मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी

सुधीर कांदळकर ·
प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत. प्रेमप्रणयशृंगार त्यांच्याकडेही असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारी आणि पिअरे क्यूरी हे वैज्ञानिक युगुल. जन्म १५ मे १८५९ पॅरीस इथे. मृत्यू पॅरीसला १९ एप्रिल १९०६. गुरू गॅब्रिएल लिपमन. भौतिकी हे पिअरेचे कार्यक्षेत्र.

पाकिस्तान- १०

अमरेंद्र बाहुबली ·

१९६५ साली मी १३ वर्षांचा होतो. थोडेफार कळू लागले होते. रेडिओ आणि छापील दैनिके याद्वारा बातम्या जनतेपर्यंत पोहोचत असत. युद्धवार्तातला थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे. मुंबईतल्या ब्लॅक आऊटमुळे थरार प्रभावी झाला होता. लोक उत्स्फूर्तपणे ब्लॅक आऊटच्या नियमांचे पालन करीत. काही वेळा बॉम्बहल्ल्यांचे भोंगे वाजले होते. बॉम्बहल्ला सुरू होतांना भोंग्यांचा स्वर उंचसखल होई तर संपल्यावर स्वर उतरता असे. कांही वेळां रात्री भोंगा वाजल्यावर विमानविरोधी तोफांमधून निघालेले ट्रेसर बुलेट्स् चे लाल प्रकाशमान गोळे आकाशातून वेगाने जातांना पाहिले आहेत. नंतरच्या काळात खेळात वाताहत झाल्यावर बातमीत खेमकरण झाले असा शब्दप्रयोग केला जाई. मालिका छान चालली आहे. धन्यवाद.

अमर विश्वास 24/04/2024 - 18:06
उत्तम .. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत .. जाताजाता ... याच वर्षी लडाख मधल्या तुर्तुक गावात दोन दिवस मुक्काम केला होता ... १९६५ च्या युध्दात हे गाव पाकिस्तानात होते १९७१ च्या युध्दात भारताने हे गाव काबीज केले. या गावाचे सामरिक महत्व इतके होते कि आर्मी ने हे गाव परत देण्यास चक्क नकार दिला आणि राज्यकर्त्यांना हे मान्य करावे लागले .. आजही गावात युद्धाच्या खुणा दिसतात ... पाकिस्तानचे जुने बंकर (पडीक) तसेच आहेत .. आत्ताची बॉर्डर येथून वीस किलोमीटरवर आहे

१९६५ साली मी १३ वर्षांचा होतो. थोडेफार कळू लागले होते. रेडिओ आणि छापील दैनिके याद्वारा बातम्या जनतेपर्यंत पोहोचत असत. युद्धवार्तातला थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे. मुंबईतल्या ब्लॅक आऊटमुळे थरार प्रभावी झाला होता. लोक उत्स्फूर्तपणे ब्लॅक आऊटच्या नियमांचे पालन करीत. काही वेळा बॉम्बहल्ल्यांचे भोंगे वाजले होते. बॉम्बहल्ला सुरू होतांना भोंग्यांचा स्वर उंचसखल होई तर संपल्यावर स्वर उतरता असे. कांही वेळां रात्री भोंगा वाजल्यावर विमानविरोधी तोफांमधून निघालेले ट्रेसर बुलेट्स् चे लाल प्रकाशमान गोळे आकाशातून वेगाने जातांना पाहिले आहेत. नंतरच्या काळात खेळात वाताहत झाल्यावर बातमीत खेमकरण झाले असा शब्दप्रयोग केला जाई. मालिका छान चालली आहे. धन्यवाद.

अमर विश्वास 24/04/2024 - 18:06
उत्तम .. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत .. जाताजाता ... याच वर्षी लडाख मधल्या तुर्तुक गावात दोन दिवस मुक्काम केला होता ... १९६५ च्या युध्दात हे गाव पाकिस्तानात होते १९७१ च्या युध्दात भारताने हे गाव काबीज केले. या गावाचे सामरिक महत्व इतके होते कि आर्मी ने हे गाव परत देण्यास चक्क नकार दिला आणि राज्यकर्त्यांना हे मान्य करावे लागले .. आजही गावात युद्धाच्या खुणा दिसतात ... पाकिस्तानचे जुने बंकर (पडीक) तसेच आहेत .. आत्ताची बॉर्डर येथून वीस किलोमीटरवर आहे
. चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.” साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

पाकिस्तान -९

अमरेंद्र बाहुबली ·

निनाद 02/04/2024 - 04:13
लेख ठीक आहे. पण...
ठेवनार
सारखे खड्यासारखे लागत रहातात. मग लेख वाचण्याचा उत्साह कमी होतो. न आणि ण कधी वापरायचा याचा एक सोपा कयास - (आणि ळ) अक्षराच्या आगे-मागे आल्यास न ऐवजी वापरावा. जसे: रण, कारण, मरण, सारण, पूरण इत्यादी. त्याच प्रमाणे ठेवणार असणार, करणार, उभारणार, होणार इत्यादी. बाकी बहुतेक ठिकाणी अक्षर वापरावे. जसे निलाक्षी, नीलकांत, निळावंती, नल -दमयंती इत्यादी. (वर कयास म्हंटले आहे नियम नाही. कारण काही शब्द आहेत जसे नर, नारी, वनारी, वानर, नारायण, नरपुंगव, येथे हेच अक्षर वापरले जाते.) आशा आहे याचा उपयोग होईल.

नठ्यारा 04/04/2024 - 21:36
ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.
प्रचाराच्या जोरावर काश्मीर पाकिस्तानात विलीन करून घ्यायची जिब्राल्टरी युक्ती आता पाकिस्तानावरच उलटली आहे. आज पाकव्याप्त काश्मिरात ( हुंझा, स्कारदू, गिलगीत, बालतीस्थान ) भारतीय काश्मीरातल्या श्रीनगरच्या प्रगतीचं प्रचंड कौतुक चाललं आहे. पाकिस्तानास तिथे उघडपणे आक्रमक म्हंटलं जातं. या प्रदेशातली जनता भारतात पूर्णपणे विलीन होण्यास उत्सुक आहे. लवकरंच हा भाग पूर्णपणे भारतात सामील होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. एकंदरीत गुरूची विद्या गुरूलाच फळली म्हणायची. -नाठाळ नठ्या

निनाद 02/04/2024 - 04:13
लेख ठीक आहे. पण...
ठेवनार
सारखे खड्यासारखे लागत रहातात. मग लेख वाचण्याचा उत्साह कमी होतो. न आणि ण कधी वापरायचा याचा एक सोपा कयास - (आणि ळ) अक्षराच्या आगे-मागे आल्यास न ऐवजी वापरावा. जसे: रण, कारण, मरण, सारण, पूरण इत्यादी. त्याच प्रमाणे ठेवणार असणार, करणार, उभारणार, होणार इत्यादी. बाकी बहुतेक ठिकाणी अक्षर वापरावे. जसे निलाक्षी, नीलकांत, निळावंती, नल -दमयंती इत्यादी. (वर कयास म्हंटले आहे नियम नाही. कारण काही शब्द आहेत जसे नर, नारी, वनारी, वानर, नारायण, नरपुंगव, येथे हेच अक्षर वापरले जाते.) आशा आहे याचा उपयोग होईल.

