मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से २

श्रीकांतहरणे ·
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली. मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

श्रीकांतहरणे ·
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

श्रीकांतहरणे ·
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल. "बुट्टा सरकेयाह बुलाया है." आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.

अनामिका

अनुस्वार ·
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे. आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

पुष्कर ·

कंजूस 01/06/2020 - 08:30
मजेदार. त्याच्यासाठी बांधलेला महाल फतेपूर शिकरीमध्ये दाखवतात म्हणजे तानसेन हे मोठे प्रस्थ होतं.

In reply to by अनिंद्य

पुष्कर 02/06/2020 - 04:17
बरोबर. कथांप्रमाणे असं वाटतं की हरिदास हे कुठल्याही दरबारात गायले नसल्यामुळे राजाश्रया-अभावी त्यांची कीर्ती तानसेनाएवढी पसरली नसावी. प्रतिसादाबद्दल आभार!

म्हणजे त्याचं जन्मवर्ष १५०० मानलं तर तानसेनाची वयाची साठी उलटून गेली होती आणि सम्राट अकबर तेव्हा केवळ २० वर्षांचा कोवळा पोरगा होता! अकबराला गादीवर येऊन अवघी ६ वर्षं झाली होती.
आणि
तानसेनाचा विवाह अकबराची मुलगी मेहरुन्निसा हिच्यासोबत झाला. जहांगीरनाम्यात म्हटलं आहे की अकबराने तानसेनास तत्पूर्वी धर्म बदलण्यास भाग पाडलं.
काही मेळ लागत नाही. अकबराचा तानसेनाला भेटल्यावर लगोलग विवाह झाला असे जरी समजले तरीही त्याच्या मुलीचा विवाह साधारण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे मुलीच्या दहाव्या वर्षी झाला असावा म्हणजे तानसेन तव्हा सत्तरीत असेल. आणि जरठ-बाल विवाह ही प्रथा हिंदुंची. मुस्लीमांत पण होत होते का असे विवाह? ह्यापेक्षा तानसेनाच्या मुलीचा अकबराशी विवाह झाला असे झाले असेल तर तर पटण्यास योग्य आहे. तरीही मला वाटते संभाजी राजांना धर्मपरिवर्तनासाठी जसे औरंगजेबाने स्वतःच्या मुलीशी विवाह करण्याची लालूच दाखवली होती तसा प्रकार तर इथे नसावा?

In reply to by कानडाऊ योगेशु

पुष्कर 02/06/2020 - 04:14
तुमचं बरोबर आहे. हा घोळ आहे खरा. तानसेनचा सासरा त्याच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असेल तर बायको साधारण ६० वर्षांनी लहान असावी आणि त्यामुळे विवाह झालाच असेल तर तो तानसेनच्या आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षात कधीतरी झाला असेल, हा तुमचा हिशेब बरोबर आहे. त्या काळी राजकीय फायद्यासाठी काही विवाह होत असत. परंतु ह्यात अकबराचा फायदा काय हे ही समजत नाही. त्यामुळे त्या विवाहाच्या उल्लेखात कितपत तथ्य आहे, ह्या शंकेला वाव आहे.

चौकटराजा 03/06/2020 - 12:06
उत्तर भारतीय शास्त्रीय सगीताची गोडी लागून आता ५० वर्षे झाली तरी तानसेन यान्च्याबद्द्ल ही अशी व्यक्तीगत माहिती मिळाली नव्हती . माहिती रन्जक आहे ! धन्यवाद !

या निमित्ताने पहिल्यांदा पंडित भीमसेन जोशी यांचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ऐकलं. सुंदर गाणं आहे. शास्त्रीय संगीतातले काही कळत नसले तरी काही वेळा ऐकायला छान वाटतं.

In reply to by तुषार काळभोर

पुष्कर 05/06/2020 - 11:42
संगीताची पद्धत/भाषा यापलिकडे जाते ती कला आणि त्यातल्या तांत्रिक बाबींशिवाय आस्वाद घेऊ शकतो तो रसिक.

In reply to by तुषार काळभोर

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा मध्ये नंतर येणार्या ध्रुपदात सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा असे येते. हा बदल स्वतः भीमसेन जोशींनी केला आहे असे वाचले होते बहुदा.

In reply to by कानडाऊ योगेशु

पुष्कर 01/02/2025 - 11:59
आमचे निम्मे नातेवाईक कन्नडिगा आहेत आणि माझ्या बर्‍याच काकवा आणि आत्या ह्या गाण्याची पारंपरिक चाल गातात. माझ्य लग्नात बायको घरी येताना (लक्ष्मीपूजन) तिचं स्वागत सगळ्या जणींनी ती पारंपरिक चाल म्हणून केलं होतं आणि त्यात "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा" अश्याच ओळी होत्या. पुढे मी चित्रा, सुब्बलक्ष्मी इत्यादींनी गायलेलं हे ऐकलं आणि त्यातही हेच शब्द आहेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

अप्रतिम गायिका आर्या आंबेकर हिने सुद्धा खुपच अप्रतिम गायले आहे. दुसऱ्या ओळीत ती सौभाग्यदा गाते.

कंजूस 01/06/2020 - 08:30
मजेदार. त्याच्यासाठी बांधलेला महाल फतेपूर शिकरीमध्ये दाखवतात म्हणजे तानसेन हे मोठे प्रस्थ होतं.

In reply to by अनिंद्य

पुष्कर 02/06/2020 - 04:17
बरोबर. कथांप्रमाणे असं वाटतं की हरिदास हे कुठल्याही दरबारात गायले नसल्यामुळे राजाश्रया-अभावी त्यांची कीर्ती तानसेनाएवढी पसरली नसावी. प्रतिसादाबद्दल आभार!

म्हणजे त्याचं जन्मवर्ष १५०० मानलं तर तानसेनाची वयाची साठी उलटून गेली होती आणि सम्राट अकबर तेव्हा केवळ २० वर्षांचा कोवळा पोरगा होता! अकबराला गादीवर येऊन अवघी ६ वर्षं झाली होती.
आणि
तानसेनाचा विवाह अकबराची मुलगी मेहरुन्निसा हिच्यासोबत झाला. जहांगीरनाम्यात म्हटलं आहे की अकबराने तानसेनास तत्पूर्वी धर्म बदलण्यास भाग पाडलं.
काही मेळ लागत नाही. अकबराचा तानसेनाला भेटल्यावर लगोलग विवाह झाला असे जरी समजले तरीही त्याच्या मुलीचा विवाह साधारण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे मुलीच्या दहाव्या वर्षी झाला असावा म्हणजे तानसेन तव्हा सत्तरीत असेल. आणि जरठ-बाल विवाह ही प्रथा हिंदुंची. मुस्लीमांत पण होत होते का असे विवाह? ह्यापेक्षा तानसेनाच्या मुलीचा अकबराशी विवाह झाला असे झाले असेल तर तर पटण्यास योग्य आहे. तरीही मला वाटते संभाजी राजांना धर्मपरिवर्तनासाठी जसे औरंगजेबाने स्वतःच्या मुलीशी विवाह करण्याची लालूच दाखवली होती तसा प्रकार तर इथे नसावा?

In reply to by कानडाऊ योगेशु

पुष्कर 02/06/2020 - 04:14
तुमचं बरोबर आहे. हा घोळ आहे खरा. तानसेनचा सासरा त्याच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असेल तर बायको साधारण ६० वर्षांनी लहान असावी आणि त्यामुळे विवाह झालाच असेल तर तो तानसेनच्या आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षात कधीतरी झाला असेल, हा तुमचा हिशेब बरोबर आहे. त्या काळी राजकीय फायद्यासाठी काही विवाह होत असत. परंतु ह्यात अकबराचा फायदा काय हे ही समजत नाही. त्यामुळे त्या विवाहाच्या उल्लेखात कितपत तथ्य आहे, ह्या शंकेला वाव आहे.

चौकटराजा 03/06/2020 - 12:06
उत्तर भारतीय शास्त्रीय सगीताची गोडी लागून आता ५० वर्षे झाली तरी तानसेन यान्च्याबद्द्ल ही अशी व्यक्तीगत माहिती मिळाली नव्हती . माहिती रन्जक आहे ! धन्यवाद !

या निमित्ताने पहिल्यांदा पंडित भीमसेन जोशी यांचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ऐकलं. सुंदर गाणं आहे. शास्त्रीय संगीतातले काही कळत नसले तरी काही वेळा ऐकायला छान वाटतं.

In reply to by तुषार काळभोर

पुष्कर 05/06/2020 - 11:42
संगीताची पद्धत/भाषा यापलिकडे जाते ती कला आणि त्यातल्या तांत्रिक बाबींशिवाय आस्वाद घेऊ शकतो तो रसिक.

In reply to by तुषार काळभोर

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा मध्ये नंतर येणार्या ध्रुपदात सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा असे येते. हा बदल स्वतः भीमसेन जोशींनी केला आहे असे वाचले होते बहुदा.

In reply to by कानडाऊ योगेशु

पुष्कर 01/02/2025 - 11:59
आमचे निम्मे नातेवाईक कन्नडिगा आहेत आणि माझ्या बर्‍याच काकवा आणि आत्या ह्या गाण्याची पारंपरिक चाल गातात. माझ्य लग्नात बायको घरी येताना (लक्ष्मीपूजन) तिचं स्वागत सगळ्या जणींनी ती पारंपरिक चाल म्हणून केलं होतं आणि त्यात "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा" अश्याच ओळी होत्या. पुढे मी चित्रा, सुब्बलक्ष्मी इत्यादींनी गायलेलं हे ऐकलं आणि त्यातही हेच शब्द आहेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

अप्रतिम गायिका आर्या आंबेकर हिने सुद्धा खुपच अप्रतिम गायले आहे. दुसऱ्या ओळीत ती सौभाग्यदा गाते.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.

रंग रंग तू, रंगिलासी

खिलजि ·
रंग रंग तू, रंगिलासी दंग दंग तू, दंगलासी भंग भंग तू, भंगलासी वेड्यापिश्या रे जिवा जाशी उगा जीवाशी अव्यक्त बोल रे तुझे शब्दांचे झाले तुला ओझे का धावीशी उगा तू रे कुणी नाही वेड्या रे तुझे तो सूर्य देई एकला शक्ती समिंदराची ओहोटीभरती आकाश झेलते तारे मग का हवे रे , तुला सारे ? का जन्म घेतलासी ? हा डाव साधलासी रंगात रंगुनिया साऱ्या संसार मांडलासी गती मंद होत तुझी जाईल मग हार गळ्याशी येईल अग्नीत दग्ध होई सारे आला तसाच रिता जाशील ऐक साद अंतरात्म्याची शमेल खाज त्या बुडाची घे नाम त्या शिवाचे लाभेल गती तुला मोक्षाची ======================== सिद्धेश्वर विलास पा

आला रे आला कोरोना आला

खिलजि ·

आला तसा जाईल, हे खरं असले तरी जाताजाता किती जणांना घेउन जाईल? आणि त्या जाणार्‍यात आपण असलो तर? ही खरी भिती आहे. पैजारबुवा,

चित्रगुप्त 17/03/2020 - 19:38
कुठे राहिला तो आंदोलनवाला....दंगली साऱ्या हवेत विरल्या....देश आपसूक शांत झाला
... हे तितकेसे खरे नाही. दीडशे सशस्त्र पोलिसांची एक, अशा अनेक पोलिस तुकड्या दंगाग्रस्त भागात रात्रंदिवस पहारा देत आहेत, ही वस्तुस्थिती त्या पोलिसांपैकीच एका इन्स्पेक्टर मित्राकडून समजली आहे. कोरोनाच्या निमित्ताने खिलजी पुन्हा लिहीते झाले, याचा आनंद वाटला.

खिलजि 18/03/2020 - 16:56
@ पैंबुकाका अहो काही नाही होणार आपल्याला ..तुम्ही आम्हाला हवे आहात ,, मिपाचे शीघ्र विडंबन सम्राट म्हणून .. आपल्याला सुखी , निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो , हीच प्रार्थना . वाटोळे वाटोळे होईल त्या कोरोनाचे ( मानवनिर्मित विषाणू , दुसरं काय ) आणि त्याला जन्म देणाऱ्याचे .. @ चित्रगुप्त काका आपण फारच दिवसांनी दिसला आहात. असो आपला प्रतिसाद आला आणि खुशालीही .. धन्यवाद

आला तसा जाईल, हे खरं असले तरी जाताजाता किती जणांना घेउन जाईल? आणि त्या जाणार्‍यात आपण असलो तर? ही खरी भिती आहे. पैजारबुवा,

चित्रगुप्त 17/03/2020 - 19:38
कुठे राहिला तो आंदोलनवाला....दंगली साऱ्या हवेत विरल्या....देश आपसूक शांत झाला
... हे तितकेसे खरे नाही. दीडशे सशस्त्र पोलिसांची एक, अशा अनेक पोलिस तुकड्या दंगाग्रस्त भागात रात्रंदिवस पहारा देत आहेत, ही वस्तुस्थिती त्या पोलिसांपैकीच एका इन्स्पेक्टर मित्राकडून समजली आहे. कोरोनाच्या निमित्ताने खिलजी पुन्हा लिहीते झाले, याचा आनंद वाटला.

खिलजि 18/03/2020 - 16:56
@ पैंबुकाका अहो काही नाही होणार आपल्याला ..तुम्ही आम्हाला हवे आहात ,, मिपाचे शीघ्र विडंबन सम्राट म्हणून .. आपल्याला सुखी , निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो , हीच प्रार्थना . वाटोळे वाटोळे होईल त्या कोरोनाचे ( मानवनिर्मित विषाणू , दुसरं काय ) आणि त्याला जन्म देणाऱ्याचे .. @ चित्रगुप्त काका आपण फारच दिवसांनी दिसला आहात. असो आपला प्रतिसाद आला आणि खुशालीही .. धन्यवाद
आला रे आला कोरोना आला कुठे राहिला तो आंदोलनवाला दंगली साऱ्या हवेत विरल्या देश आपसूक शांत झाला यापूर्वी कधीही असा कुणी घेतला नव्हता धसका दंगेखोरांना कोरोनाने येऊन दाखवलाय चांगलाच हिसका रस्त्यावर उतरून साले नाचत होते नंगानाच कोरोनाच्या भीतीने ठेवलीय त्यांच्या मानगुटीवर टाच जीव घेणाऱ्याच्याच आता पोटात गोळा आला शांतप्रिय लोकांच्या मात्र जीवात जीव आला आला रे आला ,,कोरोना आला कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला "गो कॅरोना गो कॅरोना" असं आठवले त्याला बोलला जगभरात प्रसिद्ध झाली त्याची हरिमुखीं लाईन कोरोना आलाय देशात खरा पण बाकी सर्व फाईन रस्त्यावरून जरी

धर्म इथे बेताल झाला

खिलजि ·
धर्म इथे बेताल झाला उठतासुटता जहाल झाला वापरले कैक रंग त्याने कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ... किती चढले सुळावर त्याच्यानावे , मारणारे गनीम आणि मरणारेही .......... पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे पण .........जो तो हलाल झाला जन्नत नसीब झाली कुणा तर कुणी स्वर्गात पोहोचले अरे पण त्यांचे काय झाले असेल ? ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले अपराध कुणाचा , कुणी भोगला कामकऱ्याला जागेवरी ठोकला मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी हिरवा भगवा पुढे नाचला हिजडे हरामी धर्मवेडे रंगबिरंगी धर्मांमध्ये फुका पाजती विषाचा प्याला माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला

ट्रम्प व्हिझिट पुणे

महासंग्राम ·

चौथा कोनाडा 24/02/2020 - 17:13
हा .... हा ..... हा ..... ! शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_ मस्त !

सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 14:48
माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता

कंजूस 24/02/2020 - 18:43
१)अमृततुल्य नाही? २)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना? डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही? ३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?

In reply to by कंजूस

महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.

माझीही भर - संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार. चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी. व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.

>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .

विजुभाऊ 25/02/2020 - 09:17
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा. ते राहिलेच की. झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.

In reply to by विजुभाऊ

महासंग्राम 25/02/2020 - 09:44
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय ! इति : मेलानिया वहिनी

सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन. मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:03
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता ! @श्रीरंग_जोशी _/\_

टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी. हिंजवडीला धावती भेट.

In reply to by चौथा कोनाडा

महासंग्राम 25/02/2020 - 14:44
हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 15:47
माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !

मदनबाण 01/03/2020 - 10:23
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

चौथा कोनाडा 24/02/2020 - 17:13
हा .... हा ..... हा ..... ! शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_ मस्त !

सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 14:48
माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता

कंजूस 24/02/2020 - 18:43
१)अमृततुल्य नाही? २)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना? डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही? ३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?

In reply to by कंजूस

महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.

माझीही भर - संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार. चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी. व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.

>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .

विजुभाऊ 25/02/2020 - 09:17
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा. ते राहिलेच की. झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.

In reply to by विजुभाऊ

महासंग्राम 25/02/2020 - 09:44
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय ! इति : मेलानिया वहिनी

सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन. मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:03
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता ! @श्रीरंग_जोशी _/\_

टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी. हिंजवडीला धावती भेट.

In reply to by चौथा कोनाडा

महासंग्राम 25/02/2020 - 14:44
हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 15:47
माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !

मदनबाण 01/03/2020 - 10:23
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....