विरगावचा भोवाडा
- डॉ. सुधीर रा. देवरे
- डॉ. सुधीर रा. देवरे
आधीच्या दोन भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/39750
http://www.misalpav.com/node/39761
झालं ना !! गब्ब्या फ्यामिलीले घेऊन इमानात जाणार हे गोष्ट साऱ्या गावात पसरली. गब्ब्याले येताजाता लोकं प्रश्न इचारू लागले, सल्ले देऊ लागले.
ज्याइची आजलोकची जिंदगी फाट्यावर येष्टीची वाट पायन्यात गेली ते लोकं गब्ब्याले शानपनाच्या गोष्टी सांगू लागले.
डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?
मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे.
ज्ञानेश्वरीतली मराठी क्लिष्ट का वाटते? यावर आमच्या मित्रांच्या समुहात लहानशी चर्चा झाली. खाली देत आहे. मिपा करांना काय वाटते?
------------------------------------------------
सदस्य १: माझ्या मनात एक शंका गेली किमान 50 -55 वर्षे घर करून आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत जनाबाई समकालीन असूनही ज्ञानेश्वरीची भाषा इतकी वेगळी का? या उलट संत नामदेव आणि संत जनाबाई यांचे अभंग आजसुद्धा सहजपणे समजतात.
माझ्या या शंकेचे समाधान आजपर्यंत झाले नाही.
सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती
जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली!
वाचायचीच आहे,वाचू उद्या सकाळी...
चिठ्ठी कशी उश्याला,विसरुन माय गेली!
पेरुन जे उगवले वाहून जात होते...
जाईल बाप..आई,लागून हाय,गेली!
तो बापही जगाचा,निश्चल उभाच आहे
भक्ती भुकेजलेली अन् ठाय-ठाय गेली!
—सत्यजित
प्रसंग पहिला-
स्थळ : आमचे घर
वेळ: मध्यरात्रीचे २.३०
१) शिवचरित्राचे महत्व
http://youtu.be/X06uY6YZ8zo
२) छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वधर्म
http://youtu.be/YTCTsEISQTk
३) छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म
http://youtu.be/Jfj9uZv5D5A
४) छत्रपती शिवाजी महाराजांचे रणसंग्राम
http://youtu.be/rkepjnpwFHI
५) छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री
http://youtu.be/hFzQ7TvSgVU
प्रस्तावना
http://youtu.be/60cC1WZGQnM
भाग १
http://youtu.be/GtVmIfIgMsc
दिवस पहिला
२०१४ च्या जानेवारीचे दिवस. नुकताच मेगा ट्रेक करून झाला होता तरी अस्सल ट्रेकभटक्या प्रमाणेच दोन-तिन आठवडे जाताच ट्रेकचा ज्वर चढायला लागला होता. ह्यावेळी असाच एक क्रॉसकंट्री घाटवाटा ट्रेक करण्याच योजत होतं. सोबतीला नेहेमीचे, हक्काचे आणि समानधर्मी सोबती होतेच. तसे तर आता इतक्या वर्षांच्या सहसह्यभटकंतीमुळे एखाद्याने ट्रेक ठरवला (हा एखादा होण्याचे काम आमच्या ग्रुपमध्ये मला आणि अजून दोघाना करावे लागते :) ) की बाकीचे पटापट बॅगा भरायला घेतात आणि आमच्या आधी तयार असतात :).