काय संबंध तुमचा , काका रागावतील ) छत्रपालसिंग गंगवार भाजप = ५/१० , ५ घालवले कारण हिंदू राष्टाची जरुरी नाही , समान नागरी कायदा जास्त महत्वाचा, ( हिंदूंना मान आणि संरक्षण देणारा भारत व्हावा म्हणत असाल तर बरोबर ) ओवेसी = मीम ०.३/१० , कारण सगळंच चुकला आणि त्या भीम आणि मीम याची सांगड तर अजिबात घालू नका .. ०.३ एवढ्याच साठी कि तुम्ही निवडून आलात

स्वधर्म 27/06/2024 - 16:32
>> वरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत फक्त दोनच म्हणत असाल तर कोणत्या दोन म्हणायच्या?

In reply to by किसन शिंदे

अरे चक्क किसनदेव मिपावर ! दोन दिवसांपूर्वी गणामास्तर सुध्धा कमेंट टाकून गेलाय एक... मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 27/06/2024 - 23:52
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !? टॉक्सिक अंधभक्त, विश्वगुरूप्रेमी, परम्यात्म्याचा स्वयंघोषित अवतार मानणारे, नकली डिग्रिवाला समर्थक, तडीपार समर्थक, पेट्रोल २०० झाले तरी त्या मत देऊ म्हणणारे, ढोंगी हिंदुत्ववादी, मनुवादी, विकास विरोधक, लोक हे होऊ देणार नाहीत.

In reply to by पॅट्रीक जेड

चोराच्या उलट्या बोंबा =)))) पॅ.जे, तुमचा किंव्वा तुमच्या अगणित डुप्लिकेट आयडींचा मिपावर जन्म व्हायचा कैक वर्ष आधी पासुन इथे मस्त ग्रुप्स होते. मी , वप्या , गणामास्तर , वल्ली , गावडे सर, किसनदेव, अन्या दातृ, किड, पन्नास , बॅटमॅन आणि अजुन कित्येक जण असा एक मोठ्ठा ग्रुप होता जे आम्ही इथे मजेशीर गप्पा मारायचो लेखन करायचो. अनेकदा मिपा कट्टे व्हायचे . त्यात लोकं चक्क फॅमिली सोबत यायचे, मिक्स व्हायचे . मिपाकरांचा मोठ्ठ्या समुहासह घारापुरी ला केलेला कट्टा आजही माझ्या स्मरणात आहे ! ह्यातील बहुसंख्य , रादर मी वगळता सर्वच लोकं मध्यम अर्थात लेफ्ट सेंटर विचारसरणीचे होते , आजही आहेत. पण आमच्या कधी टोकाचे वादविवाद झाले नाहीत. हे मिपावर वातावरण गढुळ करायची सुरुवात २०१४ नंतर , मोदी निवडुन आल्यानंतर तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांनी सुरु केली आहे. घाऊक भाजप द्वेष , हिंदु द्वेष , ब्राह्मण द्वेष करत करत पुढे हे गट क्रमांक २ चे लोकं ३७० ला विरोध , राम मंदिरला विरोध , सर्जिकल स्ट्राईक वर शंका घेणे , राष्ट्रचिन्हावर संदेह घेणे , एवढेच काच तर भारत ह्या शब्दावर आक्षेप घेणे असे करत करत भारत द्वेषापर्यंत जाऊन पोहचलात. ! तुम्ही आणि तुमचे १७६० डुप्लिकेट आयडी. त्यातुन तुम्हाला प्रोफेसरांसारख्या आर्मचेअर अ‍ॅक्टिव्हिस्टांचा सपोर्ट. आणि जगात सर्वत्र जे होते तेच इथेही सुरु झाले की उजव्या विचारसरणीचे सेन्सॉरिंग. एकांगी संपादन. आणि मग मिपावरील बहुतांश मध्यममार्गी मंडळी वाचनमात्र मोड मध्ये गेली. कुठं चिखलात दगंड फेकत बसा अन वरुन प्रतिसाद अन कष्टानं केलेल लेखन संपादित करुन घेत बसा. सोडा. आमचं आपलं आम्ही व्हॉत्सॅप्प वरुन संपर्कात राहु. तुम्ही फक्त एक करा - गट क्र. १ च्या लेखनावर प्रतिसाद देणे बंद करा , राजकीय गरळ ओकणे बंद करा , आम्हीही तुमच्या लेखनावर अवाक्षर उच्चारणार नाही, प्रतिसादांवर प्रत्युत्तर देणार नाही. आपोआप काही दिवसात हे तुम्ही गढुळ केलेलं वातावरण नितळ होईल अन पुर्वीसारखं खेळीमेळीचे वातावरण येईल ! असो. पण तुम्हाला हे जमेल असं दिसत नाही. किमान २०२९च्या निवडणुकांपर्यंत तरी शक्यता नाही. पण प्रयत्न तरी करुन पहा. ह्या इथुनच सुरुवात करा, आता ह्या इथे तुम्ही काय प्रत्युत्तर देता त्यावरुनच अंदाज येऊन जाईल आपल्याला . :)

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 28/06/2024 - 15:47
म्हणजे २०१४ साली गोडबोले साहेब अंधभक्त झाले नी मीपाचे वातावरण गडूल झाले. मिपावर मोदीविरोधी पोस्ट टाकली की काही अंधभक्त खवळतात. त्यावरून एक गानं आठवलं. “गडुलाच पाणी कशाला ढवळील……” खो खो.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 03/07/2024 - 09:23
द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात? एका बाजूला थेट हिटलर सारखे बोलायचे. मग तसेच कोणी तुमच्या जातीवर बोलले कि एकदम गुळमुळीत SJW होऊन द्वेष्याच्या गप्पा मारायच्या.

In reply to by कॉमी

नठ्यारा 03/07/2024 - 12:50
कॉमी, हिटलर प्रमाणे प्रसाद गोडबोले देखील झायोनिस्टांचे एजंट आहेत, असं तुम्हांस सूचित करायचं आहे का? ;-) -नाठाळ नठ्या

In reply to by कॉमी

थेट हिटलरसारखे =)))) एक तरी उदाहरण द्या मी कोठेही हिंसेला प्रोत्साहन दिल्याचे किंवा कोणत्याही समूहाचा वंशाचे उच्छेद करण्याचे बोलल्या चे ! उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला . चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच. मी मिलेनियाल आहे , ब्राह्मणांची घरे १९४८ मध्ये जाळली होती तुमच्या विचारसरणीच्या लोकांनी. तेव्हा मी काय , आमच्या पिताश्रींचा देखील जन्म झालं नव्हतं. तेव्हा पासून तुम्ही लोक द्वेषाचे पीक घेताय. किंबहुना त्या आधीही सुरूवात झाली होती. आजही ३ मिनिटात महाराष्ट्रातील ब्राह्मण संपवून टाकू असे म्हणणारे लोक तुमच्याच बाजूला उभे आहेत. आणि ह्याचे मूल तत्त्वज्ञान कोणाकडून आलेले आहे हे काय आम्हाला ठाउक नाही का ! महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे ! कोणाला गंडवता आहात ! आणि आम्हाला कधीही सोशल जस्टिस वॉरियर्स होण्यात रस नव्हता , आजही नाही. १९४८ सालि वाडा जाळला गेल्यानंतर आजोबा शहराकडे निघून आले , तेव्हाच आमचा संबंध संपला जस्टिस अन् फस्तिस सोबतचा. बाकी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम हे नुसतं म्हणलं की कोणाचं रक्त खवळते हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे द्वेषाचा अखंड झरा कोठून वाहतोय हे सगळ्यांना ठाऊक आहे . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आमची त्यालाही हरकत नाही. चालू द्या तुमची द्वेषाची शेती. फक्त एक प्रयोग करा - कशाला आमच्या १ नंबरी लेखनावर येऊन प्रतिसाद देता, स्वतचं वेळ वाया घालवता ? फक्त तुम्ही, तुमचे जे काही १७६० दुप्लिकेत आय.डी. आहेत त्यांनी, किंवा तुमचे आधारस्तंभ आर्मचेर अक्तिव्हिस्त लोकांनी आमच्या लेखनावर प्रतिसाद द्यायचे बंद केले, तर आपोआप २०१४ पूर्वी होते तसे खेळीमेळीचे वातावरण मिपावर परत येईल. प्रयत्न तर करून पहा. बघा जमतंय का ! जय भारत. जय श्रीराम.

चौकस२१२ 26/06/2024 - 06:03
जय फ्लॅस्टिन याचा काह्ही संबंध नाही शपथ घेताना , ओवेसी सारखया हुशार माणसाला हि दुर्बुद्धी कुठून झाली कोण जाणे हे सर्व जागतिक टूलकित चा भाग मी नुकतेच एका ऑस्टल्यातील मुस्लिम आमदाराने पक्षयाच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि संसदेत फ्लॅस्टिन च्या बाजूने मतदान केले या संबंधी मिपावर लिहिले होते

वरील चारीही शपथा वाचल्या. माझी निरिक्षणे खालील प्रमाणे. १. ओवेसी -पुर्णपणे चुकीच्या पद्धतीने घेतलेली शपथ. पहिले जातीला महत्व, नंतर राज्याला त्यानंतर परक्या देशाच्या नावे शपथ. सगळ्यात कडी म्हणजे जो धर्म मुस्लीमांसाठी प्रथम क्रमांकावर असतो त्याच्या नावाचा जयजयकार सगळ्यात शेवटी. बहोत बडी गलती. २. राहूल गांधी - जय हिंद १००% बरोबर. जय संविधान शब्द उच्चारणे म्हणजे द्विरुक्ती. मुळात संविधानामुळेच तुम्ही शपथ घेत आहात मात्र घोषणा चुकीची वाटत नाही. ३. छत्रपालसिंग गंगवार - "जय हिंदुराष्ट्र" चुकीचे. अजून भारत हिंदुराष्ट्र घोषीत झालेले नाही. (ते होणार पण नाही). "जय भारत" बरोबर कारण संविधानात बरेच ठिकाणी भारत शब्द वापरलेला आहे. ४. निलेश लंके : "जय हिंद. जय महाराष्ट्र" पर्यंत बरोबर. रामकृष्ण हरी शेवटी उच्चारणे चुकीचे. रामकृष्ण हरी शेवटी म्हणजे ते देशापेक्षा कमी महत्वाचे. आपला धर्म घरापर्यंत मर्यादित असावा अशी पुरोगामी विचारसरणी असणार्‍या पक्षाच्या नेत्यांनी देवाच्या नावे सभागृहात जयजयकार करावा हे मनाला पटत नाही. (तसा तो कोणीच करु नये. सभागृहात देवांच्या नावाचा जयजयकार करण्याचे काही काम नाही. तिथे ऑफीस गाईड्लाईनप्रमाणे काम करावे. धर्माचा, देवाचा जयजयकार करायला इतर ठिकाणे आहेतच. हे सगळ्या पक्षांना लागू होते.) मात्र घोषणा देताना माणूस पोलीटीकली करेक्ट असण्यापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतो. शेवटी माणूस म्हटल्यावर थोड्याफार चुका होणारच त्यामुळे त्यांना उदार मनाने माफ करावे. मात्र ओवेसींना व्यवस्थित समजावून सांगीतले पाहीजे. त्यांच्या पुर्ण क्रमच चुकला आहे.

गवि 26/06/2024 - 11:41
संसदीय शपथ घेताना कोणत्याही इतर देशाचा जयजयकार कशाला? भले तो कोणताही देश का असेना. अधिकृत हिंदुराष्ट्र किंवा अन्य कोणत्या धर्माचे, निधर्मी असे कोणतेही राष्ट्र यांचा उल्लेख या विशिष्ट प्रसंगी केला जाणे हे आश्चर्यच आहे. भारतातील अंतर्गत काही भाग किंवा श्रद्धास्थाने यांचा उल्लेख एकवेळ समजून घेता येईल (आदर्श नव्हेच तेही). पण इतर कोणते राष्ट्र ? आणि त्या घोषणेत आपल्या देशाचा "जय" मात्र नाही? योग्य वाटत नाही.

In reply to by गवि

चौकस२१२ 26/06/2024 - 16:24
हा रोग काही नवीन नाही ,,,, महान राष्ट्रपित्याने ने नाही का त्या दूरचच्या खिलाफत चळ वळीला पाठिंबा दिला होता

In reply to by चौकस२१२

प्रचेतस 26/06/2024 - 17:43
खिलाफतीला पाठिंबा देणे चुकीचेच होते पण यात लोकमान्य टिळक, सरदार पटेल हेदेखील सहभागी होते हे सोयीस्कररित्या विसरले जाते.

In reply to by प्रचेतस

वल्लीसर, लखनौ करार १९१६ मध्ये झालेला ना ! अहो १०० पेक्षा जास्त उलटुन गेली त्याला. भूतकाळ सोडुन द्या. आजचं बोला - तुम्ही कोणत्या बाजुला उभे राहणार ? जय आर्यावर्त , जय चिंचवड !

In reply to by पॅट्रीक जेड

चौकस२१२ 26/06/2024 - 16:22
पॅट्रीक जेड प्रश्न कोणत्या भाषेत शपथ घेणार या बद्दल नाहीये तर काय शपथेनंतर बोलले त्या बद्दल आहे

चौकस२१२ 26/06/2024 - 16:38
भाजप समर्थक असूनही आज मी खालील गुण देत आहे राहूल गांधी काँग्रेस = ८/१० ( १ कमी कारण संविधान वैगरे यात आणायची स्टंटबाजी जरुरी नवहती , १ कमी कारण जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा ) निलेश लंके राष्ठ्रवादी = ६/१० ( १ कमी जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा , ४ कमी कारण हिंदू धर्मातील देवतांचा उल्लेख , अरे बारामतीचं राष्ट्रवादी चे ना तुम्ही , हिंदू धर्माच काय संबंध तुमचा , काका रागावतील ) छत्रपालसिंग गंगवार भाजप = ५/१० , ५ घालवले कारण हिंदू राष्टाची जरुरी नाही , समान नागरी कायदा जास्त महत्वाचा, ( हिंदूंना मान आणि संरक्षण देणारा भारत व्हावा म्हणत असाल तर बरोबर ) ओवेसी = मीम ०.३/१० , कारण सगळंच चुकला आणि त्या भीम आणि मीम याची सांगड तर अजिबात घालू नका .. ०.३ एवढ्याच साठी कि तुम्ही निवडून आलात

स्वधर्म 27/06/2024 - 16:32
>> वरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत फक्त दोनच म्हणत असाल तर कोणत्या दोन म्हणायच्या?

In reply to by किसन शिंदे

अरे चक्क किसनदेव मिपावर ! दोन दिवसांपूर्वी गणामास्तर सुध्धा कमेंट टाकून गेलाय एक... मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 27/06/2024 - 23:52
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !? टॉक्सिक अंधभक्त, विश्वगुरूप्रेमी, परम्यात्म्याचा स्वयंघोषित अवतार मानणारे, नकली डिग्रिवाला समर्थक, तडीपार समर्थक, पेट्रोल २०० झाले तरी त्या मत देऊ म्हणणारे, ढोंगी हिंदुत्ववादी, मनुवादी, विकास विरोधक, लोक हे होऊ देणार नाहीत.

In reply to by पॅट्रीक जेड

चोराच्या उलट्या बोंबा =)))) पॅ.जे, तुमचा किंव्वा तुमच्या अगणित डुप्लिकेट आयडींचा मिपावर जन्म व्हायचा कैक वर्ष आधी पासुन इथे मस्त ग्रुप्स होते. मी , वप्या , गणामास्तर , वल्ली , गावडे सर, किसनदेव, अन्या दातृ, किड, पन्नास , बॅटमॅन आणि अजुन कित्येक जण असा एक मोठ्ठा ग्रुप होता जे आम्ही इथे मजेशीर गप्पा मारायचो लेखन करायचो. अनेकदा मिपा कट्टे व्हायचे . त्यात लोकं चक्क फॅमिली सोबत यायचे, मिक्स व्हायचे . मिपाकरांचा मोठ्ठ्या समुहासह घारापुरी ला केलेला कट्टा आजही माझ्या स्मरणात आहे ! ह्यातील बहुसंख्य , रादर मी वगळता सर्वच लोकं मध्यम अर्थात लेफ्ट सेंटर विचारसरणीचे होते , आजही आहेत. पण आमच्या कधी टोकाचे वादविवाद झाले नाहीत. हे मिपावर वातावरण गढुळ करायची सुरुवात २०१४ नंतर , मोदी निवडुन आल्यानंतर तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांनी सुरु केली आहे. घाऊक भाजप द्वेष , हिंदु द्वेष , ब्राह्मण द्वेष करत करत पुढे हे गट क्रमांक २ चे लोकं ३७० ला विरोध , राम मंदिरला विरोध , सर्जिकल स्ट्राईक वर शंका घेणे , राष्ट्रचिन्हावर संदेह घेणे , एवढेच काच तर भारत ह्या शब्दावर आक्षेप घेणे असे करत करत भारत द्वेषापर्यंत जाऊन पोहचलात. ! तुम्ही आणि तुमचे १७६० डुप्लिकेट आयडी. त्यातुन तुम्हाला प्रोफेसरांसारख्या आर्मचेअर अ‍ॅक्टिव्हिस्टांचा सपोर्ट. आणि जगात सर्वत्र जे होते तेच इथेही सुरु झाले की उजव्या विचारसरणीचे सेन्सॉरिंग. एकांगी संपादन. आणि मग मिपावरील बहुतांश मध्यममार्गी मंडळी वाचनमात्र मोड मध्ये गेली. कुठं चिखलात दगंड फेकत बसा अन वरुन प्रतिसाद अन कष्टानं केलेल लेखन संपादित करुन घेत बसा. सोडा. आमचं आपलं आम्ही व्हॉत्सॅप्प वरुन संपर्कात राहु. तुम्ही फक्त एक करा - गट क्र. १ च्या लेखनावर प्रतिसाद देणे बंद करा , राजकीय गरळ ओकणे बंद करा , आम्हीही तुमच्या लेखनावर अवाक्षर उच्चारणार नाही, प्रतिसादांवर प्रत्युत्तर देणार नाही. आपोआप काही दिवसात हे तुम्ही गढुळ केलेलं वातावरण नितळ होईल अन पुर्वीसारखं खेळीमेळीचे वातावरण येईल ! असो. पण तुम्हाला हे जमेल असं दिसत नाही. किमान २०२९च्या निवडणुकांपर्यंत तरी शक्यता नाही. पण प्रयत्न तरी करुन पहा. ह्या इथुनच सुरुवात करा, आता ह्या इथे तुम्ही काय प्रत्युत्तर देता त्यावरुनच अंदाज येऊन जाईल आपल्याला . :)

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 28/06/2024 - 15:47
म्हणजे २०१४ साली गोडबोले साहेब अंधभक्त झाले नी मीपाचे वातावरण गडूल झाले. मिपावर मोदीविरोधी पोस्ट टाकली की काही अंधभक्त खवळतात. त्यावरून एक गानं आठवलं. “गडुलाच पाणी कशाला ढवळील……” खो खो.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 03/07/2024 - 09:23
द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात? एका बाजूला थेट हिटलर सारखे बोलायचे. मग तसेच कोणी तुमच्या जातीवर बोलले कि एकदम गुळमुळीत SJW होऊन द्वेष्याच्या गप्पा मारायच्या.

In reply to by कॉमी

नठ्यारा 03/07/2024 - 12:50
कॉमी, हिटलर प्रमाणे प्रसाद गोडबोले देखील झायोनिस्टांचे एजंट आहेत, असं तुम्हांस सूचित करायचं आहे का? ;-) -नाठाळ नठ्या

In reply to by कॉमी

थेट हिटलरसारखे =)))) एक तरी उदाहरण द्या मी कोठेही हिंसेला प्रोत्साहन दिल्याचे किंवा कोणत्याही समूहाचा वंशाचे उच्छेद करण्याचे बोलल्या चे ! उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला . चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच. मी मिलेनियाल आहे , ब्राह्मणांची घरे १९४८ मध्ये जाळली होती तुमच्या विचारसरणीच्या लोकांनी. तेव्हा मी काय , आमच्या पिताश्रींचा देखील जन्म झालं नव्हतं. तेव्हा पासून तुम्ही लोक द्वेषाचे पीक घेताय. किंबहुना त्या आधीही सुरूवात झाली होती. आजही ३ मिनिटात महाराष्ट्रातील ब्राह्मण संपवून टाकू असे म्हणणारे लोक तुमच्याच बाजूला उभे आहेत. आणि ह्याचे मूल तत्त्वज्ञान कोणाकडून आलेले आहे हे काय आम्हाला ठाउक नाही का ! महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे ! कोणाला गंडवता आहात ! आणि आम्हाला कधीही सोशल जस्टिस वॉरियर्स होण्यात रस नव्हता , आजही नाही. १९४८ सालि वाडा जाळला गेल्यानंतर आजोबा शहराकडे निघून आले , तेव्हाच आमचा संबंध संपला जस्टिस अन् फस्तिस सोबतचा. बाकी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम हे नुसतं म्हणलं की कोणाचं रक्त खवळते हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे द्वेषाचा अखंड झरा कोठून वाहतोय हे सगळ्यांना ठाऊक आहे . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आमची त्यालाही हरकत नाही. चालू द्या तुमची द्वेषाची शेती. फक्त एक प्रयोग करा - कशाला आमच्या १ नंबरी लेखनावर येऊन प्रतिसाद देता, स्वतचं वेळ वाया घालवता ? फक्त तुम्ही, तुमचे जे काही १७६० दुप्लिकेत आय.डी. आहेत त्यांनी, किंवा तुमचे आधारस्तंभ आर्मचेर अक्तिव्हिस्त लोकांनी आमच्या लेखनावर प्रतिसाद द्यायचे बंद केले, तर आपोआप २०१४ पूर्वी होते तसे खेळीमेळीचे वातावरण मिपावर परत येईल. प्रयत्न तर करून पहा. बघा जमतंय का ! जय भारत. जय श्रीराम.

" क्रॉसिंग द फ्लोर "

चौकस२१२ ·
फातिमा फातिमा वेस्टमिस्टर पद्धतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध संसदेत मतदान करणे याला " क्रॉसिंग द फ्लोर " (शब्दशः अर्थ घ्यावा ) म्हणले जाते सध्या इस्राएल कि पॅलेस्टाईन यावर पाश्चिमात्य देशातील मुस्लिम धर्माच्या आमदारांचे वागणे हा एक अभ्यासाचा विषय आहे अर्थात "धर्म आधी देश नंतर " हे धोरण हि मंडळी राबवतात हे सरळ सरळ दिसून येते ( अर्थात डावखुरे या कडे दुर्लक्ष करतीलच ) विशेषतः हि मंडळी डाव्या मजूर पक्षातून निवडून येतात , त्यामुले त्या पक्षात हि मंडळी म्हणजे "अवघड जागी दुखणें किंवा "धरलं तर चावत , सोडला तर पळत " असा काहीसा प्रकार , गठ्ठा मते मिळवण्यासाढी हे पाहिजेत पण

भिंत तुझी माझी...

kool.amol ·

चित्रगुप्त 25/06/2024 - 07:36
आता शौकीन लोकांच्या मदतीला कृबु हात जोडून उभी आहे. अगदी अलादीनच्या राक्षसासारखी आज्ञाधारक. नुस्ता हुकूम करा की हवे ते लगेच समोर येते. लागा उद्योगाला. भिंती भरुन टाका प्रिंटौट काढून.

चित्रगुप्त 25/06/2024 - 07:36
आता शौकीन लोकांच्या मदतीला कृबु हात जोडून उभी आहे. अगदी अलादीनच्या राक्षसासारखी आज्ञाधारक. नुस्ता हुकूम करा की हवे ते लगेच समोर येते. लागा उद्योगाला. भिंती भरुन टाका प्रिंटौट काढून.
लेखनविषय:
मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे. माझ्या रूम मध्ये वाकुल्या दाखवणाऱ्या tom च एक पोस्टर होतं. त्यानंतर एका रूम मध्ये आधी राहणाऱ्या एका मुलाने काही अप्रतिम म्हणावेत असे ऐश्वर्या रॉयचे फोटो लावले होते. काही महाभाग फारच शौकीन असायचे.