मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खिडकी पलीकडचं जग

ज्योति अळवणी ·
खिडकी पलीकडचं जग भाग १ गौरी नावासारखिच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. कायम पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्या सारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धाना देखील पाठवाल जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिल होत. त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी जाम खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेज मध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो अस सगळ्यांच्याच मनात होत.

भिल्ल भारत

मिडास ·

मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे. सूडाचं राजकारण करणारा समाज मग तो स्त्रीसत्ताक असो की पुरुषसत्ताक सुसंस्कृत कसा समजला जातो ?

अभ्या.. 27/02/2017 - 17:39
जांभूळाअख्यानाच्या जवळपास जाणारी कथा. पारंपारिक मिथके , लोककथा अन संस्कृती ह्यांची सांगड जब्बरदस्त तितकीच धक्कादायक. . माझ्या 'मालकीन' कथेआधी ही वाचनात आली असती तर कदाचित मी शेवट बदलला असता. ;)

कॅलिडोस्कोप आहे महाभारात खरेच. अर्थात काही महापुरुषांना हे भिल्ल भारत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लिहिल्यासारखे वाटेल, त्याला नाईलाज आहे. =))

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 28/02/2017 - 23:00
ए शाहेब, तेचा काय जाला ते तुला सांगतो बग! ते जेएन्युवाला पब्लिक हाय ना, तेच्या अंगात लई म्हंजी लईच खाज हाय. प्रॉफेट महमंदचे बायडीला अशाकाय बोल्ते का ते? द्रौपदी च्यांगली सॉफ्ट टार्गेट भेटली हाय तेन्ला. काय बी ठोका भिलच्या नावाने. हिंदू पतिव्रता बाय देखली की तेंची टेम्पर एकदम ओवरशूट होते नी. स्साला सोताची गंदी फ्यांटशी इमेजिन करायला मिडलईस्ट मंदी जावा नी. हिथे इंडियामंदी काय काम तेंचा हां? महर्षी व्यास अशा उल्टासुल्टा बोल्ते काय द्रौपदीला? मंग हा भिल च्याप्टर कुठून आला? तो बी डायरेक्ट नाईंटीन्थ सेंच्युरीमदी. स्साला काय लफडा हाय? अंग्रेज यायच्या पहले कोनीबी कशा ऐकला नाय भिल महाभारत? बकवास तेच्यामारी. आ.न., -गा.पै.

असोच असो! गामा तुमची 'पतिव्रता' ची परिभाषा काय हो? उत्तर नीट मराठीत दिले तरी चालेल, उगाच फालतू पारशी गुज्जू ऍक्सेन्ट नाही मारला तर बरे, तसेही तुम्हाला जमत नाहीये तो, ते एक परत असो.

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 02/03/2017 - 00:23
ए फेदरवेट शाहेब, स्साला कसला इडियट सवाल पूछते तूबी! द्रौपदीचे आख्खे पांच हजबंड्स स्लेवरीमंदी अटकले होते. तेनला अने खुदला बी रीलीव केला नी. आजून काय पायजे पतिव्रता व्हायला? तू म्हाभारत वाचला नाय? एकदा वाचून बग. माजा आक्शेंट आसाच हाय. माला नाय जमला तरी चालल. तुला चोक्कस जमतो नी, पछी सूं प्रोब्लेम थयो! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वनवास अन अज्ञातवास गुलामी म्हणवतील का? महाभारत तुम्ही तरी नीट वाचले आहेत का? मुख्य म्हणजे व्यासांचे महाभारत वाचले आहेत का रामनाथी आश्रमाचे वाचले आहेत ते स्पष्ट करा, बरं तुमच्या म्हणण्यानुसार द्रौपदीने 'पाच पती' अन सासूला अन स्वतःलाही 'गुलामगिरीतुन' मुक्त केले, हे पुरेसे आहे का पतिव्रता म्हणवून घ्यायला? ह्या हिशोबाने नवऱ्याच्या प्रोमोशन करता जर एखादी स्त्री त्याच्या बॉससोबत गुलुगुलु बोलू लागल्यास जवळीक साधू लागल्यास ती पतिव्रता होईल का? नाही ती पण पतीसाठीच काम करत होती असे म्हणायला वाव आहे ना...

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 02/03/2017 - 13:49
ए शाहेब, ते द्रौपदीच्या कपडा फाडला नी, तवा मिरेकल जाला. धृतराष्ट्र डरपोक होता. तो घाबरला अने तिला तीन बून दिले. पहेला बूनने तिने समदा पांडवांना स्लेवरीमधून बाहर काढला. दुसरा बून वापरला अने खुदबी स्लेव नाय अशा डीक्लेर केला. तिसरा बून रिफ्युज केला नी. आर्ग्युमेंट करते की क्षत्रिय फकस्त दोनच बून घेतात. अशी जबरदस्त कॅरॅक्टर हाय द्रौपदी. अने तू तिला पायफाकवू स्वैरिणीशी कंपेर करते. स्साला मी पारशी हाय अने इस्क्रू बद्धू तुजा ढिला पडलाय! व्हॉट अॅन आयरनी. वनवास वगैरे ड्रामा नंतर झाला. तेला अनुद्यूत म्हंतेत. अनुद्यूतमंदी बी युधिष्टिरने गोता खाल्ला नी. मंग वनवास अने अज्ञातवास मदी जायला लागला. फोरेष्ट एक्झाईलचा स्लेवरीशी कायबी संबंद नाय. व्यासांच्या महाभारत मंदी ह्ये सगळा लिवला हाय. पण तू वाचला नाय. जा वाचून ये. बाकी, ते रामनाथी आश्रमाचा महाभारत कुटे भेटतो? मी ऐकला नाय कंदी. आ.न., -गा.पै.

मिडास यांनी कुठचं पुस्तक संदर्भ म्हणून वापरलयं माहीत नाही. पण भिलों का भारथ नावाचं भगवानदास पटेल यांच संशोधनात्मक पुस्तक आहे. साहित्य अकादमी तर्फे आदिवासी भाषांच्या साहित्य प्रकल्पांतर्गत हे प्रसिद्ध झालं आहे. भारत नव्हे तर भारथ, कारण भारथ म्हणजे त्यांंच्या भाषेत युद्ध. आरवली पर्वत रांगांमधील गुजरातच्या खेडब्रम्हा, दांता तसंच राजस्थानच्या कोटडा या तालुक्यात व जवळपास रहाणा-या डोंगरी भिल्लांची ही भाषा, लिपी नसलेली खरं तर बोलीभाषा. जसजसं या समाजात शिक्षण आणि शहरी संस्कृती पोचली तशी ही भाषा देखील extinct होत चालली आहे. ते होऊ नये निदान त्या भाषेतील मौखिक साहित्य, रीतीभाती कुठेतरी लिखीत स्वरूपात रहाव्या म्हणून भगवानदासजींनी हा परीसर पिंजुन काढला. ही ८०च्या दशकातील गोष्ट. आधी त्यांच्यात प्रवेश मिळणं, विश्वासपात्र होणं, योग्य गाईड मिळणं याला देखील खूप वेळ लागला. त्यानंतर त्यांनी त्या जमातीतील गुरू/ साधू यांच्या तोंडून हे सर्व कैसेट्स वर ध्वनी मुद्रीत केले, ऋतूचक्रावर आधारलेलं भिल्लांचं जीवन. त्यांचे सणवार, लग्नं, म्रुत्यू या सा-याला प्रत्यक्ष उपस्थित राहून , भगवानदासजींनी सुमारे ४००कैसेट्सचा खजिना जमा केला, त्यानंतर अत्यंत मेहनतीनं हे पुस्तक लिहिलं. मिडासजींंनी या लेखात कुठलेही संदर्भ दिलेले नाहीत. पण लेख वाचून तो या पुस्तकावर आधारित आहे असं मला वाटलं. त्या लेखकाच्या मेहनतीचं श्रेय त्याला मिळावं असं मला वाटतं म्हणून हा भलाथोरला प्रतिसाद.:)

In reply to by प्राची अश्विनी

माहितीपूर्ण प्रतिसाद. त्यांची तळमळ तुमच्या प्रतिसादातून उत्तम पोचली. असे खरेच असेल तर मिडास ह्यांनी श्रेयनिर्देश करायला हरकत नाही.

पैसा 06/03/2017 - 09:13
जानपद कथा आपल्ण ऐकलेल्या प्रचलित कथाहून खूप वेगवेगळ्या असतात. रामायण आणि महाभारताची अशी अनेक रूपे ऐकायला मिळतात. प्राचीचा प्रतिसाद अतिशय आवडला.

मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे. सूडाचं राजकारण करणारा समाज मग तो स्त्रीसत्ताक असो की पुरुषसत्ताक सुसंस्कृत कसा समजला जातो ?

अभ्या.. 27/02/2017 - 17:39
जांभूळाअख्यानाच्या जवळपास जाणारी कथा. पारंपारिक मिथके , लोककथा अन संस्कृती ह्यांची सांगड जब्बरदस्त तितकीच धक्कादायक. . माझ्या 'मालकीन' कथेआधी ही वाचनात आली असती तर कदाचित मी शेवट बदलला असता. ;)

कॅलिडोस्कोप आहे महाभारात खरेच. अर्थात काही महापुरुषांना हे भिल्ल भारत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लिहिल्यासारखे वाटेल, त्याला नाईलाज आहे. =))

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 28/02/2017 - 23:00
ए शाहेब, तेचा काय जाला ते तुला सांगतो बग! ते जेएन्युवाला पब्लिक हाय ना, तेच्या अंगात लई म्हंजी लईच खाज हाय. प्रॉफेट महमंदचे बायडीला अशाकाय बोल्ते का ते? द्रौपदी च्यांगली सॉफ्ट टार्गेट भेटली हाय तेन्ला. काय बी ठोका भिलच्या नावाने. हिंदू पतिव्रता बाय देखली की तेंची टेम्पर एकदम ओवरशूट होते नी. स्साला सोताची गंदी फ्यांटशी इमेजिन करायला मिडलईस्ट मंदी जावा नी. हिथे इंडियामंदी काय काम तेंचा हां? महर्षी व्यास अशा उल्टासुल्टा बोल्ते काय द्रौपदीला? मंग हा भिल च्याप्टर कुठून आला? तो बी डायरेक्ट नाईंटीन्थ सेंच्युरीमदी. स्साला काय लफडा हाय? अंग्रेज यायच्या पहले कोनीबी कशा ऐकला नाय भिल महाभारत? बकवास तेच्यामारी. आ.न., -गा.पै.

असोच असो! गामा तुमची 'पतिव्रता' ची परिभाषा काय हो? उत्तर नीट मराठीत दिले तरी चालेल, उगाच फालतू पारशी गुज्जू ऍक्सेन्ट नाही मारला तर बरे, तसेही तुम्हाला जमत नाहीये तो, ते एक परत असो.

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 02/03/2017 - 00:23
ए फेदरवेट शाहेब, स्साला कसला इडियट सवाल पूछते तूबी! द्रौपदीचे आख्खे पांच हजबंड्स स्लेवरीमंदी अटकले होते. तेनला अने खुदला बी रीलीव केला नी. आजून काय पायजे पतिव्रता व्हायला? तू म्हाभारत वाचला नाय? एकदा वाचून बग. माजा आक्शेंट आसाच हाय. माला नाय जमला तरी चालल. तुला चोक्कस जमतो नी, पछी सूं प्रोब्लेम थयो! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वनवास अन अज्ञातवास गुलामी म्हणवतील का? महाभारत तुम्ही तरी नीट वाचले आहेत का? मुख्य म्हणजे व्यासांचे महाभारत वाचले आहेत का रामनाथी आश्रमाचे वाचले आहेत ते स्पष्ट करा, बरं तुमच्या म्हणण्यानुसार द्रौपदीने 'पाच पती' अन सासूला अन स्वतःलाही 'गुलामगिरीतुन' मुक्त केले, हे पुरेसे आहे का पतिव्रता म्हणवून घ्यायला? ह्या हिशोबाने नवऱ्याच्या प्रोमोशन करता जर एखादी स्त्री त्याच्या बॉससोबत गुलुगुलु बोलू लागल्यास जवळीक साधू लागल्यास ती पतिव्रता होईल का? नाही ती पण पतीसाठीच काम करत होती असे म्हणायला वाव आहे ना...

In reply to by फेदरवेट साहेब

गामा पैलवान 02/03/2017 - 13:49
ए शाहेब, ते द्रौपदीच्या कपडा फाडला नी, तवा मिरेकल जाला. धृतराष्ट्र डरपोक होता. तो घाबरला अने तिला तीन बून दिले. पहेला बूनने तिने समदा पांडवांना स्लेवरीमधून बाहर काढला. दुसरा बून वापरला अने खुदबी स्लेव नाय अशा डीक्लेर केला. तिसरा बून रिफ्युज केला नी. आर्ग्युमेंट करते की क्षत्रिय फकस्त दोनच बून घेतात. अशी जबरदस्त कॅरॅक्टर हाय द्रौपदी. अने तू तिला पायफाकवू स्वैरिणीशी कंपेर करते. स्साला मी पारशी हाय अने इस्क्रू बद्धू तुजा ढिला पडलाय! व्हॉट अॅन आयरनी. वनवास वगैरे ड्रामा नंतर झाला. तेला अनुद्यूत म्हंतेत. अनुद्यूतमंदी बी युधिष्टिरने गोता खाल्ला नी. मंग वनवास अने अज्ञातवास मदी जायला लागला. फोरेष्ट एक्झाईलचा स्लेवरीशी कायबी संबंद नाय. व्यासांच्या महाभारत मंदी ह्ये सगळा लिवला हाय. पण तू वाचला नाय. जा वाचून ये. बाकी, ते रामनाथी आश्रमाचा महाभारत कुटे भेटतो? मी ऐकला नाय कंदी. आ.न., -गा.पै.

मिडास यांनी कुठचं पुस्तक संदर्भ म्हणून वापरलयं माहीत नाही. पण भिलों का भारथ नावाचं भगवानदास पटेल यांच संशोधनात्मक पुस्तक आहे. साहित्य अकादमी तर्फे आदिवासी भाषांच्या साहित्य प्रकल्पांतर्गत हे प्रसिद्ध झालं आहे. भारत नव्हे तर भारथ, कारण भारथ म्हणजे त्यांंच्या भाषेत युद्ध. आरवली पर्वत रांगांमधील गुजरातच्या खेडब्रम्हा, दांता तसंच राजस्थानच्या कोटडा या तालुक्यात व जवळपास रहाणा-या डोंगरी भिल्लांची ही भाषा, लिपी नसलेली खरं तर बोलीभाषा. जसजसं या समाजात शिक्षण आणि शहरी संस्कृती पोचली तशी ही भाषा देखील extinct होत चालली आहे. ते होऊ नये निदान त्या भाषेतील मौखिक साहित्य, रीतीभाती कुठेतरी लिखीत स्वरूपात रहाव्या म्हणून भगवानदासजींनी हा परीसर पिंजुन काढला. ही ८०च्या दशकातील गोष्ट. आधी त्यांच्यात प्रवेश मिळणं, विश्वासपात्र होणं, योग्य गाईड मिळणं याला देखील खूप वेळ लागला. त्यानंतर त्यांनी त्या जमातीतील गुरू/ साधू यांच्या तोंडून हे सर्व कैसेट्स वर ध्वनी मुद्रीत केले, ऋतूचक्रावर आधारलेलं भिल्लांचं जीवन. त्यांचे सणवार, लग्नं, म्रुत्यू या सा-याला प्रत्यक्ष उपस्थित राहून , भगवानदासजींनी सुमारे ४००कैसेट्सचा खजिना जमा केला, त्यानंतर अत्यंत मेहनतीनं हे पुस्तक लिहिलं. मिडासजींंनी या लेखात कुठलेही संदर्भ दिलेले नाहीत. पण लेख वाचून तो या पुस्तकावर आधारित आहे असं मला वाटलं. त्या लेखकाच्या मेहनतीचं श्रेय त्याला मिळावं असं मला वाटतं म्हणून हा भलाथोरला प्रतिसाद.:)

In reply to by प्राची अश्विनी

माहितीपूर्ण प्रतिसाद. त्यांची तळमळ तुमच्या प्रतिसादातून उत्तम पोचली. असे खरेच असेल तर मिडास ह्यांनी श्रेयनिर्देश करायला हरकत नाही.

पैसा 06/03/2017 - 09:13
जानपद कथा आपल्ण ऐकलेल्या प्रचलित कथाहून खूप वेगवेगळ्या असतात. रामायण आणि महाभारताची अशी अनेक रूपे ऐकायला मिळतात. प्राचीचा प्रतिसाद अतिशय आवडला.
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.

फायनल डिल - कथा - काल्पनीक

सिरुसेरि ·

एस 24/01/2017 - 08:13
वातावरणनिर्मिती छान झाली, पण कथाबीज काही इतके सकस वाटले नाही. मध्य आणि शेवट यावर जास्त काम करायला हवे होते असे वाटले. विशेषतः शेवट जास्त खुलवता आला असता का? कारण कथेतले ट्विस्ट्स हे अपेक्षितच होते. परिच्छेद सुरू होतानाच पुढे काय घडेल ह्याचा अंदाज लावता येतोय.

एस 24/01/2017 - 08:13
वातावरणनिर्मिती छान झाली, पण कथाबीज काही इतके सकस वाटले नाही. मध्य आणि शेवट यावर जास्त काम करायला हवे होते असे वाटले. विशेषतः शेवट जास्त खुलवता आला असता का? कारण कथेतले ट्विस्ट्स हे अपेक्षितच होते. परिच्छेद सुरू होतानाच पुढे काय घडेल ह्याचा अंदाज लावता येतोय.
फायनल डिल - कथा - काल्पनीक रात्रीचा अंधार अधिकच दाट होत चालला आहे . रातकिड्यांची किरकिरही वाढत चालली आहे . सगळीकडे काळोख वेढुन राहिला आहे . रस्त्यांवरची वर्दळ कधीच थांबली आहे . कुठेतरी दुरवर रात्रीची गस्त घालत फिरत असलेल्या गुरख्याचे काठी आपटणे आणी त्याची "जागते रहो" हि आरोळी , एवढाच काय तो आवाज या शांत वातावरणात ऐकु येत आहे . आपल्या घराच्या वरच्या खोलीत खुर्चीवर बसुन तो एकाग्रपणे काहितरी लिहितो आहे . घड्याळात किती वाजले याची त्याला काहिच जाणीव नाही . आपल्या मनातल्या कल्पना तो मन लावुन हातातल्या लेखणीने समोरच्या टेबलावरील डायरीमध्ये भराभरा उतरवतो आहे .

काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग)

औरंगजेब ·

पुण्यात आमचे आगमन झाले २००७ साली, सोबतची पोरे इंजिनियर झाली, अन आम्ही उकिरडे फुकत वायडी होत बीएस्सी झालो, कॉर्पोरेट आपल्यासाठी नाही ही गाठ बांधत मनात यूपीएससी करून साहेब व्हायचे आले अन वडिलांच्या खंबीर सपोर्ट ने ते स्वप्न पुरे करायला पुण्यात २४/११/२००७ रोजी डेरेदाखल झालो. (ते लक्झरी बसचे तिकीट अकोला-पुणे अजूनही जपून ठेवलंय) . पहिले गेलो चाणक्य मंडळ तिथे त्या रिसेप्शनिस्ट ताई ने 'इकडे कुठे आला कपाशीला डवरे देणे सोडून' लुक दिल्यावर प्रबोधिनी मध्ये गेलो, तिकडे कोणीतरी शबनम बॅग वाल्या दादांनी '२००८ पूर्व परिक्षे करता प्रवेश बंद झालेत' असे सांगितल्यावर एकदम अवसान गळाले, म्हणले २ दिवस राहून दारू पिऊ मित्रांसोबत अन परत घरची वाट पकडू, असं ठरवून प्रबोधिनीहुन थेट सुटलो झेड ब्रिजावर. तिथे फाकफाक एक सिगरेट मारून खिशातली टोटल मोजली अन मित्राला बॅलन्स जाळत फोन केला "हॅलो राख्या कुठं आहेस बे? " "रूम वर" "माही ऍडमिशन नाही झाली लेका, आता रे?" "जाऊ दे ये रूम वर दारू पाजतो" "तू येतं का घ्याले मले डेक्कन वरी?" "बाप्पा, संग काही ^गुलाब बाबा बँड पार्टी बी आणा लागते काय मंग? " "ये न राख्या फोकनीच्या, लेका मले काही सुचू नाही राहले" "बायल्यावानी करू नको चु**रीच्या, सरका डेक्कन ले धस अन कोथरूड डेपो बस पकड, मी जास्तीत जास्ती पौड ब्रिज ले येईन घ्याले" "बरं तसंच करतो मंग, 10 मिंट लागतीन नाही रे?" "हौ! लेका जसा का तू मोठ्या उमरी मधून विठ्ठलनगरले चालला नाही रे होबाऱ्या?, अर्धा घंटा पकड" "बरं" असा काहीसा पुण्यात आल्या आल्या आमचा तिसरा तास होता, बाकी कधी लय जमली तर लिहून काढू, तोवर वाचत बसतो ^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी ----------×--------------×--------- प्रबोधिनी जवळ "सांबर पोहे" "शिरा" मिळणारे ठिकाण म्हणजे उभे स्पोर्ट्स शेजारची पडकी बखळ, तिथे पोहे विकणारा उभे पार्टी पैकीच कोणीतरी एक होता, तिकडे कच्चुन नाश्ता केला की आम्ही 'उभ्याला आडवा केला' म्हणत परत लायब्ररी मध्ये जात असू, पुण्यात राहून यूपीएससी होऊ शकते, त्याला चांगला क्लास नाही चांगले वाचनालय शोधावे लागते, हा स्वानुभव (आयएएस हुकल्यावर झालेला साक्षात्कार) अनारसे सामोसेवाला फालतू आहे, त्याच्याच समोर एक डेअरी आहे नाव विसरलो, तिकडे त्याकाळी १०₹/ग्लासच्या दराला उत्तम ताक, रोज मिल्क, स्ट्रॉबेरी मिल्क वगैरे मिळत असे, अनियमित खाणे जागरण अन अभ्यासाने ऍसिडिटी झाली का आम्ही तिथे दुधाला जात असू

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री 07/01/2017 - 18:58
>>^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी =)) =)) बापूसाहेब तुम्ही लिहण्यासाठी काय घ्याल? आग्रहच ना? तो आम्ही सगळेच करतो आहोत. त्यामुळे जीवाला खा .. आणि आम्हा 'बापू फॅन क्लब' साठी लिहा लवकर. (बाकी अनारसे सामोसेवाल्याला फालतू म्हटल्याने प्रतिसादाला दोन स्मायली कमी झाल्यात याची नोंद घ्यावी ;-) )

In reply to by आनंदयात्री

अहो आग्रह वगैरे काय उगीच आनंदयात्री , तुम्ही वाचक लोक्स आहात म्हणून आम्ही बापूसाहेब आहोत. तुमचा अन अजयाताईंचा आदेश पोचला, फक्त वेळ नाहीये, तो मिळाला की लेखन करूच, तोवर असेच प्रतिसादातून लिखाण होत राहील, बाकी अनारसेवाला मुद्दा मुद्दा ध्यानी घेतलेला आहे, चवी व्यक्तिसापेक्ष हो, तुमचा आदर आहेच, फक्त आमच्या चवीला प्रामाणिक राहता अनारसेच्या समोस्याचा आदर राखणे काही जमले नाही बघा =)) =))

अजया 07/01/2017 - 18:43
मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !

In reply to by अजया

नंदन 07/01/2017 - 19:42
मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !
लंपनच्या भाषेत सांगायचे तरः तंतोतंत!

In reply to by नंदन

आदूबाळ 07/01/2017 - 20:44
+२ "उभ्याला आडवा केला" हे वाक्य त्या उभे स्पोर्ट्सवाल्याच्या संदर्भात फ्यामस दिसतंय. किती दिवसांनी फॉलोअप करायचा बापूसाहेब?

पुण्यात आमचे आगमन झाले २००७ साली, सोबतची पोरे इंजिनियर झाली, अन आम्ही उकिरडे फुकत वायडी होत बीएस्सी झालो, कॉर्पोरेट आपल्यासाठी नाही ही गाठ बांधत मनात यूपीएससी करून साहेब व्हायचे आले अन वडिलांच्या खंबीर सपोर्ट ने ते स्वप्न पुरे करायला पुण्यात २४/११/२००७ रोजी डेरेदाखल झालो. (ते लक्झरी बसचे तिकीट अकोला-पुणे अजूनही जपून ठेवलंय) . पहिले गेलो चाणक्य मंडळ तिथे त्या रिसेप्शनिस्ट ताई ने 'इकडे कुठे आला कपाशीला डवरे देणे सोडून' लुक दिल्यावर प्रबोधिनी मध्ये गेलो, तिकडे कोणीतरी शबनम बॅग वाल्या दादांनी '२००८ पूर्व परिक्षे करता प्रवेश बंद झालेत' असे सांगितल्यावर एकदम अवसान गळाले, म्हणले २ दिवस राहून दारू पिऊ मित्रांसोबत अन परत घरची वाट पकडू, असं ठरवून प्रबोधिनीहुन थेट सुटलो झेड ब्रिजावर. तिथे फाकफाक एक सिगरेट मारून खिशातली टोटल मोजली अन मित्राला बॅलन्स जाळत फोन केला "हॅलो राख्या कुठं आहेस बे? " "रूम वर" "माही ऍडमिशन नाही झाली लेका, आता रे?" "जाऊ दे ये रूम वर दारू पाजतो" "तू येतं का घ्याले मले डेक्कन वरी?" "बाप्पा, संग काही ^गुलाब बाबा बँड पार्टी बी आणा लागते काय मंग? " "ये न राख्या फोकनीच्या, लेका मले काही सुचू नाही राहले" "बायल्यावानी करू नको चु**रीच्या, सरका डेक्कन ले धस अन कोथरूड डेपो बस पकड, मी जास्तीत जास्ती पौड ब्रिज ले येईन घ्याले" "बरं तसंच करतो मंग, 10 मिंट लागतीन नाही रे?" "हौ! लेका जसा का तू मोठ्या उमरी मधून विठ्ठलनगरले चालला नाही रे होबाऱ्या?, अर्धा घंटा पकड" "बरं" असा काहीसा पुण्यात आल्या आल्या आमचा तिसरा तास होता, बाकी कधी लय जमली तर लिहून काढू, तोवर वाचत बसतो ^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी ----------×--------------×--------- प्रबोधिनी जवळ "सांबर पोहे" "शिरा" मिळणारे ठिकाण म्हणजे उभे स्पोर्ट्स शेजारची पडकी बखळ, तिथे पोहे विकणारा उभे पार्टी पैकीच कोणीतरी एक होता, तिकडे कच्चुन नाश्ता केला की आम्ही 'उभ्याला आडवा केला' म्हणत परत लायब्ररी मध्ये जात असू, पुण्यात राहून यूपीएससी होऊ शकते, त्याला चांगला क्लास नाही चांगले वाचनालय शोधावे लागते, हा स्वानुभव (आयएएस हुकल्यावर झालेला साक्षात्कार) अनारसे सामोसेवाला फालतू आहे, त्याच्याच समोर एक डेअरी आहे नाव विसरलो, तिकडे त्याकाळी १०₹/ग्लासच्या दराला उत्तम ताक, रोज मिल्क, स्ट्रॉबेरी मिल्क वगैरे मिळत असे, अनियमित खाणे जागरण अन अभ्यासाने ऍसिडिटी झाली का आम्ही तिथे दुधाला जात असू

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री 07/01/2017 - 18:58
>>^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी =)) =)) बापूसाहेब तुम्ही लिहण्यासाठी काय घ्याल? आग्रहच ना? तो आम्ही सगळेच करतो आहोत. त्यामुळे जीवाला खा .. आणि आम्हा 'बापू फॅन क्लब' साठी लिहा लवकर. (बाकी अनारसे सामोसेवाल्याला फालतू म्हटल्याने प्रतिसादाला दोन स्मायली कमी झाल्यात याची नोंद घ्यावी ;-) )

In reply to by आनंदयात्री

अहो आग्रह वगैरे काय उगीच आनंदयात्री , तुम्ही वाचक लोक्स आहात म्हणून आम्ही बापूसाहेब आहोत. तुमचा अन अजयाताईंचा आदेश पोचला, फक्त वेळ नाहीये, तो मिळाला की लेखन करूच, तोवर असेच प्रतिसादातून लिखाण होत राहील, बाकी अनारसेवाला मुद्दा मुद्दा ध्यानी घेतलेला आहे, चवी व्यक्तिसापेक्ष हो, तुमचा आदर आहेच, फक्त आमच्या चवीला प्रामाणिक राहता अनारसेच्या समोस्याचा आदर राखणे काही जमले नाही बघा =)) =))

अजया 07/01/2017 - 18:43
मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !

In reply to by अजया

नंदन 07/01/2017 - 19:42
मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !
लंपनच्या भाषेत सांगायचे तरः तंतोतंत!

In reply to by नंदन

आदूबाळ 07/01/2017 - 20:44
+२ "उभ्याला आडवा केला" हे वाक्य त्या उभे स्पोर्ट्सवाल्याच्या संदर्भात फ्यामस दिसतंय. किती दिवसांनी फॉलोअप करायचा बापूसाहेब?
सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी. माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली. पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

महासंग्राम ·

In reply to by महासंग्राम

ही ष्टोरी मोदींची नाही तर त्यांचे ते शब्द ऐकून किंवा भविष्यात ऐकायला येतील या विचारानेच "काही लोकांच्या झालेल्या मनःस्थितीची" आहे. यावरून कायप्पावर फिरणारा एक विनोद आठवला... काही लोकांनी मोदींना एक पत्र पाठवून विनंती केली की, तुमची 'मित्रों..'ने सुरुवात होणारी भाषणे सकाळी, करा दुपारी करा, संध्याकाळी सात पूर्वी करा, पण रात्री आठ-साडेआठला नका करू... सगळी उतरून जाते ना राव !"

In reply to by यशोधरा

नाहीच.. आता दुसर्‍या संकेतस्थळांवर लिहिन. मुख्य म्हणजे माझा धागा का उखडला याबाबत मिपाच्या संपादकांनी माझ्याशी अजिबात संवाद साधला नाही. त्यामुळे पुन्हा लिहिण्याचा उत्साह मावळलाय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 30/12/2016 - 18:59
नुसतीच कथा. सहा शब्दांच्या कथेला योगायोगाचे डिस्क्लेमर देणे नाकापेक्षा मोती जड होईल ;)

In reply to by महासंग्राम

ही ष्टोरी मोदींची नाही तर त्यांचे ते शब्द ऐकून किंवा भविष्यात ऐकायला येतील या विचारानेच "काही लोकांच्या झालेल्या मनःस्थितीची" आहे. यावरून कायप्पावर फिरणारा एक विनोद आठवला... काही लोकांनी मोदींना एक पत्र पाठवून विनंती केली की, तुमची 'मित्रों..'ने सुरुवात होणारी भाषणे सकाळी, करा दुपारी करा, संध्याकाळी सात पूर्वी करा, पण रात्री आठ-साडेआठला नका करू... सगळी उतरून जाते ना राव !"

In reply to by यशोधरा

नाहीच.. आता दुसर्‍या संकेतस्थळांवर लिहिन. मुख्य म्हणजे माझा धागा का उखडला याबाबत मिपाच्या संपादकांनी माझ्याशी अजिबात संवाद साधला नाही. त्यामुळे पुन्हा लिहिण्याचा उत्साह मावळलाय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 30/12/2016 - 18:59
नुसतीच कथा. सहा शब्दांच्या कथेला योगायोगाचे डिस्क्लेमर देणे नाकापेक्षा मोती जड होईल ;)
राम राम मंडळी, बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील. माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले. तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा....

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

स्वीट टॉकर ·

सिरुसेरि 06/12/2016 - 14:53
काली मंदिर .. पंडे..? सुदैवाने तुम्ही त्या ठगांच्या तावडितुन सुरक्षित सुटलात हेच खुप झालं .

वरुण मोहिते 06/12/2016 - 15:16
व्यक्तिशः मला कलकत्ता आवडतं. बहुतेकांना काली मंदिर ला असा अनुभव आला आहे जो सेम जगन्नाथ पुरी ओरिसा ला पण येतो . तुमचा अनुभव अगदीच वेगळा त्यातनं मार्ग काढलात बेस्ट . ओरिसा ला कबिसूर्य नगर ला राहिलेलो एक महिना देवाच्या नावाने लुटतात अक्षरशः कलकत्त्याला कित्येक वाऱ्या झाल्या आहेत हे सगळं करण्यामागे एकतर देवभोळेपणा किंवा त्या राज्यांची ग्रामीण आर्थिक परिस्थिती कारणीभूत असावी . असो अशी वेळ येऊ नये तुम्हाला मार्ग काढता आला तेवढं बस्स सध्यातरी .अधिक बोलो तर विषयांतर होईल . जाता जाता -अंदमान ला बंगाली लोकांना खूप शिव्या घालतात त्यांच्या वृत्तीमुळे

स्वीट टॉकर 06/12/2016 - 16:05
धन्यवाद! @कपिलमुनी - वाद घालायला लागू नये म्हणूनच वाजवीपेक्षा जास्त पैसे देवू केले. तरीपण ! @सिरुसेरि - आम्हाला टॅक्सीवाल्यानी सांगितलं की ते मला धूत होते तेव्हां कोणीतरी 'पुलीस आयी, पुलीस आयी' असं ओरडलं म्हणून इतक्या तडकाफडकी माझी सुटका झाली.

लेखन शैली तुमची मस्त आहे. हानामारीचा प्रसंग घडूनही तुम्ही हसत आहात हे डोळ्यासमोर तरळुन गेलं. प्रसंगाचा शेवट झकास. दुसऱ्या ठिकाणी कधीही हुस्त्या घालायच्या नाही, हे धोरण नेहमी चांगलं असतं. -दिलीप बिरुटे

बबन ताम्बे 06/12/2016 - 18:22
वाईट आणि चांगला - दोन्ही अनुभव मनुष्यस्वभावाची दोन टोके दाखवतात. तुमचे सर्व लेख म्हणजे वाचकांना पर्वणीच असते.

अजया 06/12/2016 - 18:38
बापरे! काय मस्त लिहिलंय.डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग.

विवेकपटाईत 06/12/2016 - 19:16
भयंकर प्रसंग. कलकत्यात असाच काही अनुभव आमच्या एका नातलगाला आला होता. बाकी जिथे लाल झंडा असतो, तिथल्या लोकांशी वाद घालू नये, हे नेहमीच लक्ष्यात ठेवते. (कितीही शिकलेले दिसले तरीही).

पगला गजोधर 06/12/2016 - 19:18
बाप रे , पंडे आणि फॉरवर्ड युनियन शी संबंधित ??? (भगव्या ऐवजी लाल बावटा ??) असो, असा अनुभव (लुटण्याचा) जेजुरी ला सुद्धा येतो, आता तर काय, जय मल्हार शिरेल नंतर तर फुल्ल लुटालूट ....

In reply to by विशुमित

पगला गजोधर 07/12/2016 - 16:34
हे अशे सगळे पंडे दलाल दल्ले, यांना लाथ मारून घालवून दिले पाहिजे, दक्षिणा मागायला आले की पश्चिम भागावर लाथ मारली पाहिजे यांच्या .... (हा स्वखुशीने कोणी भाविक दक्षिणा देत असेल तर त्याला देऊ द्यावी ) सर्वसामान्य लोक व देवदर्शन (मूर्तीदर्शन ) यांच्यात एजंट नकोत... सर्व मोठ्या देवस्थान / पूजास्थळ नॅशनलाईज झाले पाहिजेत.

In reply to by पगला गजोधर

विशुमित 07/12/2016 - 17:09
सहमत.. लहान तोंडी मोठा घास... देवाच्या आणि आपल्यामध्ये दक्षिणा सारखी अजन्ट्स हवेतच कशाला? काय म्हणताय?? (आपण तर बेल-फुल पण नाही घेत पायताण काढून बुंगाट गाभाऱ्यात पाळतो)

In reply to by विशुमित

मराठी_माणूस 08/12/2016 - 10:02
आणखीन मोठा घास. दक्षीणा घेणारे एजंट असतात तिथे देव असतो का ? आणि असलाच तर हे सगळे तो नुसता बघत बसतो का आणि बघतच असेल तर असा देव काय कामाचा

बापरे!!! टॅक्सीवाले मिसेस आणि मुलीला त्रास देत असताना तुम्ही तिकडे धावलात, हाणामारी होणार हे माहिती असुन.. एरवी विचार करुन भीती वाटते पण माणुस स्वतःला संतापलेल्या जमावाच्या हातात सोपवुन देतो..कुटुंबाला वाचवण्यासाठी.. __/\__ मागे एकदा चर्चा झाली होती की आपण आपला जीव वाचवु की लेकराचा.. मला नेहमीच वाटतं की आपण लेकराचा वाचवु..

भारी अनुभव ! थोडक्यात सुटलात हे चांगले झाले. अनोळखी जागी, हातघाईवर न येता, "माझे तुमच्या संस्कृतीतुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" असे वैचारिक/भावनिक धोबीपछाड उपयोगी पडतात. अशाने, कधी कधी, आपल्या विरोधातले काही लोक फुटून, आपली बाजू घेऊन, उरलेल्यांना आवरतात असा अनुभव आहे. कमीत कमी शारिरीक इजा होत नाही.

स्वीट टॉकर 06/12/2016 - 23:43
सर्वजण, धन्यवाद! @कंजूस - जेव्हां त्यानी माझ्या मुलीवर हात उचलला तेव्हां त्यानी लक्ष्मणरेषा ओलांडली. मग तो पंडा का असे ना! पिराताई - तुम्ही अशा पद्धतीनी वर्णन केलं आहे की मलाच मी काहीतरी भारी केल्यासारखं वाटतय. धन्स!! त्या आठदहा जणांऐवजी जर पन्नास असते आणि हातात तलवारी असत्या तर मला त्यांच्याकडे जाण्याचं धारिष्ट झालं असतं की नाही याची शंका आहे. त्यामुळे घरच्या सुरक्षिततेत जरी असं वाटलं की आपण नक्की लेकरालाच वाचवू तरी प्रत्यक्ष प्रसंग आला तर सामान्य माणूस काय निर्णय घेईल याबद्दल खात्री देणं अवघड आहे. डॉ. म्हात्रे - माझे तुमच्या संस्कृती, तुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" हा अप्रोच सगळ्यात योग्य आहे. पण तेव्हां माझ्या डोक्यात अजिबात असा विचारदेखील आला नाही.

स्वीट टॉकर 07/12/2016 - 11:43
पिराताई, येवढा विश्वास दाखविल्याबद्दल धन्यवाद! मात्र तलवारींशी इन्टर्व्ह्यू झाल्यानंतर लेख लिहिता आला असता असं वाटत नाही. ;)

अर्धवटराव 07/12/2016 - 12:19
थोडक्यात वाचलात साहेब. पण तुम्ही त्याला नको त्या ठिकाणी लाथ का मारलीत? त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद मधे ति प्रक्षीप्त क्रीया असेल असं वाटत नाहि, कारण तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं. मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?
“जर कधी तुम्ही हरवलात किंवा दुसर्या कुठल्या संकटात सापडलात आणि सगळेच अनोळखी असतील तर मदत शीख मनुष्याकडे मागा.”
ह्म्म्म्म. पॉईण्ट आहे. अवांतरः भारतात विवीध धर्मीयांची इतकी स्थानं आहेत. पण कुठल्या चर्च वा गुरुद्वारासंबंधी अशी लुटमार्/हातापाई ऐकायला येत नाहि. हिंदुंची देवस्थानं जितकी मोठी तेव्हढंच दर्शन खोटं असं का व्हावं कळत नाहि. अपवाद आहेच म्हणा.

In reply to by अर्धवटराव

वरुण मोहिते 08/12/2016 - 10:59
गुरु , डेरा सच्चा सौदा किंवा कुठल्याही गुरूंचा राजकारणावर खूप प्रभाव आहे बिलकुल भ्रष्ट आहेत ते . अबाऊट चर्च भारतात कित्येक मिशनर्यांनी कसा पैसा कमवला सगळ्यांना माहित आहेत. जगातही चर्चेस आणि त्यांचं अर्थकारण नक्की पहा त्यामुळे श्रद्धा आहे लुटणारे आहेत काही झालं तरी जाणारे लोकही आहेत . ह्याला काही उपाय नाही. जस वर कोणीतरी जेजुरी चा उल्लेख केला कितीही नाही म्हटलं तरी मला जावंच लागत आमचं कुलदैवत आहे . पण देवाच्या नावाने जी सामान्य लोक तिथे येतात त्यांची परवड पाहणं पैशासाठी लुटणं लग्न झालं कि बायकांना ५ पायऱ्या उचलून घेऊन जाणं हे सर्व पहिल की मूड जातो .अश्या कित्येक प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत . सो हे चालणारच आहे .

In reply to by अर्धवटराव

nanaba 08/12/2016 - 16:32
अमेरिकेत असताना क्रिश्चन कलीग कडून चर्च ला कसे कंपल्सरी डोनेशन द्यावे लागते. न दिल्यास कम्युनिटीत कसे एकटे पडायला होते - वगैरे ऐकले आहे. डोनेशन ची रक्कम थोडीथोडकी नसते आणि वन टाईम नसते - हे ही पक्के. तो आपला धर्म नसल्यान आणि तो जिथे मेजोरिटीत आहे तिथला अनुभव नसल्याने आपल्याला ' आल इज वेल ' असे वाटू शकते.

स्वीट टॉकर 07/12/2016 - 15:01
@ अर्धवटराव - तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं.'मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?' तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. माझी तेव्हांची क्रिया काही रागाच्या भरात केलेली नव्हती. एखाद्याने आपल्याला निष्कारण एक बुक्का मारला तर प्रत्युत्तर म्हणून त्याला आपण फक्त एक बुक्का मारणे हे माझ्या मते अजिबात चूक आहे. आपण इतके बुक्के मारले पाहिजेत की पुन्हा आपल्याला बुक्का मारायला तो धजावता कामा नये. आपण इतके बुक्के मारले म्हटल्यावर आपल्याला त्याची किंमत या ना त्या मार्गानी चुकती करायला लागणार हे ओघाओघानी आलंच! त्याची तयारी मात्र हवी. आपण एक बुक्क्याला एकच बुक्का मारून थांबलो तर कंट्रोल शत्रूच्याच हातात राहातो. तो आता लाथ मारायला मोकळा होतो.

In reply to by स्वीट टॉकर

अर्धवटराव 07/12/2016 - 23:59
पण अशा बर्स्ट्मोड बुक्काबुक्कीत समोरच्याला गंभीर इजा झाली असती, ( सदर प्रकरणात त्याचे प्राण जायचे चान्सेस सुद्धा होते ) तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर काय बेतली असती ? कल्पनाच करवत नाहि.

रायनची आई 07/12/2016 - 17:09
श्वास रोखून ठेवायला लावणारा अनुभव..तुमची लिहीण्याच्या हातोटीने सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. देवाच्या आणि आपल्यात मध्यस्थ बघितले की चीड येते.

मारवा 07/12/2016 - 21:36
स्वीटटॉकरजी तुम्हाला जो अनुभव आला तो खरोखर भयावह आणि वाईटच आहे. तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्याया विरोधात इच्छा असुनही पोलिस तक्रार करु शकला नाहीत अशी परीस्थीती अशी मजबुरी वाट्याला येणे उद्बेगजनकच आहे. जे झाले ते सोडुन द्या ते तुमच्या हातात काही नव्हते मात्र अजुनही एक उपाय तुम्ही नव्हे आपण सर्वांनी करायलाच हवा. ज्याची सुरुवात तुम्ही केलेलीच आहे एकप्रकारे. अशा जागांविषयी अशा पंड्याविषयी जमेल तितके जास्तीत जास्त प्रचाराची साधने वापरुन फेसबुक व्हॉटस अप जे काय असेल ते. टुरीझम च्या साइटीवर ऑफीसात कुठे फिडबॅक घेतला जात असेल तिथे , मित्रमंडळी, नातेवाईकांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हा अनुभव शेअर करत रहावा. त्यात मंदीराचे नाव, पंडे कुठे गाठतात, फोटो असतील तर अती उत्तम जमेल तेवढे मटेरीयल ओपन करुन हायलाइट करुन शेअर करीत राहावे. आणि या बदमाषांना मॅक्सीमम एक्सपोज करत रहावे, यांची माउथ पब्लीसीटी करत रहावी. इतर व्यक्ती जे इथे भेट देतील त्यांना किमान हे सर्व वाचुन या धोक्याचा एक "अवेयरनेस" तरी निर्माण होइल. व जी व्यक्ती सावध आहे अगोदरच ती या प्रकारापासुन स्वतःचा बचाव करु शकेल. तर आपण जसा हा लेख लिहीला तसा अधिकाधिक प्रचार अशा जांगांचा व जिथे जिथे असे धोके आहेत त्याची पब्लीसीटी करावी. असे मला आपले एक वाटते.

रेवती 08/12/2016 - 02:05
बापरे! वाईट अनुभव, पण देवस्थानाला असेच अनुभव येतात. आम्ही तिरुपतीला गेलो असताना इतकी गर्दी होती की आमचा तीन वर्षांचा मुलगा घुसमटला. त्यानंतर कोणत्याही देवस्थानाला एकतर जायचेच नाही किंवा मुलगा मोठा झाल्यावर जायचे असे ठरवले. नंतर कधी गेलोच नाही हेही खरेच!

स्वीट टॉकर 08/12/2016 - 09:26
@मारवा - तुमचे विचार योग्यच आहेत. मात्र असं लिहायला लागलं की आपण काय हेतूने लिहीत आहोत हा हेतू दूर राहून हे हिंदू धर्माविरुद्ध लिहिलं आहे अशी कल्पना होवून विषय भलतीकडेच फरफटला जातो. खरं सांगायचं तर मला पंड्यांचा फारसा राग येत नाही. त्यांनी काही आपल्याला आपल्या घरातला देव सोडून इकडे या अशी जबरदस्ती केली का? आपण आपल्या पायांनी चालत त्यांच्या तावडीत गेलो. मग ते आपल्या वीकनेसचा फायदा घेणारच! ही जगाची रीतच आहे. अयोग्य असली तरी.

In reply to by स्वीट टॉकर

विशुमित 08/12/2016 - 12:34
मोठ्या घासा वरून चर्चा चालू होती...आमच्या सारखे गावाकडचे शेतकरी मोठी चपाती खातात... मारवाडी मित्राच्या घरी फुलके (छोट्या छोट्या रोट्या), त्याने वाढली कि एका घासात एक फुलका हाणायचा....२० फुलके खाल्ले..२० घासात जेवण आटोपलं. बाकी तुमचा धागा उघडला की, त्याच्या शीर्षकाच्या गाण्यातील घट्टम कानात गुंजतो.. कुठे शोधिसी रामेश्वर...

गवि 08/12/2016 - 15:54
भयानक अनुभव. तुम्ही हलक्याफुलक्या प्रकारे मांडला असला तरी त्यावेळी खूपच भीतीदायक वाटलं असणार. असाच काहीसा अनुभव चेन्नैच्या त्या प्रसिद्ध स्ट्रीट मार्केटमधे यायचा. (नाव विसरलो पण चेन्नईतल्या पॅरीज / पॅरिस एरियात असलेले विक्रेते.). वस्तूची चौकशी जरी केली तरी ते विक्रेते ती वस्तू आपल्या हातातच बळंच कोंबायचे. आणि मग आता हात लावला म्हणजे ती विकत घेतलीच असं म्हणून पैशासाठी धमक्या द्यायचे. आजूबाजूचे अन्य विक्रेते टोळी करुन घेराव घालायचे, शिव्या द्यायचे. प्रसंगी गुद्दागुद्दीवर उतरायचे. बर्मा बाजार की काय ते नाव विसरलो. आता कदाचित तो नसेलही. आमचे सगळे संदर्भ जुने.

स्वीट टॉकर 08/12/2016 - 16:14
@गवि - बर्मा बझार. बरोबर. स्मगल केलेल्या वस्तू तिथे मिळायच्या. तिथे रेग्युलर गुंडगिरीच चालायची! मला वाटतं आता वस्तू उघडपणे आयात होतात त्यामुळे त्या बर्मा बझारचं प्रयोजनच नाहिसं झालं आहे. आता आहे की नाही कुणास ठाऊक. तिथली एक मजेदार आठवण आहे. (मारामारीची नाही.) टाकीन एखादे दिवशी.

सिरुसेरि 06/12/2016 - 14:53
काली मंदिर .. पंडे..? सुदैवाने तुम्ही त्या ठगांच्या तावडितुन सुरक्षित सुटलात हेच खुप झालं .

वरुण मोहिते 06/12/2016 - 15:16
व्यक्तिशः मला कलकत्ता आवडतं. बहुतेकांना काली मंदिर ला असा अनुभव आला आहे जो सेम जगन्नाथ पुरी ओरिसा ला पण येतो . तुमचा अनुभव अगदीच वेगळा त्यातनं मार्ग काढलात बेस्ट . ओरिसा ला कबिसूर्य नगर ला राहिलेलो एक महिना देवाच्या नावाने लुटतात अक्षरशः कलकत्त्याला कित्येक वाऱ्या झाल्या आहेत हे सगळं करण्यामागे एकतर देवभोळेपणा किंवा त्या राज्यांची ग्रामीण आर्थिक परिस्थिती कारणीभूत असावी . असो अशी वेळ येऊ नये तुम्हाला मार्ग काढता आला तेवढं बस्स सध्यातरी .अधिक बोलो तर विषयांतर होईल . जाता जाता -अंदमान ला बंगाली लोकांना खूप शिव्या घालतात त्यांच्या वृत्तीमुळे

स्वीट टॉकर 06/12/2016 - 16:05
धन्यवाद! @कपिलमुनी - वाद घालायला लागू नये म्हणूनच वाजवीपेक्षा जास्त पैसे देवू केले. तरीपण ! @सिरुसेरि - आम्हाला टॅक्सीवाल्यानी सांगितलं की ते मला धूत होते तेव्हां कोणीतरी 'पुलीस आयी, पुलीस आयी' असं ओरडलं म्हणून इतक्या तडकाफडकी माझी सुटका झाली.

लेखन शैली तुमची मस्त आहे. हानामारीचा प्रसंग घडूनही तुम्ही हसत आहात हे डोळ्यासमोर तरळुन गेलं. प्रसंगाचा शेवट झकास. दुसऱ्या ठिकाणी कधीही हुस्त्या घालायच्या नाही, हे धोरण नेहमी चांगलं असतं. -दिलीप बिरुटे

बबन ताम्बे 06/12/2016 - 18:22
वाईट आणि चांगला - दोन्ही अनुभव मनुष्यस्वभावाची दोन टोके दाखवतात. तुमचे सर्व लेख म्हणजे वाचकांना पर्वणीच असते.

अजया 06/12/2016 - 18:38
बापरे! काय मस्त लिहिलंय.डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग.

विवेकपटाईत 06/12/2016 - 19:16
भयंकर प्रसंग. कलकत्यात असाच काही अनुभव आमच्या एका नातलगाला आला होता. बाकी जिथे लाल झंडा असतो, तिथल्या लोकांशी वाद घालू नये, हे नेहमीच लक्ष्यात ठेवते. (कितीही शिकलेले दिसले तरीही).

पगला गजोधर 06/12/2016 - 19:18
बाप रे , पंडे आणि फॉरवर्ड युनियन शी संबंधित ??? (भगव्या ऐवजी लाल बावटा ??) असो, असा अनुभव (लुटण्याचा) जेजुरी ला सुद्धा येतो, आता तर काय, जय मल्हार शिरेल नंतर तर फुल्ल लुटालूट ....

In reply to by विशुमित

पगला गजोधर 07/12/2016 - 16:34
हे अशे सगळे पंडे दलाल दल्ले, यांना लाथ मारून घालवून दिले पाहिजे, दक्षिणा मागायला आले की पश्चिम भागावर लाथ मारली पाहिजे यांच्या .... (हा स्वखुशीने कोणी भाविक दक्षिणा देत असेल तर त्याला देऊ द्यावी ) सर्वसामान्य लोक व देवदर्शन (मूर्तीदर्शन ) यांच्यात एजंट नकोत... सर्व मोठ्या देवस्थान / पूजास्थळ नॅशनलाईज झाले पाहिजेत.

In reply to by पगला गजोधर

विशुमित 07/12/2016 - 17:09
सहमत.. लहान तोंडी मोठा घास... देवाच्या आणि आपल्यामध्ये दक्षिणा सारखी अजन्ट्स हवेतच कशाला? काय म्हणताय?? (आपण तर बेल-फुल पण नाही घेत पायताण काढून बुंगाट गाभाऱ्यात पाळतो)

In reply to by विशुमित

मराठी_माणूस 08/12/2016 - 10:02
आणखीन मोठा घास. दक्षीणा घेणारे एजंट असतात तिथे देव असतो का ? आणि असलाच तर हे सगळे तो नुसता बघत बसतो का आणि बघतच असेल तर असा देव काय कामाचा

बापरे!!! टॅक्सीवाले मिसेस आणि मुलीला त्रास देत असताना तुम्ही तिकडे धावलात, हाणामारी होणार हे माहिती असुन.. एरवी विचार करुन भीती वाटते पण माणुस स्वतःला संतापलेल्या जमावाच्या हातात सोपवुन देतो..कुटुंबाला वाचवण्यासाठी.. __/\__ मागे एकदा चर्चा झाली होती की आपण आपला जीव वाचवु की लेकराचा.. मला नेहमीच वाटतं की आपण लेकराचा वाचवु..

भारी अनुभव ! थोडक्यात सुटलात हे चांगले झाले. अनोळखी जागी, हातघाईवर न येता, "माझे तुमच्या संस्कृतीतुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" असे वैचारिक/भावनिक धोबीपछाड उपयोगी पडतात. अशाने, कधी कधी, आपल्या विरोधातले काही लोक फुटून, आपली बाजू घेऊन, उरलेल्यांना आवरतात असा अनुभव आहे. कमीत कमी शारिरीक इजा होत नाही.

स्वीट टॉकर 06/12/2016 - 23:43
सर्वजण, धन्यवाद! @कंजूस - जेव्हां त्यानी माझ्या मुलीवर हात उचलला तेव्हां त्यानी लक्ष्मणरेषा ओलांडली. मग तो पंडा का असे ना! पिराताई - तुम्ही अशा पद्धतीनी वर्णन केलं आहे की मलाच मी काहीतरी भारी केल्यासारखं वाटतय. धन्स!! त्या आठदहा जणांऐवजी जर पन्नास असते आणि हातात तलवारी असत्या तर मला त्यांच्याकडे जाण्याचं धारिष्ट झालं असतं की नाही याची शंका आहे. त्यामुळे घरच्या सुरक्षिततेत जरी असं वाटलं की आपण नक्की लेकरालाच वाचवू तरी प्रत्यक्ष प्रसंग आला तर सामान्य माणूस काय निर्णय घेईल याबद्दल खात्री देणं अवघड आहे. डॉ. म्हात्रे - माझे तुमच्या संस्कृती, तुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" हा अप्रोच सगळ्यात योग्य आहे. पण तेव्हां माझ्या डोक्यात अजिबात असा विचारदेखील आला नाही.

स्वीट टॉकर 07/12/2016 - 11:43
पिराताई, येवढा विश्वास दाखविल्याबद्दल धन्यवाद! मात्र तलवारींशी इन्टर्व्ह्यू झाल्यानंतर लेख लिहिता आला असता असं वाटत नाही. ;)

अर्धवटराव 07/12/2016 - 12:19
थोडक्यात वाचलात साहेब. पण तुम्ही त्याला नको त्या ठिकाणी लाथ का मारलीत? त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद मधे ति प्रक्षीप्त क्रीया असेल असं वाटत नाहि, कारण तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं. मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?
“जर कधी तुम्ही हरवलात किंवा दुसर्या कुठल्या संकटात सापडलात आणि सगळेच अनोळखी असतील तर मदत शीख मनुष्याकडे मागा.”
ह्म्म्म्म. पॉईण्ट आहे. अवांतरः भारतात विवीध धर्मीयांची इतकी स्थानं आहेत. पण कुठल्या चर्च वा गुरुद्वारासंबंधी अशी लुटमार्/हातापाई ऐकायला येत नाहि. हिंदुंची देवस्थानं जितकी मोठी तेव्हढंच दर्शन खोटं असं का व्हावं कळत नाहि. अपवाद आहेच म्हणा.

In reply to by अर्धवटराव

वरुण मोहिते 08/12/2016 - 10:59
गुरु , डेरा सच्चा सौदा किंवा कुठल्याही गुरूंचा राजकारणावर खूप प्रभाव आहे बिलकुल भ्रष्ट आहेत ते . अबाऊट चर्च भारतात कित्येक मिशनर्यांनी कसा पैसा कमवला सगळ्यांना माहित आहेत. जगातही चर्चेस आणि त्यांचं अर्थकारण नक्की पहा त्यामुळे श्रद्धा आहे लुटणारे आहेत काही झालं तरी जाणारे लोकही आहेत . ह्याला काही उपाय नाही. जस वर कोणीतरी जेजुरी चा उल्लेख केला कितीही नाही म्हटलं तरी मला जावंच लागत आमचं कुलदैवत आहे . पण देवाच्या नावाने जी सामान्य लोक तिथे येतात त्यांची परवड पाहणं पैशासाठी लुटणं लग्न झालं कि बायकांना ५ पायऱ्या उचलून घेऊन जाणं हे सर्व पहिल की मूड जातो .अश्या कित्येक प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत . सो हे चालणारच आहे .

In reply to by अर्धवटराव

nanaba 08/12/2016 - 16:32
अमेरिकेत असताना क्रिश्चन कलीग कडून चर्च ला कसे कंपल्सरी डोनेशन द्यावे लागते. न दिल्यास कम्युनिटीत कसे एकटे पडायला होते - वगैरे ऐकले आहे. डोनेशन ची रक्कम थोडीथोडकी नसते आणि वन टाईम नसते - हे ही पक्के. तो आपला धर्म नसल्यान आणि तो जिथे मेजोरिटीत आहे तिथला अनुभव नसल्याने आपल्याला ' आल इज वेल ' असे वाटू शकते.

स्वीट टॉकर 07/12/2016 - 15:01
@ अर्धवटराव - तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं.'मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?' तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. माझी तेव्हांची क्रिया काही रागाच्या भरात केलेली नव्हती. एखाद्याने आपल्याला निष्कारण एक बुक्का मारला तर प्रत्युत्तर म्हणून त्याला आपण फक्त एक बुक्का मारणे हे माझ्या मते अजिबात चूक आहे. आपण इतके बुक्के मारले पाहिजेत की पुन्हा आपल्याला बुक्का मारायला तो धजावता कामा नये. आपण इतके बुक्के मारले म्हटल्यावर आपल्याला त्याची किंमत या ना त्या मार्गानी चुकती करायला लागणार हे ओघाओघानी आलंच! त्याची तयारी मात्र हवी. आपण एक बुक्क्याला एकच बुक्का मारून थांबलो तर कंट्रोल शत्रूच्याच हातात राहातो. तो आता लाथ मारायला मोकळा होतो.

In reply to by स्वीट टॉकर

अर्धवटराव 07/12/2016 - 23:59
पण अशा बर्स्ट्मोड बुक्काबुक्कीत समोरच्याला गंभीर इजा झाली असती, ( सदर प्रकरणात त्याचे प्राण जायचे चान्सेस सुद्धा होते ) तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर काय बेतली असती ? कल्पनाच करवत नाहि.

रायनची आई 07/12/2016 - 17:09
श्वास रोखून ठेवायला लावणारा अनुभव..तुमची लिहीण्याच्या हातोटीने सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. देवाच्या आणि आपल्यात मध्यस्थ बघितले की चीड येते.

मारवा 07/12/2016 - 21:36
स्वीटटॉकरजी तुम्हाला जो अनुभव आला तो खरोखर भयावह आणि वाईटच आहे. तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्याया विरोधात इच्छा असुनही पोलिस तक्रार करु शकला नाहीत अशी परीस्थीती अशी मजबुरी वाट्याला येणे उद्बेगजनकच आहे. जे झाले ते सोडुन द्या ते तुमच्या हातात काही नव्हते मात्र अजुनही एक उपाय तुम्ही नव्हे आपण सर्वांनी करायलाच हवा. ज्याची सुरुवात तुम्ही केलेलीच आहे एकप्रकारे. अशा जागांविषयी अशा पंड्याविषयी जमेल तितके जास्तीत जास्त प्रचाराची साधने वापरुन फेसबुक व्हॉटस अप जे काय असेल ते. टुरीझम च्या साइटीवर ऑफीसात कुठे फिडबॅक घेतला जात असेल तिथे , मित्रमंडळी, नातेवाईकांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हा अनुभव शेअर करत रहावा. त्यात मंदीराचे नाव, पंडे कुठे गाठतात, फोटो असतील तर अती उत्तम जमेल तेवढे मटेरीयल ओपन करुन हायलाइट करुन शेअर करीत राहावे. आणि या बदमाषांना मॅक्सीमम एक्सपोज करत रहावे, यांची माउथ पब्लीसीटी करत रहावी. इतर व्यक्ती जे इथे भेट देतील त्यांना किमान हे सर्व वाचुन या धोक्याचा एक "अवेयरनेस" तरी निर्माण होइल. व जी व्यक्ती सावध आहे अगोदरच ती या प्रकारापासुन स्वतःचा बचाव करु शकेल. तर आपण जसा हा लेख लिहीला तसा अधिकाधिक प्रचार अशा जांगांचा व जिथे जिथे असे धोके आहेत त्याची पब्लीसीटी करावी. असे मला आपले एक वाटते.

रेवती 08/12/2016 - 02:05
बापरे! वाईट अनुभव, पण देवस्थानाला असेच अनुभव येतात. आम्ही तिरुपतीला गेलो असताना इतकी गर्दी होती की आमचा तीन वर्षांचा मुलगा घुसमटला. त्यानंतर कोणत्याही देवस्थानाला एकतर जायचेच नाही किंवा मुलगा मोठा झाल्यावर जायचे असे ठरवले. नंतर कधी गेलोच नाही हेही खरेच!

स्वीट टॉकर 08/12/2016 - 09:26
@मारवा - तुमचे विचार योग्यच आहेत. मात्र असं लिहायला लागलं की आपण काय हेतूने लिहीत आहोत हा हेतू दूर राहून हे हिंदू धर्माविरुद्ध लिहिलं आहे अशी कल्पना होवून विषय भलतीकडेच फरफटला जातो. खरं सांगायचं तर मला पंड्यांचा फारसा राग येत नाही. त्यांनी काही आपल्याला आपल्या घरातला देव सोडून इकडे या अशी जबरदस्ती केली का? आपण आपल्या पायांनी चालत त्यांच्या तावडीत गेलो. मग ते आपल्या वीकनेसचा फायदा घेणारच! ही जगाची रीतच आहे. अयोग्य असली तरी.

In reply to by स्वीट टॉकर

विशुमित 08/12/2016 - 12:34
मोठ्या घासा वरून चर्चा चालू होती...आमच्या सारखे गावाकडचे शेतकरी मोठी चपाती खातात... मारवाडी मित्राच्या घरी फुलके (छोट्या छोट्या रोट्या), त्याने वाढली कि एका घासात एक फुलका हाणायचा....२० फुलके खाल्ले..२० घासात जेवण आटोपलं. बाकी तुमचा धागा उघडला की, त्याच्या शीर्षकाच्या गाण्यातील घट्टम कानात गुंजतो.. कुठे शोधिसी रामेश्वर...

गवि 08/12/2016 - 15:54
भयानक अनुभव. तुम्ही हलक्याफुलक्या प्रकारे मांडला असला तरी त्यावेळी खूपच भीतीदायक वाटलं असणार. असाच काहीसा अनुभव चेन्नैच्या त्या प्रसिद्ध स्ट्रीट मार्केटमधे यायचा. (नाव विसरलो पण चेन्नईतल्या पॅरीज / पॅरिस एरियात असलेले विक्रेते.). वस्तूची चौकशी जरी केली तरी ते विक्रेते ती वस्तू आपल्या हातातच बळंच कोंबायचे. आणि मग आता हात लावला म्हणजे ती विकत घेतलीच असं म्हणून पैशासाठी धमक्या द्यायचे. आजूबाजूचे अन्य विक्रेते टोळी करुन घेराव घालायचे, शिव्या द्यायचे. प्रसंगी गुद्दागुद्दीवर उतरायचे. बर्मा बाजार की काय ते नाव विसरलो. आता कदाचित तो नसेलही. आमचे सगळे संदर्भ जुने.

स्वीट टॉकर 08/12/2016 - 16:14
@गवि - बर्मा बझार. बरोबर. स्मगल केलेल्या वस्तू तिथे मिळायच्या. तिथे रेग्युलर गुंडगिरीच चालायची! मला वाटतं आता वस्तू उघडपणे आयात होतात त्यामुळे त्या बर्मा बझारचं प्रयोजनच नाहिसं झालं आहे. आता आहे की नाही कुणास ठाऊक. तिथली एक मजेदार आठवण आहे. (मारामारीची नाही.) टाकीन एखादे दिवशी.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं. मी देवळात जाणारा नव्हे.

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप ·

नाखु 09/11/2016 - 15:45
एक बळी घेतलास कथेत, असहिष्णु कुठला !!! (खास मिपा विचारवंत प्रतिसाद) अता मूळ प्रतिसाद, भारी जमलीय कथा

नाखु 09/11/2016 - 15:45
एक बळी घेतलास कथेत, असहिष्णु कुठला !!! (खास मिपा विचारवंत प्रतिसाद) अता मूळ प्रतिसाद, भारी जमलीय कथा
दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता. चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!" पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले.

एकदा पहावा असा व्हिडिओ

alokhande ·
यु ट्युब वर हा विडिओ पहिला आणि यावर्षीचि दिवाळी एक्दम सध्या पध्दतीने साजरी करून शिल्लक पैसे मधून गरीब लोकांना त्यांच्या गर्जेनुसार वस्तू देनार आहे आपण हि एक्दापहावा असा विडिओ लिंक - https://m.youtube.com/watch?v=g1Jpn0Kmsu4

शत शब्द कथा - भाव कि किंमत

विअर्ड विक्स ·
सई नि साहिल चांगले मित्र होते. पदव्यूत्तर शिक्षणासाठीसुद्धा साहिलने सईसोबत प्रवेश घेतला होता. वेलीवर फुल उमलणार का ? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पदव्यूत्तर अंतिम परीक्षेच्यावेळी दोघे एकाच वर्गात होते.पेपर सुरु होण्यास ५ मिनिटे बाकी होती. अचानक सईचे घड्याळ बंद पडते,नि ती निरागसपणे साहिलकडे त्याचे घड्याळ मागते. साहिल एक क्षणभर विचार करत आपले घड्याळ तिला देतो.वर्गातील सर्वांचेच लक्ष त्या दोंघाकडे जाते. पण फिकीर नव्हती , साहिलला त्याच्या वेळ नियोजनाची नि सईला .... अनेक वर्षांनंतर सई नि साहिल परत भेटतात. सई साहिलसाठी भेट म्हणून घड्याळ घेऊन येते.

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

स्वीट टॉकर ·

नाखु 13/10/2016 - 08:53
दूरदर्शनच्या गुलदस्ता कार्यक्रमाची आठवण झाली,अजूबाजूलाअ घडणार्या कथांअमधले नाट्य्,ताण तणाव टिपणारी कथा. आवडली. बोटीला बोट धरून पुढे आणणे ही विनंती.

खेडूत 13/10/2016 - 10:29
लिफ्ट म्हटलं की ब्रम्हे आठवण्याच्या आजच्या काळात हा वेगळा अनुभव खूपच आवडला. तुम्ही तो असा मस्त मांडलाय म्हणून आवडला. अजून अनुभव येऊद्यात!

In reply to by बोका-ए-आझम

आदूबाळ 14/10/2016 - 21:02
ब्रह्म्यांचा किस्साही खराच आहे. वाचकांची रिअ‍ॅलिटी गंडली आहे. - "मेनी वर्ल्ड्स इंटरप्रीटेशन ऑफ क्वांटम ब्रह्मे" या पुस्तकाच्या मलपृष्ठावरून

In reply to by आदूबाळ

नाखु 15/10/2016 - 08:50
वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीने प्रकरण (भाग या अर्थाने केकता लफडी या अर्थाने नाही) लिहिली जातात तशी मिपाकरांनी अनुक्रमे खालील व्य्कतींच्या नजरेतून या घटनेचे कथन करावे असे मिपावरच्या सिद्धहस्त लेखकांना आवाहन.
  • जिला लिफ्टबरोबर पैश्याची गिफ्ट मिळाली ती कथानायीका नाव मोनिका शृंगारपुरे
  • कथा नायीकेची मैत्रीण माया जवळकर
  • घरमालक बाई दुर्गाताई जमदग्नी
  • मित्र नार्दन राजाराम फुल्पापडीकर (ज्याचे लग्न झाले आणि त्या लग्नात लेखकू गेला होता)
  • आणि बाग्काम विभागाचे प्रमुख (लेखकू ब्र्ह्मेचे बॉस भुजंगराव गोजमगुंडे)
  • बागकाम विभागातील माळी बुवा दाशिव दामोदर फुले.
म्हणजे त्या महाकथेला न्याय दिल्या सारखे होईल.आदुदादु तुम्ही सुरुवात करा या जोडसाखळीची.

मी-सौरभ 13/10/2016 - 18:23
काका, तुमच्या लेखनाचा पंखा झालोय. असेच सुचेल आठवेल ते लिहीत रहा. असलं लेखन आता दुर्मीळ झालंय मिपावर.

स्वीट टॉकर 13/10/2016 - 18:45
सर्वजण, धन्यवाद! नाखु - जसा वेळ मिळेल तसं लिहिणं चालू आहे. खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का? मला स्वतःला फिक्शन वाचायला आवडत नाही. त्यात शौर्य, ताकद, शक्ती, भीती वगैरे सगळंच खोटंखोटं असल्यामुळे कशालाच मर्यादा नसते. त्यामुळे मला कोठलीच फिक्शनल गोष्ट पकड घेते असं वाटंत नाही. मात्र गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इन्डिया नी 'Write India' या नावानी इन्ग्रजीत फिक्शन लिहिण्याच्या स्पर्धा (दर महिन्याला एक अशा एकंदर अकरा) आयोजित केलेल्या होत्या. दर महिन्याला एक नामांकित लेखक एक परिच्छेद द्यायचा. हा परिच्छेद आपल्या कथेत जसाच्या तसा वापरून दोन हजार शब्दांची गोष्ट तयार करायची. मी पाठवल्या होत्या दोन. बक्षीस बिक्षीस काही मिळालं नाही पण एखाद दिवशी मराठीत अनुवाद करून त्या कथा मिपावर टाकीन. त्या लिहिताना मला कळलं की सरळसोट अनुभव सांगणं किती सोपं आहे फिक्शनच्या तुलनेत.

मी-सौरभ 13/10/2016 - 19:39
खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का?
काका: ब्रम्हे माहिती नाहीत तुम्हाला :( ते ई-सकाळ वरचे सुप्पर्हिट्ट लेखक आहेत. लिन्क देइलच कुणितरी म्हणुन मी शोधत नाही.

स्वीट टॉकर 13/10/2016 - 22:55
धन्यवाद सौरभ, मी सकाळची हार्ड कॉपी वाचतो. पण लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यावर The resource you are looking for has been removed, had its name changed, or is temporarily unavailable. येत आहे.

मी-सौरभ 14/10/2016 - 14:07
जाऊ दे हा तो मुक्तपीठ वरचा सर्वात प्रसिद्ध लेख
या घटनेला अंदाजे 22 वर्षे झाली. पुणे विद्यापीठात बागेच्या ऑफिसात होतो. नुकतीच नवीन लुना घेतली होती. रोज जाणे असल्यानं बहुतेक मुली परिचयाच्या झाल्या होत्या; पण मला मुलींच्या मागे जाणं, गप्पा मारणं या गोष्टी जमायच्या नाहीत व तशी वेळच कधी आली नाही. कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या. ऑफिसमध्ये जाता-येताना मुली लिफ्ट मागायच्या व मी त्यांना लुनावर सोडत असे, त्यामुळे परिचय व्हायचा. असाच एकदा सुट्टीच्या दिवशी म्हसोबा गेटसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडलो, तर काय एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी समोर उभी. 'विद्यापीठ गेटपर्यंत सोडता का?'' माझ्या उत्तराची वाट न पाहता ती माझ्या मागे बसली. पुढे कॉर्नरला अशोका हॉटेलमध्ये तिने कॉफी दिली व बाहेर आलो. मग ती म्हणाली, 'प्लीज, जरा औंधला रूमवर सोडता का? उशीर झाला आहे.'' रात्रीचे साडेआठ वाजले होते. स्त्रीदाक्षिण्य म्हणून आम्ही निघालो. ते दिवस थंडीचे होते. गार वारं व थंडी, राजभवनच्या पुढे गेल्यावर तिला खूप थंडी वाजू लागली. माझा जर्किन तिला घालायला दिला व आम्ही पुढं निघालो. थोड्या वेळानं तिनं अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो. मला असा अनुभव नवीनच होता. केव्हा एकदा तिला रूमवर सोडतो, असं झालं होतं. शिक्षकनगरच्या पुढे कॉर्नरवर तिच्या रूमवर सोडले. ती व तिच्या मैत्रीणींनी आत बोलावून गरम चहा दिला. गप्पा मारताना तिने 4-5 हजार रुपये आहेत का, मला फी भरायची आहे. मी उद्याच तुम्हाला तुमच्या ऑफिसात पैसे परत आणून देते. मी तुम्हाला रोज पाहते. नक्की तुमचे पैसे देईन. विश्‍वास ठेवा, असं सांगितलं. ती नाव, आडनावावरून चांगल्या घराण्यातील वाटली म्हणून माझ्याकडे होते, ते चार हजार रुपये दिले. घरी जायला अजून खूप उशीर होईल म्हणून मी जोरातच घरी आलो. इतर कामाच्या गडबडीत दुसऱ्या दिवशी ती येणार हे विसरून गेलो. मित्राच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या गडबडीत व कामामुळे ती गोष्ट पूर्ण विसरलो. आठ दिवस झाले, एकदम मला पैशाची व त्या तरुणीची आठवण झाली म्हणून लगेचच ऑफिस सुटल्यावर तिच्या रूमवर गेलो. बेल वाजल्यावर एक वयस्कर बाईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना आठ दिवसांपूर्वीची सगळी हकिकत सांगितली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून मला तर चक्करच येते की काय असं झालं. त्या म्हणाल्या, की त्या दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. त्या परवाच त्यांच्या गावी गेल्या. तुझ्यासारख्या दोन-तीन जणांना त्यांनी फसविले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नशीब चार हजार गेले. इतर दोन-तीन जणांना तर त्या तिघींनी बराच गंडा घातला आहे. स्त्रीदाक्षिण्य दाखवून मी फसलो गेलो होतो, तेव्हापासून कोणाही अनोळखी तरुणीला लिफ्ट न देण्याचा निश्‍चयच केला.

स्वीट टॉकर 15/10/2016 - 12:51
सर्वजण, पुन्हा धन्यवाद! आदुबाळ आणि नाखु - :) सौरभ - धन्यवाद. तुम्ही लेखच टाकलात ते बरं झालं. माझ्याकडे अजूनही उघडत नाही. झेनचं म्हणणं पटलं. प्रतिक्रियांशिवाय लेख अपूर्ण आहे. झेन - माझ्या सदस्यनामात अनुस्वार नको. यात तुमचं शुद्धलेखनाचं बौद्धिक घेण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र Tonker या शब्दाचा बोली इंग्रजीत अर्थ 'चुथडा करणारी व्यक्ती' असा होतो. मनिमौ - संकेतस्थळं इतकी user friendly असताना पुस्तकांकडे कोण बघतो?

In reply to by स्वीट टॉकर

झेन 15/10/2016 - 18:06
या मोबाईल वर टंकताना अनुस्वाराशिवाय अर्धचंद्र सापडत नाही कधीकधी ईंग्रजी टंकून प्रश्न सुटतो कधी नाही. बाकी माझे शुध्दलेखन सुधारायला खुपच स्कोप आहे.

विशुमित 17/10/2016 - 10:36
थोडा धाग्याच्या विचारापेक्षा माझा एक प्रश्न होता... अमुक एका व्यक्ती कडे गन/रेवोल्वर विद लायसेन्स असेल आणि त्याने एखाद्यावर ती रोखली (स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) गुन्हा होऊ शकतो का?

स्वीट टॉकर 17/10/2016 - 15:48
याचं उत्तर कायदेतज्ञच देऊ शकेल. मात्र "(स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) " अशा दोन परस्परविरोधी परिस्थितींना आपण एकाच बासनात गुंडाळू शकणार नाही. स्व संरक्षणार्थ बर्याच गोष्टींना परवानगी असेलही जी भीती दाखवण्यासाठी नसेल.

नाखु 13/10/2016 - 08:53
दूरदर्शनच्या गुलदस्ता कार्यक्रमाची आठवण झाली,अजूबाजूलाअ घडणार्या कथांअमधले नाट्य्,ताण तणाव टिपणारी कथा. आवडली. बोटीला बोट धरून पुढे आणणे ही विनंती.

खेडूत 13/10/2016 - 10:29
लिफ्ट म्हटलं की ब्रम्हे आठवण्याच्या आजच्या काळात हा वेगळा अनुभव खूपच आवडला. तुम्ही तो असा मस्त मांडलाय म्हणून आवडला. अजून अनुभव येऊद्यात!

In reply to by बोका-ए-आझम

आदूबाळ 14/10/2016 - 21:02
ब्रह्म्यांचा किस्साही खराच आहे. वाचकांची रिअ‍ॅलिटी गंडली आहे. - "मेनी वर्ल्ड्स इंटरप्रीटेशन ऑफ क्वांटम ब्रह्मे" या पुस्तकाच्या मलपृष्ठावरून

In reply to by आदूबाळ

नाखु 15/10/2016 - 08:50
वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीने प्रकरण (भाग या अर्थाने केकता लफडी या अर्थाने नाही) लिहिली जातात तशी मिपाकरांनी अनुक्रमे खालील व्य्कतींच्या नजरेतून या घटनेचे कथन करावे असे मिपावरच्या सिद्धहस्त लेखकांना आवाहन.
  • जिला लिफ्टबरोबर पैश्याची गिफ्ट मिळाली ती कथानायीका नाव मोनिका शृंगारपुरे
  • कथा नायीकेची मैत्रीण माया जवळकर
  • घरमालक बाई दुर्गाताई जमदग्नी
  • मित्र नार्दन राजाराम फुल्पापडीकर (ज्याचे लग्न झाले आणि त्या लग्नात लेखकू गेला होता)
  • आणि बाग्काम विभागाचे प्रमुख (लेखकू ब्र्ह्मेचे बॉस भुजंगराव गोजमगुंडे)
  • बागकाम विभागातील माळी बुवा दाशिव दामोदर फुले.
म्हणजे त्या महाकथेला न्याय दिल्या सारखे होईल.आदुदादु तुम्ही सुरुवात करा या जोडसाखळीची.

मी-सौरभ 13/10/2016 - 18:23
काका, तुमच्या लेखनाचा पंखा झालोय. असेच सुचेल आठवेल ते लिहीत रहा. असलं लेखन आता दुर्मीळ झालंय मिपावर.

स्वीट टॉकर 13/10/2016 - 18:45
सर्वजण, धन्यवाद! नाखु - जसा वेळ मिळेल तसं लिहिणं चालू आहे. खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का? मला स्वतःला फिक्शन वाचायला आवडत नाही. त्यात शौर्य, ताकद, शक्ती, भीती वगैरे सगळंच खोटंखोटं असल्यामुळे कशालाच मर्यादा नसते. त्यामुळे मला कोठलीच फिक्शनल गोष्ट पकड घेते असं वाटंत नाही. मात्र गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इन्डिया नी 'Write India' या नावानी इन्ग्रजीत फिक्शन लिहिण्याच्या स्पर्धा (दर महिन्याला एक अशा एकंदर अकरा) आयोजित केलेल्या होत्या. दर महिन्याला एक नामांकित लेखक एक परिच्छेद द्यायचा. हा परिच्छेद आपल्या कथेत जसाच्या तसा वापरून दोन हजार शब्दांची गोष्ट तयार करायची. मी पाठवल्या होत्या दोन. बक्षीस बिक्षीस काही मिळालं नाही पण एखाद दिवशी मराठीत अनुवाद करून त्या कथा मिपावर टाकीन. त्या लिहिताना मला कळलं की सरळसोट अनुभव सांगणं किती सोपं आहे फिक्शनच्या तुलनेत.

मी-सौरभ 13/10/2016 - 19:39
खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का?
काका: ब्रम्हे माहिती नाहीत तुम्हाला :( ते ई-सकाळ वरचे सुप्पर्हिट्ट लेखक आहेत. लिन्क देइलच कुणितरी म्हणुन मी शोधत नाही.

स्वीट टॉकर 13/10/2016 - 22:55
धन्यवाद सौरभ, मी सकाळची हार्ड कॉपी वाचतो. पण लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यावर The resource you are looking for has been removed, had its name changed, or is temporarily unavailable. येत आहे.

मी-सौरभ 14/10/2016 - 14:07
जाऊ दे हा तो मुक्तपीठ वरचा सर्वात प्रसिद्ध लेख
या घटनेला अंदाजे 22 वर्षे झाली. पुणे विद्यापीठात बागेच्या ऑफिसात होतो. नुकतीच नवीन लुना घेतली होती. रोज जाणे असल्यानं बहुतेक मुली परिचयाच्या झाल्या होत्या; पण मला मुलींच्या मागे जाणं, गप्पा मारणं या गोष्टी जमायच्या नाहीत व तशी वेळच कधी आली नाही. कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या. ऑफिसमध्ये जाता-येताना मुली लिफ्ट मागायच्या व मी त्यांना लुनावर सोडत असे, त्यामुळे परिचय व्हायचा. असाच एकदा सुट्टीच्या दिवशी म्हसोबा गेटसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडलो, तर काय एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी समोर उभी. 'विद्यापीठ गेटपर्यंत सोडता का?'' माझ्या उत्तराची वाट न पाहता ती माझ्या मागे बसली. पुढे कॉर्नरला अशोका हॉटेलमध्ये तिने कॉफी दिली व बाहेर आलो. मग ती म्हणाली, 'प्लीज, जरा औंधला रूमवर सोडता का? उशीर झाला आहे.'' रात्रीचे साडेआठ वाजले होते. स्त्रीदाक्षिण्य म्हणून आम्ही निघालो. ते दिवस थंडीचे होते. गार वारं व थंडी, राजभवनच्या पुढे गेल्यावर तिला खूप थंडी वाजू लागली. माझा जर्किन तिला घालायला दिला व आम्ही पुढं निघालो. थोड्या वेळानं तिनं अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो. मला असा अनुभव नवीनच होता. केव्हा एकदा तिला रूमवर सोडतो, असं झालं होतं. शिक्षकनगरच्या पुढे कॉर्नरवर तिच्या रूमवर सोडले. ती व तिच्या मैत्रीणींनी आत बोलावून गरम चहा दिला. गप्पा मारताना तिने 4-5 हजार रुपये आहेत का, मला फी भरायची आहे. मी उद्याच तुम्हाला तुमच्या ऑफिसात पैसे परत आणून देते. मी तुम्हाला रोज पाहते. नक्की तुमचे पैसे देईन. विश्‍वास ठेवा, असं सांगितलं. ती नाव, आडनावावरून चांगल्या घराण्यातील वाटली म्हणून माझ्याकडे होते, ते चार हजार रुपये दिले. घरी जायला अजून खूप उशीर होईल म्हणून मी जोरातच घरी आलो. इतर कामाच्या गडबडीत दुसऱ्या दिवशी ती येणार हे विसरून गेलो. मित्राच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या गडबडीत व कामामुळे ती गोष्ट पूर्ण विसरलो. आठ दिवस झाले, एकदम मला पैशाची व त्या तरुणीची आठवण झाली म्हणून लगेचच ऑफिस सुटल्यावर तिच्या रूमवर गेलो. बेल वाजल्यावर एक वयस्कर बाईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना आठ दिवसांपूर्वीची सगळी हकिकत सांगितली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून मला तर चक्करच येते की काय असं झालं. त्या म्हणाल्या, की त्या दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. त्या परवाच त्यांच्या गावी गेल्या. तुझ्यासारख्या दोन-तीन जणांना त्यांनी फसविले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नशीब चार हजार गेले. इतर दोन-तीन जणांना तर त्या तिघींनी बराच गंडा घातला आहे. स्त्रीदाक्षिण्य दाखवून मी फसलो गेलो होतो, तेव्हापासून कोणाही अनोळखी तरुणीला लिफ्ट न देण्याचा निश्‍चयच केला.

स्वीट टॉकर 15/10/2016 - 12:51
सर्वजण, पुन्हा धन्यवाद! आदुबाळ आणि नाखु - :) सौरभ - धन्यवाद. तुम्ही लेखच टाकलात ते बरं झालं. माझ्याकडे अजूनही उघडत नाही. झेनचं म्हणणं पटलं. प्रतिक्रियांशिवाय लेख अपूर्ण आहे. झेन - माझ्या सदस्यनामात अनुस्वार नको. यात तुमचं शुद्धलेखनाचं बौद्धिक घेण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र Tonker या शब्दाचा बोली इंग्रजीत अर्थ 'चुथडा करणारी व्यक्ती' असा होतो. मनिमौ - संकेतस्थळं इतकी user friendly असताना पुस्तकांकडे कोण बघतो?

In reply to by स्वीट टॉकर

झेन 15/10/2016 - 18:06
या मोबाईल वर टंकताना अनुस्वाराशिवाय अर्धचंद्र सापडत नाही कधीकधी ईंग्रजी टंकून प्रश्न सुटतो कधी नाही. बाकी माझे शुध्दलेखन सुधारायला खुपच स्कोप आहे.

विशुमित 17/10/2016 - 10:36
थोडा धाग्याच्या विचारापेक्षा माझा एक प्रश्न होता... अमुक एका व्यक्ती कडे गन/रेवोल्वर विद लायसेन्स असेल आणि त्याने एखाद्यावर ती रोखली (स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) गुन्हा होऊ शकतो का?

स्वीट टॉकर 17/10/2016 - 15:48
याचं उत्तर कायदेतज्ञच देऊ शकेल. मात्र "(स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) " अशा दोन परस्परविरोधी परिस्थितींना आपण एकाच बासनात गुंडाळू शकणार नाही. स्व संरक्षणार्थ बर्याच गोष्टींना परवानगी असेलही जी भीती दाखवण्यासाठी नसेल.
मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy.