पेटती चूल
ए.आय डी सी ला असताना अनेक युनिट्स इलेक्ट्रिसिटी चा "स्यान्क्शन लोड" आहे त्या पेक्षा जास्त मशीन कारखान्यात लावत असत. काही वेळा.सारी मशीन्स युनिट मधली एकदम चालू झाली की ओव्हर हेड हाय टेन्शन लाइन वर लोड येत असे व वायर गरम होऊन वायर जळत असे..
परिणास्वरुप वीज पुरवठा खंडीत होत असे..३-४ महिन्यातून एखाद्या वेळी हा प्रकार हमखास घडत असे....
वीज प्रवाह थांबला की एम एस ए बी ला फोन करा ..जोडणी कामगाराना बोलवा..मग ते आले की पोलवर चढणार केबल बदलणार आदी सोपस्कारात २-४ तास सहज निघून जात असत...
थोरात नावाचा एक जोडणी कामगार होता .तो या केबल जोडण्यातला दादा माणूस होता...
आंब्याची भजी"
कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते...
पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते...
"आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल...
शेवटी रेसिपी मिळाली...बनवा व चापा
विस्तारभयास्तव
विस्तारभयास्तव
मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली
गजराची धारदार कात्री वापरून
काटछाट केलेली ती स्वप्ने
गळत असतात पापण्यांमधून
विस्तारभयास्तव
कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो
हा अधिकचा प्रवास दिला साठवून
आता प्रवास शक्य होत नाही
विस्ताराचे अजिबात भय नसून
विस्तारभयास्तव
कितीतरी विचारांना दिली जन्मठेप
काही पॅरोलवर सुटले कैदेतून
मी परत त्यांना कैदेत टाकतो
सावधगिरीचा उपाय म्हणून
हरवले ते गवसले का ? व कसे ? भाग - 8 लक्षाधीशाचा भिक्षाधीश!
हजारो रूपये डोळ्यासमोरून धडाघडा जाताना पाहण्याचे भाग्य (?) कपाऴी आले!!!
मित्रांनो, खालील धागा वाचला आणि मला माझ्या विदेशातील प्रवासात बसलेला हिसका आठवला...!
Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत..
पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग
माकडीचा माळ
आखरी घाणा झाल्यावर झ्याटलींग माकडाने झाऱ्या आपटला. कढईतले तेल चुर्रर झाले. चावी फिरवून त्यानं स्टो बंद केला. दुकानासमोर एक फळी आडवी टाकून त्यावर लंबी ताटली ठेवली. तयार मालाची पाटी उचलून ताटलीत रिकामी केली. भलामोठा ढिगारा झाला !
आतून एक पोतं आणून माकडाने ते भुईवर टाकलं. खाली बसकण मारून त्याने गल्ल्यातले सुट्टे पैसे चापचले. मग उदबत्ती पेटवून ढिगाऱ्यात खोचली. शमनेश्वराचं स्मरण करुन त्याने आजूबाजूला नजर फेकली. आणि " ए चला पाच रुपय किलू, पाच रुपय किलू " म्हणत जोरात वरडायला सुरुवात केली.
'झ्याटलींग भजीपाव केंद्र' तयार माल खपवण्यासाठी सज्ज झालं होतं.
कातरवेळ
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो.
फक्त लढ म्हणा !!
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.