नठ्यारा 04/04/2024 - 21:36
ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.
प्रचाराच्या जोरावर काश्मीर पाकिस्तानात विलीन करून घ्यायची जिब्राल्टरी युक्ती आता पाकिस्तानावरच उलटली आहे. आज पाकव्याप्त काश्मिरात ( हुंझा, स्कारदू, गिलगीत, बालतीस्थान ) भारतीय काश्मीरातल्या श्रीनगरच्या प्रगतीचं प्रचंड कौतुक चाललं आहे. पाकिस्तानास तिथे उघडपणे आक्रमक म्हंटलं जातं. या प्रदेशातली जनता भारतात पूर्णपणे विलीन होण्यास उत्सुक आहे. लवकरंच हा भाग पूर्णपणे भारतात सामील होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. एकंदरीत गुरूची विद्या गुरूलाच फळली म्हणायची. -नाठाळ नठ्या
. “काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान. युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या.

पाकिस्तान-८

अमरेंद्र बाहुबली ·

Sweet poison tablet... काही धर्मांध माणसे, ही साखरपेरणी करतात... जाऊ द्या... बाय द वे, तूम्ही इतके वाचत आहात तर एक एक छान पुस्तक जरूर वाचा... नाव... हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक - अरुण सारथी प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन .... उद्या अजून एक पुस्तक वाचावे अशी शिफारस करतो. --- आपलाच, जेमतेम दहावी पास शेतकरी...

In reply to by मुक्त विहारि

I.S.I. बद्दल संपूर्ण माहिती देणारे, खालील पुस्तक जरुर वाचा... इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स... आय. एस. आय. लेखक... जयंत रानडे प्रकाशक... स्वरूपदीप प्रकाशन ------ आपलाच, जेमतेम दहावी पास, शेतकरी

In reply to by मुक्त विहारि

चित्रगुप्त 16/03/2024 - 17:46
हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा अमेझॉन वर या पुस्तकाचा परिचय खालील प्रमाणे दिलेला आहे: १९२०खिलाफत आंदोलन ही हिंदू- मुस्लिम, समस्येची गंगोत्री. १९३७ ते १९४७ मधील काँग्रेस लीग राजकारण हा त्याचा उत्कट बिंदू, स्वराज्य म्हणजे काँग्रेसचे राज्य ही गांधींची निष्ठा, स्वराज्य म्हणजे हिंदू मुसलमानांची सतत भागिदारी या समांतर संकल्पनांना मीलनबिंदू नाही हे १९३७ साली संयुक्त प्रांतात कॉंग्रेस - लीग संमिश्र मंत्रीमंडळ बनवण्याचा जीनांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकरला तेव्हाच सिद्ध झाले. यानंतर जीनांच्या दृष्टीने स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्राला पर्याय नव्हता व ते त्यांनी हिंसाचार करून मिळविले. आजही हिंसाचार हीच हिंदू- मुस्लिम समस्या आहे. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरूवात केव्हा झाली ? पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरुवात झाली गांधींच्या खिलाफत आंदोलनात. गांधींनी मुसलमानांव हिज्र, जिहाद आणि रक्तमय क्रांती या कुराणाज्ञा आहेत हे बिंबविले आणि काफीर शहादत या संकल्पनांना मान्यता दिली. १९२० साली मुसलमानांना हिंसाचाराची चटक लागली ती आजतागायत सुटलेली नाही. आणि हीच खरी हिंदू- मुस्लिम समस्या आहे. गांधींनी मुसलमानांच्या हिंसाचाराचा पाया घातला आणि त्यावर जीनांनी कळस चढविला. त्याची ही कहाणी आहे.

In reply to by चित्रगुप्त

कारण, ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील. विशेषतः सावरकर आणि सरदेसाई यांची .... काही विषय असे असतात की, सर्वांगीण वाचन, मनन आणि चिंतन केल्याशिवाय, त्या विषयांवर बोलू किंवा लिहू नये. शिवाय असे विषय कधीच एका चौकटीत बंदिस्त करता येत नाहीत. आमचे, बाबा महाराज डोंबोलीकर अशा विषयांना, अमिबा म्हणतात...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 16/03/2024 - 21:08
ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील.
+१ खाली चित्रगुप्त काकांना दिलेल्या प्रतिसादात उल्लेख केलेले 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक (आधी वाचले नसल्यास) जरुर वाचा असे सुचवतो! त्यात एका खऱ्या 'महामानवाने' पुढे 'महात्मा' म्हणुन आपल्या माथी मारल्या गेलेल्या एका भंपक राजकारण्याची चांगलीच पिसे काढली आहेत 😀

In reply to by टर्मीनेटर

आझाद हिंद सेनेचे जे सैनिक पाकिस्तान सेनेत भरती झाले त्यांना सर्व प्रकारचे स्थैर्य मिळाले. पण, आझाद हिंद सेनेचे जे सैनिक भारतात राहिले, त्यांना भारतीय सेनेत समाविष्ट केले नाही.

चित्रगुप्त 16/03/2024 - 17:51
या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ? वैमनस्य १९२० पासून सुरु झाले ? कैच्याकै.

टर्मीनेटर 16/03/2024 - 20:56
मी हे पुस्तक वाचले नसल्याने "या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ?" ह्याविषयी अनभिज्ञ आहे. परंतु आपण आधिच्या प्रतिसादात अमेझॉन वरील ह्या पुस्तकाचा जो परिचय दिला आहे त्यातील खाली दिलेले वाक्य मात्र खटकले.
पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.
डॉ. बाबासहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक वाचले आहे. त्यात बाबासाहेबांनी 'खिलाफत चळवळ' आणि त्यातुन पुढे घडलेले 'मोपला हत्याकांड' ह्यावर प्रकाश टाकताना मो.क. गांधींवर सडकुन टीका केली आहे. त्यात लिहिले आहे, २० ऑगस्ट (१९२०) रोजी पिरुननगडी येथे मोपला आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या घनघोर लढाइ/चकमकीचेही वर्णन आहे. माझ्याकडे त्या पुस्तकाची PDF प्रत असल्याने त्यातली वाक्ये कॉपी पेस्ट करता येत नसल्याने खाली ते वर्णन असलेल्या पृष्ठ क्र. १५३ ची इमेज देत आहे. . mopal

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 16/03/2024 - 22:26
छोटीशी दुरुस्ती. मी गुगल इनपुट टूल्स वर टंकून इथे पेस्ट करतो.त्या कॉपी-पेस्टच्या खटाटोपात वरिल प्रतिसादात एक वाक्य पेस्टवायचे राहिले असल्याचे पुन्हा वाचतान लक्षात आले 😀
पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.
ह्या वाक्यानंतर खालचे वाक्य वाचावे... १९२० पूर्वीही ब्रिटिश राजवटीत १८८२, १९१७, १९१८ साली हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत. परंतु त्यातला नरसंहार आणि अत्याचारांचे प्रमाण इतके भीषण नव्हते जितके १९२० पासून पुढे वाढत गेले.

Sweet poison tablet... काही धर्मांध माणसे, ही साखरपेरणी करतात... जाऊ द्या... बाय द वे, तूम्ही इतके वाचत आहात तर एक एक छान पुस्तक जरूर वाचा... नाव... हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक - अरुण सारथी प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन .... उद्या अजून एक पुस्तक वाचावे अशी शिफारस करतो. --- आपलाच, जेमतेम दहावी पास शेतकरी...

In reply to by मुक्त विहारि

I.S.I. बद्दल संपूर्ण माहिती देणारे, खालील पुस्तक जरुर वाचा... इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स... आय. एस. आय. लेखक... जयंत रानडे प्रकाशक... स्वरूपदीप प्रकाशन ------ आपलाच, जेमतेम दहावी पास, शेतकरी

In reply to by मुक्त विहारि

चित्रगुप्त 16/03/2024 - 17:46
हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा अमेझॉन वर या पुस्तकाचा परिचय खालील प्रमाणे दिलेला आहे: १९२०खिलाफत आंदोलन ही हिंदू- मुस्लिम, समस्येची गंगोत्री. १९३७ ते १९४७ मधील काँग्रेस लीग राजकारण हा त्याचा उत्कट बिंदू, स्वराज्य म्हणजे काँग्रेसचे राज्य ही गांधींची निष्ठा, स्वराज्य म्हणजे हिंदू मुसलमानांची सतत भागिदारी या समांतर संकल्पनांना मीलनबिंदू नाही हे १९३७ साली संयुक्त प्रांतात कॉंग्रेस - लीग संमिश्र मंत्रीमंडळ बनवण्याचा जीनांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकरला तेव्हाच सिद्ध झाले. यानंतर जीनांच्या दृष्टीने स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्राला पर्याय नव्हता व ते त्यांनी हिंसाचार करून मिळविले. आजही हिंसाचार हीच हिंदू- मुस्लिम समस्या आहे. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरूवात केव्हा झाली ? पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरुवात झाली गांधींच्या खिलाफत आंदोलनात. गांधींनी मुसलमानांव हिज्र, जिहाद आणि रक्तमय क्रांती या कुराणाज्ञा आहेत हे बिंबविले आणि काफीर शहादत या संकल्पनांना मान्यता दिली. १९२० साली मुसलमानांना हिंसाचाराची चटक लागली ती आजतागायत सुटलेली नाही. आणि हीच खरी हिंदू- मुस्लिम समस्या आहे. गांधींनी मुसलमानांच्या हिंसाचाराचा पाया घातला आणि त्यावर जीनांनी कळस चढविला. त्याची ही कहाणी आहे.

In reply to by चित्रगुप्त

कारण, ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील. विशेषतः सावरकर आणि सरदेसाई यांची .... काही विषय असे असतात की, सर्वांगीण वाचन, मनन आणि चिंतन केल्याशिवाय, त्या विषयांवर बोलू किंवा लिहू नये. शिवाय असे विषय कधीच एका चौकटीत बंदिस्त करता येत नाहीत. आमचे, बाबा महाराज डोंबोलीकर अशा विषयांना, अमिबा म्हणतात...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 16/03/2024 - 21:08
ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील.
+१ खाली चित्रगुप्त काकांना दिलेल्या प्रतिसादात उल्लेख केलेले 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक (आधी वाचले नसल्यास) जरुर वाचा असे सुचवतो! त्यात एका खऱ्या 'महामानवाने' पुढे 'महात्मा' म्हणुन आपल्या माथी मारल्या गेलेल्या एका भंपक राजकारण्याची चांगलीच पिसे काढली आहेत 😀

In reply to by टर्मीनेटर

आझाद हिंद सेनेचे जे सैनिक पाकिस्तान सेनेत भरती झाले त्यांना सर्व प्रकारचे स्थैर्य मिळाले. पण, आझाद हिंद सेनेचे जे सैनिक भारतात राहिले, त्यांना भारतीय सेनेत समाविष्ट केले नाही.

चित्रगुप्त 16/03/2024 - 17:51
या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ? वैमनस्य १९२० पासून सुरु झाले ? कैच्याकै.

टर्मीनेटर 16/03/2024 - 20:56
मी हे पुस्तक वाचले नसल्याने "या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ?" ह्याविषयी अनभिज्ञ आहे. परंतु आपण आधिच्या प्रतिसादात अमेझॉन वरील ह्या पुस्तकाचा जो परिचय दिला आहे त्यातील खाली दिलेले वाक्य मात्र खटकले.
पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.
डॉ. बाबासहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक वाचले आहे. त्यात बाबासाहेबांनी 'खिलाफत चळवळ' आणि त्यातुन पुढे घडलेले 'मोपला हत्याकांड' ह्यावर प्रकाश टाकताना मो.क. गांधींवर सडकुन टीका केली आहे. त्यात लिहिले आहे, २० ऑगस्ट (१९२०) रोजी पिरुननगडी येथे मोपला आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या घनघोर लढाइ/चकमकीचेही वर्णन आहे. माझ्याकडे त्या पुस्तकाची PDF प्रत असल्याने त्यातली वाक्ये कॉपी पेस्ट करता येत नसल्याने खाली ते वर्णन असलेल्या पृष्ठ क्र. १५३ ची इमेज देत आहे. . mopal

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 16/03/2024 - 22:26
छोटीशी दुरुस्ती. मी गुगल इनपुट टूल्स वर टंकून इथे पेस्ट करतो.त्या कॉपी-पेस्टच्या खटाटोपात वरिल प्रतिसादात एक वाक्य पेस्टवायचे राहिले असल्याचे पुन्हा वाचतान लक्षात आले 😀
पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.
ह्या वाक्यानंतर खालचे वाक्य वाचावे... १९२० पूर्वीही ब्रिटिश राजवटीत १८८२, १९१७, १९१८ साली हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत. परंतु त्यातला नरसंहार आणि अत्याचारांचे प्रमाण इतके भीषण नव्हते जितके १९२० पासून पुढे वाढत गेले.
“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.” - झुल्फिकार अली भुट्टो. युध्द सैन्याला नाही तर राजकारणाला हवं असतं. अयुबखान येताच युद्धाची शक्यता दिसू लागली. अखेर पाकिस्तानात लष्करी राजवट आली होती. पण जवळपास दशकभर मोठे युद्ध झाले नाही. संधी होत्या, तरीही झाले नाही. असू शकतं की अयुब खान अमेरिकेकडून पुरेश्या शस्त्रांचा जुगाड करत असेल त्यामुळे झाले नाही किंवा अमेरिकेने त्यांना रोखल्यामुळे झाले नाही. पण एका सैनिकाला दहा वर्षे काश्मीर जिंकावेसे वाटले नसेल का? युद्ध लढावेसे वाटले नसेल का?

पाकिस्तान-७

अमरेंद्र बाहुबली ·

नठ्यारा 10/03/2024 - 03:22
आयला, अयूबखानांना युद्ध लढणे हे काम चांगले जमायचे हे वाचून कपाळावर हात मारून घेतला. साहेबांनी भारताची खोड मोडण्यासाठी खेमकरण विभागात ९०+ रणगाडे आणले होते. जेणेकरून काश्मीरातला रसदपुरवठा बंद पडेल. मात्र भारतीय सेनेने कालवे फोडून जमीन पाणथळ करून सोडली. ती टाळण्यासाठी मग साहेबांना रणगाडे उसाच्या शेतांतून चालवावे लागले. त्यामुळे आवाज व्हायचा आणि भारतीय सैनिक रणगाड्यांना अचूक टिपायचे. शिवाय पाणथळ जमिनीमुळे बरेचसे रणगाडे रुतून बसले ते वेगळेच. पाकी सेना पळून गेली वा शरण आली. अयूबसाहेबांच्या ब्लिट्झक्रीगची जंगली तूफान टायर पंक्चर अशी अवस्था झाली. अस्सल उत्तर गावानजीक सुमारे शंभरेक पाकिस्तानी रणगाडे ( पॅटन, शेरमन, इत्यादि ) पडीक आहेत. त्या ठिकाणास पॅटनची दफनभूमी म्हणतात. -नाठाळ नठ्या

In reply to by diggi12

मूळ पुस्तकातील तो भाषांतरित उल्लेख आहे. प्रवीण झा यांनी लिहिलेले ते वेगळे पुस्तक आहे. केनेडी - बदलती दुनिया का चश्मदीद

जरा मोठे भाग टाकता आले तर बघा. एव्ह्ढ्याशा दुर्लक्षित देशाकडे लिहिण्याकरता ईतका ईतिहास असेल असे कधी वाटले नव्हते. बरीच नवीन माहीती समजत आहे. बादवे--भारत पाकीस्तान एकत्रच स्वतंत्र झाले. दोघांची सुरुवातीची अनेक वर्ष देशांतर्गत प्रश्न सोडवण्यात गेली. आर्थिक बाजु कमकुवत होत्या. तरी पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुबोध खरे 12/03/2024 - 12:17
पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले? पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली तरी धर्म हा भाषिक किंवा वांशिक अस्मितेच्या पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण ठरत नाही हे जगभरात सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानच्या पाच प्रांतांमध्ये कधीही बंधुभाव नव्हता. त्यापैकी १९७१ मध्ये बांगला देशाच्या निर्मितीने हा मुद्दा पूर्णपणे अधोरेखित केला आहे. सध्या पाकिस्तानच्या पंजाब सिंध बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या चार प्रांतांमध्ये कोणतेही सौहार्द्राचे वातावरण नाही. इतर तीन प्रांतांमध्ये पंजाब आपल्याला सापत्नभावाने वागवतो हा विचार मूळ धरून आहे. बाकी चार भागांना एकत्र ठेवण्यात भारत विरोध आणि काश्मीर हे दोनच मुद्दे कारणीभूत आहेत. त्यातुन पाकिस्तानात लोकशाही कधी रुजलीच नाही. आजतागायत एकही लोकशाही वर्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानाला आपली पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही. यामुळे पाकिस्तानची सामाजिक आर्थिक व राजकीय स्थिती कोणत्याही कारणाने कठीण झाली तर काश्मीरचा मुद्दा घेऊन भारताची कुरापत काढून युद्धज्वर भडकावला कि स्थानिक मुद्दे बाजूला टाकण्यात तेथील लष्करशहा आणि राज्यकर्ते सफल होतात. अफगाणिस्तानातून अमेरिका आणि रशिया दोघांनी माघार घेतल्यामुळे एक मुसलमान १० काफिरांना भारी पडतो सारखे भंपक मुद्दे तिथल्या बिनडोक जनतेत भरवण्यात तेथले मौलवी हातभार लावत असतात. (मग त्यात अफगाणिस्तान बेचिराख झाला असला तरी चालेल) शिवाय धार्मिक उन्माद शिगेला पोचवून आपल्या तुंबड्या भरण्यात तेथेले मौलवी पुढे आहेत. यामुळे जेन्व्हा जेंव्हा शक्य असते तेंव्हा भारताविरुद्ध युद्ध किंवा युद्ध सदृश्य स्थिती निर्माण केली जाते.

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 12/03/2024 - 13:33
मुघल काळात राजपुत्रांच्या सत्तास्पर्धेत अधिक आक्रमक आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे डोळे काढून मक्केला पाठवत असत या इतिहासाची आठवण झाली. आताचे सत्ताधीश देश लुटून झाला की सैन्याच्या उठावानंतर सौदी, आखाती किंवा पाश्चिमात्य देशांत आश्रय घेतात आणि तेवढ्यापुरती थोडीफार भारताच्या बाजूची वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार दिसून येते. एकूणच सरंजामशाही रक्तात मुरलेली असल्यामुळे लोकशाही मूळ धरत नसावी. मात्र भारताविरुद्ध जेवढं काही जिथं जिथं करता येईल तेवढं करण्यात सत्तेवर आल्यावर कोणीच मागं हटत नाही.

रामचंद्र 12/03/2024 - 13:38
'पाकिस्तानात साठ वर्षे' या बी. एम. कुट्टी यांच्या पुस्तकातून पाकिस्तानच्या इतिहासाचं आणि राजकारणाचं दुर्दैवी चित्र समोर उभं राहतं.

टर्मीनेटर 14/03/2024 - 17:35
वाचतोय... बादवे काल प्रवासात असताना इंस्टाग्रामवर परवाचा, म्हणजे १२ मार्च २०२४ रोजीचा पाकिस्तान विषयीचा एक गंमतीशीर व्हिडीओ पाहण्यात आला. त्यातले तथ्य जाणून घेण्यासाठी थोडी शोधाशोध केली असता पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिती विषयी काही रोचक माहिती हाती लागली. आज-उद्याकडे वेळ मिळाल्यास त्यावर एक लेख पाडावा म्हणतो! (असे दाबलेले-चेपलेले फोटो बघायला आवडत नसल्याने त्यावरचे भाष्य टाळतो 😀) पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

In reply to by टर्मीनेटर

धन्यवाद. चित्रगुप्त काकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे फोटोत कमा जास्त बदल केले. पण चेपल्या गेले. लवकर लेख लिहा.

चित्रगुप्त 14/03/2024 - 18:35
फोटो टाकताना फक्त रुंदीचा आकडाच भरावा. सामान्य फोटोंसाठी २०० रुंदी पुरे. खूप भव्य दृष्ये, त्यात बघण्याजोगे खूप तपशील वगैरे असले तर ६०० पर्यंत.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 14/03/2024 - 19:00
चित्रगुप्त काका, वाचक कुठल्या आकाराच्या स्क्रीनवर मिपावरचे लेख वाचतोय हे लेखकाला कसे समजणार? मला वाटतं तुम्ही देखील माझ्या प्रमाणेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मॉनीटरवर मिपा वाचत असावेत! पण आज बहुसंख्य वाचक मोबाइल फोनवर मिपा वाचतात त्यामुळे अशा वाचकांना विशिष्ट रुंदी किंवा उंची दिलेले फोटोज स्क्रीनवर विचित्र दिसतात. तेच फोटो मोठ्या स्क्रीनवर आणखिन विचित्र दिसु शकतात. त्यामुळे लेखात कुठलिही रुंदी किंवा लांबी देणे टाळावे, मिपाची थीम रिस्पॉन्सीव्ह आहे त्यामुळे कुठलीही मापे नं देताही वाचकाच्या स्क्रीनच्या आकारानुसार ती फोटोंचा आकार ठरवते. आपण थोड्या मोठ्या स्क्रीनवर वाचतो त्यामुळे काही फोटोज खुप मोठे दिसतात हे मान्य, पण समजा एखादा वाचक ६५ इंची स्मार्ट टीव्ही वर मिपावरचे लेख वाचत असेल तर त्याला २०० रुंदी दिलेला फोटो त्याच्या स्क्रीनवर किती लहान आकाराचा दिसेल ह्याची कल्पना करा. त्यामुळे लेखात फोटो देताना कुठलीही लांबी रुंदी देणे लेखकाने टाळावे अशी मी तरी शिफारस करतो, बाकी त्याउपर लेखकांची मर्जी...

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 14/03/2024 - 19:10
लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते. म्हणूनच टाईम, जिना वगैरेंचे फोटो खूप मोठे आले. मी करून बघितले होते. हो. मिपा फक्त लॅपटॉपवरच बघतो मी.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 14/03/2024 - 19:26
लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते.
बरोबर! कुठ्लीही लांबी किंवा रूंदी नं देता मोठ्या स्क्रीनवरही फोटो जास्तीत जास्त त्याच्या मुळ आकारा एवढाच दिसेल, पण ठरावीक रुंदी किंवा उंची दिल्यास तोच फोटो छोट्या स्क्रीनवर दाबलेला किंवा चेपलेला दिसेल.

नठ्यारा 10/03/2024 - 03:22
आयला, अयूबखानांना युद्ध लढणे हे काम चांगले जमायचे हे वाचून कपाळावर हात मारून घेतला. साहेबांनी भारताची खोड मोडण्यासाठी खेमकरण विभागात ९०+ रणगाडे आणले होते. जेणेकरून काश्मीरातला रसदपुरवठा बंद पडेल. मात्र भारतीय सेनेने कालवे फोडून जमीन पाणथळ करून सोडली. ती टाळण्यासाठी मग साहेबांना रणगाडे उसाच्या शेतांतून चालवावे लागले. त्यामुळे आवाज व्हायचा आणि भारतीय सैनिक रणगाड्यांना अचूक टिपायचे. शिवाय पाणथळ जमिनीमुळे बरेचसे रणगाडे रुतून बसले ते वेगळेच. पाकी सेना पळून गेली वा शरण आली. अयूबसाहेबांच्या ब्लिट्झक्रीगची जंगली तूफान टायर पंक्चर अशी अवस्था झाली. अस्सल उत्तर गावानजीक सुमारे शंभरेक पाकिस्तानी रणगाडे ( पॅटन, शेरमन, इत्यादि ) पडीक आहेत. त्या ठिकाणास पॅटनची दफनभूमी म्हणतात. -नाठाळ नठ्या

In reply to by diggi12

मूळ पुस्तकातील तो भाषांतरित उल्लेख आहे. प्रवीण झा यांनी लिहिलेले ते वेगळे पुस्तक आहे. केनेडी - बदलती दुनिया का चश्मदीद

जरा मोठे भाग टाकता आले तर बघा. एव्ह्ढ्याशा दुर्लक्षित देशाकडे लिहिण्याकरता ईतका ईतिहास असेल असे कधी वाटले नव्हते. बरीच नवीन माहीती समजत आहे. बादवे--भारत पाकीस्तान एकत्रच स्वतंत्र झाले. दोघांची सुरुवातीची अनेक वर्ष देशांतर्गत प्रश्न सोडवण्यात गेली. आर्थिक बाजु कमकुवत होत्या. तरी पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुबोध खरे 12/03/2024 - 12:17
पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले? पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली तरी धर्म हा भाषिक किंवा वांशिक अस्मितेच्या पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण ठरत नाही हे जगभरात सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानच्या पाच प्रांतांमध्ये कधीही बंधुभाव नव्हता. त्यापैकी १९७१ मध्ये बांगला देशाच्या निर्मितीने हा मुद्दा पूर्णपणे अधोरेखित केला आहे. सध्या पाकिस्तानच्या पंजाब सिंध बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या चार प्रांतांमध्ये कोणतेही सौहार्द्राचे वातावरण नाही. इतर तीन प्रांतांमध्ये पंजाब आपल्याला सापत्नभावाने वागवतो हा विचार मूळ धरून आहे. बाकी चार भागांना एकत्र ठेवण्यात भारत विरोध आणि काश्मीर हे दोनच मुद्दे कारणीभूत आहेत. त्यातुन पाकिस्तानात लोकशाही कधी रुजलीच नाही. आजतागायत एकही लोकशाही वर्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानाला आपली पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही. यामुळे पाकिस्तानची सामाजिक आर्थिक व राजकीय स्थिती कोणत्याही कारणाने कठीण झाली तर काश्मीरचा मुद्दा घेऊन भारताची कुरापत काढून युद्धज्वर भडकावला कि स्थानिक मुद्दे बाजूला टाकण्यात तेथील लष्करशहा आणि राज्यकर्ते सफल होतात. अफगाणिस्तानातून अमेरिका आणि रशिया दोघांनी माघार घेतल्यामुळे एक मुसलमान १० काफिरांना भारी पडतो सारखे भंपक मुद्दे तिथल्या बिनडोक जनतेत भरवण्यात तेथले मौलवी हातभार लावत असतात. (मग त्यात अफगाणिस्तान बेचिराख झाला असला तरी चालेल) शिवाय धार्मिक उन्माद शिगेला पोचवून आपल्या तुंबड्या भरण्यात तेथेले मौलवी पुढे आहेत. यामुळे जेन्व्हा जेंव्हा शक्य असते तेंव्हा भारताविरुद्ध युद्ध किंवा युद्ध सदृश्य स्थिती निर्माण केली जाते.

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 12/03/2024 - 13:33
मुघल काळात राजपुत्रांच्या सत्तास्पर्धेत अधिक आक्रमक आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे डोळे काढून मक्केला पाठवत असत या इतिहासाची आठवण झाली. आताचे सत्ताधीश देश लुटून झाला की सैन्याच्या उठावानंतर सौदी, आखाती किंवा पाश्चिमात्य देशांत आश्रय घेतात आणि तेवढ्यापुरती थोडीफार भारताच्या बाजूची वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार दिसून येते. एकूणच सरंजामशाही रक्तात मुरलेली असल्यामुळे लोकशाही मूळ धरत नसावी. मात्र भारताविरुद्ध जेवढं काही जिथं जिथं करता येईल तेवढं करण्यात सत्तेवर आल्यावर कोणीच मागं हटत नाही.

रामचंद्र 12/03/2024 - 13:38
'पाकिस्तानात साठ वर्षे' या बी. एम. कुट्टी यांच्या पुस्तकातून पाकिस्तानच्या इतिहासाचं आणि राजकारणाचं दुर्दैवी चित्र समोर उभं राहतं.

टर्मीनेटर 14/03/2024 - 17:35
वाचतोय... बादवे काल प्रवासात असताना इंस्टाग्रामवर परवाचा, म्हणजे १२ मार्च २०२४ रोजीचा पाकिस्तान विषयीचा एक गंमतीशीर व्हिडीओ पाहण्यात आला. त्यातले तथ्य जाणून घेण्यासाठी थोडी शोधाशोध केली असता पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिती विषयी काही रोचक माहिती हाती लागली. आज-उद्याकडे वेळ मिळाल्यास त्यावर एक लेख पाडावा म्हणतो! (असे दाबलेले-चेपलेले फोटो बघायला आवडत नसल्याने त्यावरचे भाष्य टाळतो 😀) पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

In reply to by टर्मीनेटर

धन्यवाद. चित्रगुप्त काकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे फोटोत कमा जास्त बदल केले. पण चेपल्या गेले. लवकर लेख लिहा.

चित्रगुप्त 14/03/2024 - 18:35
फोटो टाकताना फक्त रुंदीचा आकडाच भरावा. सामान्य फोटोंसाठी २०० रुंदी पुरे. खूप भव्य दृष्ये, त्यात बघण्याजोगे खूप तपशील वगैरे असले तर ६०० पर्यंत.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 14/03/2024 - 19:00
चित्रगुप्त काका, वाचक कुठल्या आकाराच्या स्क्रीनवर मिपावरचे लेख वाचतोय हे लेखकाला कसे समजणार? मला वाटतं तुम्ही देखील माझ्या प्रमाणेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मॉनीटरवर मिपा वाचत असावेत! पण आज बहुसंख्य वाचक मोबाइल फोनवर मिपा वाचतात त्यामुळे अशा वाचकांना विशिष्ट रुंदी किंवा उंची दिलेले फोटोज स्क्रीनवर विचित्र दिसतात. तेच फोटो मोठ्या स्क्रीनवर आणखिन विचित्र दिसु शकतात. त्यामुळे लेखात कुठलिही रुंदी किंवा लांबी देणे टाळावे, मिपाची थीम रिस्पॉन्सीव्ह आहे त्यामुळे कुठलीही मापे नं देताही वाचकाच्या स्क्रीनच्या आकारानुसार ती फोटोंचा आकार ठरवते. आपण थोड्या मोठ्या स्क्रीनवर वाचतो त्यामुळे काही फोटोज खुप मोठे दिसतात हे मान्य, पण समजा एखादा वाचक ६५ इंची स्मार्ट टीव्ही वर मिपावरचे लेख वाचत असेल तर त्याला २०० रुंदी दिलेला फोटो त्याच्या स्क्रीनवर किती लहान आकाराचा दिसेल ह्याची कल्पना करा. त्यामुळे लेखात फोटो देताना कुठलीही लांबी रुंदी देणे लेखकाने टाळावे अशी मी तरी शिफारस करतो, बाकी त्याउपर लेखकांची मर्जी...

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 14/03/2024 - 19:10
लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते. म्हणूनच टाईम, जिना वगैरेंचे फोटो खूप मोठे आले. मी करून बघितले होते. हो. मिपा फक्त लॅपटॉपवरच बघतो मी.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 14/03/2024 - 19:26
लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते.
बरोबर! कुठ्लीही लांबी किंवा रूंदी नं देता मोठ्या स्क्रीनवरही फोटो जास्तीत जास्त त्याच्या मुळ आकारा एवढाच दिसेल, पण ठरावीक रुंदी किंवा उंची दिल्यास तोच फोटो छोट्या स्क्रीनवर दाबलेला किंवा चेपलेला दिसेल.
. “पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले." - जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ) "कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

पाकिस्तान-६

अमरेंद्र बाहुबली ·

चित्रगुप्त 01/03/2024 - 23:33
विविध व्यक्तींचे फोटो देताना ते अयूबखानाच्या फोटोसारखे लहानसे दिलेलेच बरे. खूप भव्य निसर्ग किंवा अन्य जास्त तपशील असलेले फोटो देताना (उदाहरणार्थ डॉन दैनिकाचा फोटो) ६००-७०० रुंदी ठेवणे योग्य. केनेडी आणि फातिमा जिन्ना यांचे येवढे मोठे फोटो अप्रस्तुत वाटले. अयूबखानचा तो बोट दाखवणारा, 'गुरगुरणारे भाव' वाला फोटो हुडकून टाका राव. लहानपणी अयूबखानची व्यंगचित्रे पेप्रात बघितलेली आठवतात. . राणी एलिझाबेथ - नेहरू, अयुबखान वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

https://www.flickr.com/photos/pimu/22170537203 फ्लिकर वरून इमेज थेट शेअर करता आली नाही. फोटो खाली कॅप्शन असं आहे - In the early days of military rule such gestures could be very effective

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 02/03/2024 - 13:57
प्रयोगादाखल मी खालील फोटो नेटवरून copy image address घेऊन इथे चढवल्यावर त्याच्या मूळच्या 1600 x 1000 (518 kb) आकारात इथे दिसत आहे. . आता width 200 ठेऊन तो इथे चढवल्यावर खालीलप्रमाणे लहान आकारात दिसत आहे. तेंव्हा मिपावर फोटो चढवताना नुस्ता चेहरा किंवा अगदी कमी तपशील असलेले फोटो २००-३०० रुंदी ठेऊन देणे बरे. जास्त तपशील असणारे, भव्य दृष्य वगैरे, किंवा ज्यात काही 'वाचायचे' असते असे फोटो ६००-७०० रुंदीत द्यावेत. .

नठ्यारा 01/03/2024 - 23:54
'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है', असं हाच अयूबखान लालबहाद्दूर शास्त्रीजींना उद्देशून म्हणाला होता. अयूबखान सहा फुटाहून अधिक उंची असलेला धिप्पाड सेनानायक होता. याउलट शास्त्रीजी अगदीच चिमुकले पाचफुटी होते व चेहऱ्यावरून निरागस वाटायचे. १९६५ च्या युद्धाच्या आधी शास्त्रीजींनी भारतीय सेना पश्चिम पंजाबात घुसेल असं सांगितलं आणि सेना त्याप्रमाणे घुसली. भारतीय सेना रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर दाखल झाली व तिने डागलेले काही तोफगोळे नदी ओलांडून लाहोरात जाऊन पडले. अयूबखानची पळता भुई थोडी झाली. शास्त्रीजी असेच दटून राहिले तर पाकिस्तान नामशेष होईल हे अमेरिका व रशिया दोघांनाही कळलं. शास्त्रीजींना तहाच्या निमित्ताने ताश्कंदात आणलं. शास्त्रीजींनी आपला मुस्लीम खानसामा त्यावर नको तेव्हढा विश्वास टाकून सोबत नेला होता. त्याने तिथे शास्त्रीजींना विष देऊन ठार मारलं. नंतर तो परस्पर पाकिस्तानांत पळून गेला. या घटनेवर अयूबखानची देखरेख होती अशी वदंता आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूचं भांडवल करून अयूबखानाने अनेक पाश्च्यात्यांना रहस्यांकित ( ब्लॅकमेल ) केलं म्हणतात. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 02/03/2024 - 12:20
पाकिस्तानच्या लोकशाहीत इतकी बजबजपुरी आहे कि राष्ट्रपती अगदी फडतुस कारणासाठी सुद्धा पंतप्रधानांना बरखास्त करून सत्ता हातात घेतात आणि असं झालं कि अस्थिरतेचे कारण देऊन लष्कर सत्ता काबीज करते. पाकिस्तानचे राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ लावून लष्कराला पाचारण केले ते सापाला घरात घेण्यासारखे होते. यानंतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा लष्कराने सत्ता हातात घेतली. मुळात पाकिस्तानात लोकशाहीची बीजे रुजलीच नाहीत. ज्या इस्लामवर पाकिस्तानची निर्मिती झाली त्या धर्माला मुळातच लोकशाही हा विचार माहिती नाही. कोणत्याही इस्लामी राष्ट्रात सुलतान( राजा) याने तुर्कस्तानच्या खलिफाचा मांडलिक म्हणून राहून इस्लामच्या तत्वाप्रमाणेच (शरिया) राज्य चालवायचे हाच नियम यामुळेच कोणत्याही इस्लामी राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही हि वस्तुस्थिती. भारताच्या पश्चिमेस फक्त इस्रायल मध्ये लोकशाही आहे. मधल्या कोणत्याही राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही

In reply to by सुबोध खरे

अगदी खरं आहे. मुहम्मद पैगंबरांनंतर खलिफापद सुरू झाले, त्याचा ईतिहास भयानक रक्तरंजित आहे. खलिफापद आधी मक्का, मग दमास्कस, बगदाद करत ईजिप्त ला स्थिरावले, तिथून खलिफाला तुर्कस्तानमध्ये ऊचलून नेण्यात आले. खलिफाला पैगंबरांचे वस्त्र वगैरे वस्तू मिळतात. पण तूर्कींकडे खलिफापद अरबांना मान्य नाही/नव्हते. शेवटचा खलिफा १९२८ साली झाला नंतर खलिफापद केमालपाशा ने रद्द केले. आपल्या इथल्या शाह्यांनाही खलिफाचा मान्यता मिळवावी लागायची. टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 04/03/2024 - 17:46
टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.
टिप्या खूप जुना झाला, तेवढ्या मागे जायचीही गरज नाही! तुर्कांवर झालेल्या अन्यायाचा निषेध तसेच पहिल्या महायुद्धानंतर इस्लामचा खलीफा म्हणून ऑट्टोमन साम्राज्याच्या सुलतानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणण्याच्या नावाखाली १९१९ ते १९२४ ह्या कालावधीत भारतीय मुस्लिमांनी 'खिलाफत चळवळ' सुरु केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मो.क. गांधी, वल्लभभाई पटेल आणि बाळ गंगाधर टिळक अशा तत्कालीन राजकारण्यांनीसुद्धा ह्या चळवळीला पाठिंबा दिला होता 😀 असो, लेखमाला छान चालू आहे! पुढील भागाच्या प्रतीक्षेत असलेला... टर्मीनेटर (मोदी का परीवार)

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 04/03/2024 - 23:52
टर्मीनेटर, मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती. बदल्यात असहकार चळवळीस मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार होता. लखनौ कराराच्या पार्श्वभूमीवर हिंदूमुस्लीम सहयोगाची चांगली संधी होती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

द्विराष्ट्रवागाची बीजे लखनौ करारात रोवली गेली होती असे म्हणतात. टर्मानेटर साहेब धन्यवाद.

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 06/03/2024 - 14:45
मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती.
म्हणजे ज्याला आज मुस्लिम तुष्टीकरण वगैरे म्हणतात त्याची ही सुरुवात होती का? माझे कैक राष्ट्रवादी मुस्लिम मित्र आहेत ज्यांच्या लेखी ही फक्त आणि फक्त राजकीय खेळी होती! बादवे तुम्ही गांधी आणि पटेल ह्यांच्या तत्कालीन भूमिकेविषयी काही लिहिले नाहीये...

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 10/03/2024 - 02:39
हे मुस्लिम तुष्टीकरण वाटंत नाही. टिळकांनी पुढे केलेला दोस्तीचा हात वाटतो. -नाठाळ नठ्या

रामचंद्र 12/03/2024 - 23:03
अयूबखान राजवटीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा बरी होती असं वाचायला मिळतं. पण नेहरू-शास्त्री काळात भारतात जास्तीत जास्त उद्योग परकीय मदतीने का होईना भारतीय प्रयत्नांतून उभे करण्यावर भर असल्यामुळे भारत हा खऱ्या अर्थाने विकसनशील होता. पाकिस्तानसारखा परकीय उत्पादनांचा सुळसुळाट, त्यामुळे दिखाऊ सुबत्तेच्या खुणा कमी दिसत असाव्यात, अपवाद मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्राससारखी शहरं.

चित्रगुप्त 01/03/2024 - 23:33
विविध व्यक्तींचे फोटो देताना ते अयूबखानाच्या फोटोसारखे लहानसे दिलेलेच बरे. खूप भव्य निसर्ग किंवा अन्य जास्त तपशील असलेले फोटो देताना (उदाहरणार्थ डॉन दैनिकाचा फोटो) ६००-७०० रुंदी ठेवणे योग्य. केनेडी आणि फातिमा जिन्ना यांचे येवढे मोठे फोटो अप्रस्तुत वाटले. अयूबखानचा तो बोट दाखवणारा, 'गुरगुरणारे भाव' वाला फोटो हुडकून टाका राव. लहानपणी अयूबखानची व्यंगचित्रे पेप्रात बघितलेली आठवतात. . राणी एलिझाबेथ - नेहरू, अयुबखान वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

https://www.flickr.com/photos/pimu/22170537203 फ्लिकर वरून इमेज थेट शेअर करता आली नाही. फोटो खाली कॅप्शन असं आहे - In the early days of military rule such gestures could be very effective

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 02/03/2024 - 13:57
प्रयोगादाखल मी खालील फोटो नेटवरून copy image address घेऊन इथे चढवल्यावर त्याच्या मूळच्या 1600 x 1000 (518 kb) आकारात इथे दिसत आहे. . आता width 200 ठेऊन तो इथे चढवल्यावर खालीलप्रमाणे लहान आकारात दिसत आहे. तेंव्हा मिपावर फोटो चढवताना नुस्ता चेहरा किंवा अगदी कमी तपशील असलेले फोटो २००-३०० रुंदी ठेऊन देणे बरे. जास्त तपशील असणारे, भव्य दृष्य वगैरे, किंवा ज्यात काही 'वाचायचे' असते असे फोटो ६००-७०० रुंदीत द्यावेत. .

नठ्यारा 01/03/2024 - 23:54
'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है', असं हाच अयूबखान लालबहाद्दूर शास्त्रीजींना उद्देशून म्हणाला होता. अयूबखान सहा फुटाहून अधिक उंची असलेला धिप्पाड सेनानायक होता. याउलट शास्त्रीजी अगदीच चिमुकले पाचफुटी होते व चेहऱ्यावरून निरागस वाटायचे. १९६५ च्या युद्धाच्या आधी शास्त्रीजींनी भारतीय सेना पश्चिम पंजाबात घुसेल असं सांगितलं आणि सेना त्याप्रमाणे घुसली. भारतीय सेना रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर दाखल झाली व तिने डागलेले काही तोफगोळे नदी ओलांडून लाहोरात जाऊन पडले. अयूबखानची पळता भुई थोडी झाली. शास्त्रीजी असेच दटून राहिले तर पाकिस्तान नामशेष होईल हे अमेरिका व रशिया दोघांनाही कळलं. शास्त्रीजींना तहाच्या निमित्ताने ताश्कंदात आणलं. शास्त्रीजींनी आपला मुस्लीम खानसामा त्यावर नको तेव्हढा विश्वास टाकून सोबत नेला होता. त्याने तिथे शास्त्रीजींना विष देऊन ठार मारलं. नंतर तो परस्पर पाकिस्तानांत पळून गेला. या घटनेवर अयूबखानची देखरेख होती अशी वदंता आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूचं भांडवल करून अयूबखानाने अनेक पाश्च्यात्यांना रहस्यांकित ( ब्लॅकमेल ) केलं म्हणतात. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 02/03/2024 - 12:20
पाकिस्तानच्या लोकशाहीत इतकी बजबजपुरी आहे कि राष्ट्रपती अगदी फडतुस कारणासाठी सुद्धा पंतप्रधानांना बरखास्त करून सत्ता हातात घेतात आणि असं झालं कि अस्थिरतेचे कारण देऊन लष्कर सत्ता काबीज करते. पाकिस्तानचे राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ लावून लष्कराला पाचारण केले ते सापाला घरात घेण्यासारखे होते. यानंतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा लष्कराने सत्ता हातात घेतली. मुळात पाकिस्तानात लोकशाहीची बीजे रुजलीच नाहीत. ज्या इस्लामवर पाकिस्तानची निर्मिती झाली त्या धर्माला मुळातच लोकशाही हा विचार माहिती नाही. कोणत्याही इस्लामी राष्ट्रात सुलतान( राजा) याने तुर्कस्तानच्या खलिफाचा मांडलिक म्हणून राहून इस्लामच्या तत्वाप्रमाणेच (शरिया) राज्य चालवायचे हाच नियम यामुळेच कोणत्याही इस्लामी राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही हि वस्तुस्थिती. भारताच्या पश्चिमेस फक्त इस्रायल मध्ये लोकशाही आहे. मधल्या कोणत्याही राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही

In reply to by सुबोध खरे

अगदी खरं आहे. मुहम्मद पैगंबरांनंतर खलिफापद सुरू झाले, त्याचा ईतिहास भयानक रक्तरंजित आहे. खलिफापद आधी मक्का, मग दमास्कस, बगदाद करत ईजिप्त ला स्थिरावले, तिथून खलिफाला तुर्कस्तानमध्ये ऊचलून नेण्यात आले. खलिफाला पैगंबरांचे वस्त्र वगैरे वस्तू मिळतात. पण तूर्कींकडे खलिफापद अरबांना मान्य नाही/नव्हते. शेवटचा खलिफा १९२८ साली झाला नंतर खलिफापद केमालपाशा ने रद्द केले. आपल्या इथल्या शाह्यांनाही खलिफाचा मान्यता मिळवावी लागायची. टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 04/03/2024 - 17:46
टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.
टिप्या खूप जुना झाला, तेवढ्या मागे जायचीही गरज नाही! तुर्कांवर झालेल्या अन्यायाचा निषेध तसेच पहिल्या महायुद्धानंतर इस्लामचा खलीफा म्हणून ऑट्टोमन साम्राज्याच्या सुलतानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणण्याच्या नावाखाली १९१९ ते १९२४ ह्या कालावधीत भारतीय मुस्लिमांनी 'खिलाफत चळवळ' सुरु केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मो.क. गांधी, वल्लभभाई पटेल आणि बाळ गंगाधर टिळक अशा तत्कालीन राजकारण्यांनीसुद्धा ह्या चळवळीला पाठिंबा दिला होता 😀 असो, लेखमाला छान चालू आहे! पुढील भागाच्या प्रतीक्षेत असलेला... टर्मीनेटर (मोदी का परीवार)

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 04/03/2024 - 23:52
टर्मीनेटर, मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती. बदल्यात असहकार चळवळीस मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार होता. लखनौ कराराच्या पार्श्वभूमीवर हिंदूमुस्लीम सहयोगाची चांगली संधी होती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

द्विराष्ट्रवागाची बीजे लखनौ करारात रोवली गेली होती असे म्हणतात. टर्मानेटर साहेब धन्यवाद.

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 06/03/2024 - 14:45
मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती.
म्हणजे ज्याला आज मुस्लिम तुष्टीकरण वगैरे म्हणतात त्याची ही सुरुवात होती का? माझे कैक राष्ट्रवादी मुस्लिम मित्र आहेत ज्यांच्या लेखी ही फक्त आणि फक्त राजकीय खेळी होती! बादवे तुम्ही गांधी आणि पटेल ह्यांच्या तत्कालीन भूमिकेविषयी काही लिहिले नाहीये...

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 10/03/2024 - 02:39
हे मुस्लिम तुष्टीकरण वाटंत नाही. टिळकांनी पुढे केलेला दोस्तीचा हात वाटतो. -नाठाळ नठ्या

रामचंद्र 12/03/2024 - 23:03
अयूबखान राजवटीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा बरी होती असं वाचायला मिळतं. पण नेहरू-शास्त्री काळात भारतात जास्तीत जास्त उद्योग परकीय मदतीने का होईना भारतीय प्रयत्नांतून उभे करण्यावर भर असल्यामुळे भारत हा खऱ्या अर्थाने विकसनशील होता. पाकिस्तानसारखा परकीय उत्पादनांचा सुळसुळाट, त्यामुळे दिखाऊ सुबत्तेच्या खुणा कमी दिसत असाव्यात, अपवाद मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्राससारखी शहरं.
“जेव्हा काठीचा मार पडला तेव्हाच देश योग्य मार्गावर आला.” - पाकिस्तानातील एक वयस्क. पाकिस्तानने पहिल्या दशकात सात पंतप्रधान पाहिले. लियाकत अली खान वगळता उर्वरित दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुका झाल्या नाहीत. प्रांतिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तानला आपले स्वातंत्र्य हवे होते. पूर्व पाकिस्तानही हातातून निसटणार होता. निरक्षरता आणि गरिबी वाढत होती.

फ्रेंच राज्यक्रांती - नवीन पुस्तक

जयंत कुलकर्णी ·

In reply to by जयंत कुलकर्णी

चित्रगुप्त 24/02/2024 - 21:37
व्यनितून माझा पत्ता आणि नंबर पाठवला आहे. मला हे पुस्तक दिनांक १ ते १४ मार्च या कालावधीत मिळणे गरजेचे आहे. (१५ तारखेपासून पुढील सहा महिने घर बंद राहील) एक विनंती: पुस्तकात जी फ्रेंच नावे आलेली आहेत (मिहाबू ,लाफायेत, बार्नेव्ह, सियेस, व्हर्निऑ, कॉन्डोसे, ब्रिस्सॉट, रोलँड, दातो इ.) त्यांचे इंग्रजी स्पेलिंग पुस्तकात दिलेले नसल्यास मिपावर एक वेगळा लेख लिहून पुस्तकात आलेली सगळी नावे (व्यक्ती, जागा इ. ची) इंग्रजीत प्रकाशित करावीत जेणेकरून गूगलवरून त्या त्या विषयीची चित्रे व अन्य माहिती मिळवता येईल. -- उदहरणार्थ, 'ताल्येहाँ' म्हणजे कोण, हे गुगलायचे असल्यास त्याचे 'Talleyrand' असे स्पेलिंग आहे, ही कल्पनाही करणे कठीण आहे. धन्यवाद.

In reply to by सुक्या

नमस्कार ! हो पाठवता येईल. मी मुद्दामच इंपोर्टेड कागदावर छापले आहे. (वजनाने हलका). मी उद्या पोस्टात जाणार आहे. तेव्हा किती पैसे पडतील ते विचारतो. त्या आधी मला आपला पत्ता लागेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

चित्रगुप्त 24/02/2024 - 21:37
व्यनितून माझा पत्ता आणि नंबर पाठवला आहे. मला हे पुस्तक दिनांक १ ते १४ मार्च या कालावधीत मिळणे गरजेचे आहे. (१५ तारखेपासून पुढील सहा महिने घर बंद राहील) एक विनंती: पुस्तकात जी फ्रेंच नावे आलेली आहेत (मिहाबू ,लाफायेत, बार्नेव्ह, सियेस, व्हर्निऑ, कॉन्डोसे, ब्रिस्सॉट, रोलँड, दातो इ.) त्यांचे इंग्रजी स्पेलिंग पुस्तकात दिलेले नसल्यास मिपावर एक वेगळा लेख लिहून पुस्तकात आलेली सगळी नावे (व्यक्ती, जागा इ. ची) इंग्रजीत प्रकाशित करावीत जेणेकरून गूगलवरून त्या त्या विषयीची चित्रे व अन्य माहिती मिळवता येईल. -- उदहरणार्थ, 'ताल्येहाँ' म्हणजे कोण, हे गुगलायचे असल्यास त्याचे 'Talleyrand' असे स्पेलिंग आहे, ही कल्पनाही करणे कठीण आहे. धन्यवाद.

In reply to by सुक्या

नमस्कार ! हो पाठवता येईल. मी मुद्दामच इंपोर्टेड कागदावर छापले आहे. (वजनाने हलका). मी उद्या पोस्टात जाणार आहे. तेव्हा किती पैसे पडतील ते विचारतो. त्या आधी मला आपला पत्ता लागेल.
माझ्या नवीन पुस्तकाबद्दल लिहिताना जरा मनात धाकधुकच आहे, परंतु एका पुस्तकाबरोबर एक पुस्तक भेट म्हणून देणार असल्यामुळे मिपाचे सदस्यांना हे सांगावे म्हणून लिहित आहे. अर्थात पुस्तकाबद्दल माहिती सांगावी हा मुख्य उद्देश नाकारता येत नाही. image host नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु.