मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे वाचा: बगळा

अनुस्वार ·

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !
Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

शीतलउवाच ·
लेखनविषय:
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

शीतलउवाच ·

चित्रगुप्त 27/08/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस 27/08/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.

चित्रगुप्त 27/08/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस 27/08/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.
लेखनविषय:
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

काय आहे 'अज्ञात पानिपत'

कंजूस ·

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:56
छान! पुस्तक परिचय आवडला 👍
सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.
हे विशेष भावले! इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे, त्यात भावनांना स्थान नसावे. धन्यवाद.

चित्रगुप्त 16/08/2023 - 14:58
पुस्तक परिचय आवडला. मला हा ग्रंथ येत्या आक्टोबरात वाचायला मिळणार आहे. उत्सुकता आहे. आजच्या तरूण पिढीचे मिपाकर मनोज दाणी हे आपले सगळे व्याप सांभाळून एवढे प्रचंड काम हाती घेऊन ते चिकाटीने पूर्णत्वास नेऊ शकतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज यावरून आठवले की बरेच वर्षांपूर्वी महेश्वरच्या किल्ल्यात गेलेलो असताना तिथले व्यवस्थापक म्हणाले होते की अहिल्याबाईंच्या घराचा वरचा मजला संपूर्णपणे जुन्या कागदपत्रांनी भरलेला असून ते अगदी जीर्ण झालेले आहेत. (त्यांनी ते नर्मदार्पण केले जाण्याची शक्यताही सांगितली होती.. ते ऐकून मला धक्काच बसला होता, आणि त्याकाळी मिपावर याबद्दल एक लेखही लिहीला होता) मल्हारराव पानिपत युद्धावर गेलेले असल्यामुळे महेश्वरच्या दफ्तरात त्याविषयीचे कागद असण्याची खूप शक्यता आहे. अजूनही कुणी तिथे जाऊन विचारपूस करू शकते. तसेच मल्हारराव माळव्याचे सुभेदार बनण्यापूर्वी इंदूरचे राज्यकर्ते असलेला 'मंडलोई' परिवार अजूनही जुन्या इंदुरातील 'बडा रावळा' नामक महालात रहात आहे. त्यापैकी 'निरंजन जमीनदार' हे इतिहास-संशोधक होते त्यांनी काही पुस्तकेही लिहीलेली आहेत. त्यापैकी 'आणि क्षिप्रा वहात राहिली' या पुस्तकात होळकर-शिंदे यांच्यातील वैमनस्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिलेली असून ते मी फार पूर्वी वाचले होते. त्यांच्या चित्रकार सुनेचा फोन नंबर मजजवळ आहे. त्यांचेकडेही चवकशी केली पाहिजे. आक्टोबरात इंदूरला गेल्यावर प्रयत्न करेन.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 15:41
माहितीबद्दल धन्यवाद. तो माहेश्वरचा वाडा पाहिला. फारच सुंदर आहे. नेमके मंगळवारी गेलो त्यामुळे पैठणी विणणारे हातमाग पाहता आले परंतू विणकरांना काम करताना पाहता आले नव्हते,सुट्टी असते मंगळवारी. कागदपत्रे नक्कीच असणार पण ते पाहून इतिहास लिहिला तर ते हस्तलिखित कुणी छापणारा भेटण्याची शक्यता कमीच. मराठी वाचक कादंबरीकडेच जातात. असलं काही नफा न मिळणारंही छापणारे एकच होते - वरदा प्रकाशनचे ह.अ.भावे.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 16/08/2023 - 21:10
महेश्वर किल्ल्यातली कागदपत्रे मोडीत असल्याने नुसते वरवर बघून काय आहे ते ओळखणेही त्यांना शक्य नाहीये. या बाबतीत माझे इंदूरातील एक मित्र भालू मोंढे यांना फोन केला होता, कारण ते होळकरांचे सध्याचे वंशज शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचे मित्र आहेत. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता ते सगळे ८० च्या घरात आहेत. पुण्याहून मुद्दाम कोणी मोडीचा जाणकार तिथे गेला तरच काही होऊ शकते. कुणी तयार असेल तर मोंढेमार्फत होळकरांशी संपर्क करू शकतो. -- अर्थात मी हे जे लिहीले आहे ते काही वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही. मुळात हजारो कागदपत्रातून नेमके पानिपतासंबंधी हुडकणे हेही मोठेच काम असेल. कालानुक्रमाने ते व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कसे, काहीच माहिती नाही.

आनादी काळा पासुन युद्ध शास्त्र (military science) एक विषेश अभ्यासाचा विषय आहे. हाथीयार व दारुगोळा, दळणवळण, संचार साधने, रसद,मानव संसाधन, सेकंड लाईन,थर्ड लाईन सपोर्ट सिस्टीम,वैद्यकीय मदत या व या सारख्या बाबी मुख्य लढाई वरोबरच महत्वाच्या असतात. जेव्हां वरील सर्व बाबी अतिशय मर्यादित स्वरूपात असताना जवळपास पंधराशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर जाऊन शत्रूवर चढाई करणे हे अद्भुत च होते. या बरोबरच शत्रू,मित्र,भौगोलिक परिस्थिती अडचणी मधे अधिक भर टाकतात व नेतृत्वाच्या कसोटीची परिसीमा होती. या सर्वांवर प्रकाश टाकणारा पत्रव्यवहार माझ्या सारख्या हार्डकोर मिलीटरी मॅनेजरला नेहमीच आकृष्ट करतो. पुस्तक संग्रहात समाविष्ट केले आहे. विश्वास पाटलांच्या पानिपत प्रमाणे एका बैठकीत संपवता येणार नाही.

उत्तम पुस्तक परीचय. उत्सुकता वाढली आहे. तूनळीवर शोधल्यावर वर ह्या लिंक्स मिळाल्या. प्रकाशन सोहळा https://www.youtube.com/watch?v=DVkY7Xq0y8M श्री. मनोज दाणी यांचे एक भाषण https://www.youtube.com/watch?v=f_MswWcW_Pk

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 16/08/2023 - 21:28
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परवाच पुस्तकातील एका मुद्याचा परिचय करुन देणारा छोटा video इथे टाकला आहे. https://youtu.be/I50bXXhgkck

प्रचेतस 17/08/2023 - 09:36
उत्तम परिचय. मुळात ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लिहिणे मोठे कठीण काम. मनो यांनी हे परिश्रमपूर्वक हे सिद्धीस नेले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मनो 19/08/2023 - 00:50
पुस्तकातील मनोगतात म्हणल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी नियमाने रोज करू लागाल, त्यावेळी तुम्ही स्वतःदेखील त्या वातावरणात न्हाऊन निघता, असा माझा अनुभव आहे. दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या इतिहासप्रसिद्ध पराक्रमी वीरांच्या संगतीत गेली काही वर्षे दररोज मला राहायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंद आहे आणि या कारणामुळेच हे मोठे अवघड काम माझ्या हातून पार पडले. मला स्वतःला जी गोष्ट आवडेल ती वाचकांना पसंत पडेल की नाही याची खात्री मला नव्हती. परवा प्रकाशकांकडून अर्धी आवृत्ती दोन महिन्यांत संपल्याचे कळाले, त्यावरून बऱ्याच इतिहासप्रेमींना पुस्तक आवडलेले दिसते आहे असे मला वाटते. कंजूसकाका आणि इतर सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:56
छान! पुस्तक परिचय आवडला 👍
सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.
हे विशेष भावले! इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे, त्यात भावनांना स्थान नसावे. धन्यवाद.

चित्रगुप्त 16/08/2023 - 14:58
पुस्तक परिचय आवडला. मला हा ग्रंथ येत्या आक्टोबरात वाचायला मिळणार आहे. उत्सुकता आहे. आजच्या तरूण पिढीचे मिपाकर मनोज दाणी हे आपले सगळे व्याप सांभाळून एवढे प्रचंड काम हाती घेऊन ते चिकाटीने पूर्णत्वास नेऊ शकतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज यावरून आठवले की बरेच वर्षांपूर्वी महेश्वरच्या किल्ल्यात गेलेलो असताना तिथले व्यवस्थापक म्हणाले होते की अहिल्याबाईंच्या घराचा वरचा मजला संपूर्णपणे जुन्या कागदपत्रांनी भरलेला असून ते अगदी जीर्ण झालेले आहेत. (त्यांनी ते नर्मदार्पण केले जाण्याची शक्यताही सांगितली होती.. ते ऐकून मला धक्काच बसला होता, आणि त्याकाळी मिपावर याबद्दल एक लेखही लिहीला होता) मल्हारराव पानिपत युद्धावर गेलेले असल्यामुळे महेश्वरच्या दफ्तरात त्याविषयीचे कागद असण्याची खूप शक्यता आहे. अजूनही कुणी तिथे जाऊन विचारपूस करू शकते. तसेच मल्हारराव माळव्याचे सुभेदार बनण्यापूर्वी इंदूरचे राज्यकर्ते असलेला 'मंडलोई' परिवार अजूनही जुन्या इंदुरातील 'बडा रावळा' नामक महालात रहात आहे. त्यापैकी 'निरंजन जमीनदार' हे इतिहास-संशोधक होते त्यांनी काही पुस्तकेही लिहीलेली आहेत. त्यापैकी 'आणि क्षिप्रा वहात राहिली' या पुस्तकात होळकर-शिंदे यांच्यातील वैमनस्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिलेली असून ते मी फार पूर्वी वाचले होते. त्यांच्या चित्रकार सुनेचा फोन नंबर मजजवळ आहे. त्यांचेकडेही चवकशी केली पाहिजे. आक्टोबरात इंदूरला गेल्यावर प्रयत्न करेन.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 15:41
माहितीबद्दल धन्यवाद. तो माहेश्वरचा वाडा पाहिला. फारच सुंदर आहे. नेमके मंगळवारी गेलो त्यामुळे पैठणी विणणारे हातमाग पाहता आले परंतू विणकरांना काम करताना पाहता आले नव्हते,सुट्टी असते मंगळवारी. कागदपत्रे नक्कीच असणार पण ते पाहून इतिहास लिहिला तर ते हस्तलिखित कुणी छापणारा भेटण्याची शक्यता कमीच. मराठी वाचक कादंबरीकडेच जातात. असलं काही नफा न मिळणारंही छापणारे एकच होते - वरदा प्रकाशनचे ह.अ.भावे.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 16/08/2023 - 21:10
महेश्वर किल्ल्यातली कागदपत्रे मोडीत असल्याने नुसते वरवर बघून काय आहे ते ओळखणेही त्यांना शक्य नाहीये. या बाबतीत माझे इंदूरातील एक मित्र भालू मोंढे यांना फोन केला होता, कारण ते होळकरांचे सध्याचे वंशज शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचे मित्र आहेत. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता ते सगळे ८० च्या घरात आहेत. पुण्याहून मुद्दाम कोणी मोडीचा जाणकार तिथे गेला तरच काही होऊ शकते. कुणी तयार असेल तर मोंढेमार्फत होळकरांशी संपर्क करू शकतो. -- अर्थात मी हे जे लिहीले आहे ते काही वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही. मुळात हजारो कागदपत्रातून नेमके पानिपतासंबंधी हुडकणे हेही मोठेच काम असेल. कालानुक्रमाने ते व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कसे, काहीच माहिती नाही.

आनादी काळा पासुन युद्ध शास्त्र (military science) एक विषेश अभ्यासाचा विषय आहे. हाथीयार व दारुगोळा, दळणवळण, संचार साधने, रसद,मानव संसाधन, सेकंड लाईन,थर्ड लाईन सपोर्ट सिस्टीम,वैद्यकीय मदत या व या सारख्या बाबी मुख्य लढाई वरोबरच महत्वाच्या असतात. जेव्हां वरील सर्व बाबी अतिशय मर्यादित स्वरूपात असताना जवळपास पंधराशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर जाऊन शत्रूवर चढाई करणे हे अद्भुत च होते. या बरोबरच शत्रू,मित्र,भौगोलिक परिस्थिती अडचणी मधे अधिक भर टाकतात व नेतृत्वाच्या कसोटीची परिसीमा होती. या सर्वांवर प्रकाश टाकणारा पत्रव्यवहार माझ्या सारख्या हार्डकोर मिलीटरी मॅनेजरला नेहमीच आकृष्ट करतो. पुस्तक संग्रहात समाविष्ट केले आहे. विश्वास पाटलांच्या पानिपत प्रमाणे एका बैठकीत संपवता येणार नाही.

उत्तम पुस्तक परीचय. उत्सुकता वाढली आहे. तूनळीवर शोधल्यावर वर ह्या लिंक्स मिळाल्या. प्रकाशन सोहळा https://www.youtube.com/watch?v=DVkY7Xq0y8M श्री. मनोज दाणी यांचे एक भाषण https://www.youtube.com/watch?v=f_MswWcW_Pk

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 16/08/2023 - 21:28
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परवाच पुस्तकातील एका मुद्याचा परिचय करुन देणारा छोटा video इथे टाकला आहे. https://youtu.be/I50bXXhgkck

प्रचेतस 17/08/2023 - 09:36
उत्तम परिचय. मुळात ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लिहिणे मोठे कठीण काम. मनो यांनी हे परिश्रमपूर्वक हे सिद्धीस नेले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मनो 19/08/2023 - 00:50
पुस्तकातील मनोगतात म्हणल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी नियमाने रोज करू लागाल, त्यावेळी तुम्ही स्वतःदेखील त्या वातावरणात न्हाऊन निघता, असा माझा अनुभव आहे. दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या इतिहासप्रसिद्ध पराक्रमी वीरांच्या संगतीत गेली काही वर्षे दररोज मला राहायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंद आहे आणि या कारणामुळेच हे मोठे अवघड काम माझ्या हातून पार पडले. मला स्वतःला जी गोष्ट आवडेल ती वाचकांना पसंत पडेल की नाही याची खात्री मला नव्हती. परवा प्रकाशकांकडून अर्धी आवृत्ती दोन महिन्यांत संपल्याचे कळाले, त्यावरून बऱ्याच इतिहासप्रेमींना पुस्तक आवडलेले दिसते आहे असे मला वाटते. कंजूसकाका आणि इतर सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काय आहे 'अज्ञात पानिपत' गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन. 'अज्ञात पानिपत' ( मराठी: इतिहास -संशोधन ) लेखक - मनोज दाणी पाने ८३०. (किंमत १३००रु, ) प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून. उपलब्ध : सह्याद्री बुक्स ISBN 978-81956210-4-0 सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.

हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

अनुस्वार ·
लेखनविषय:
 कटाक्ष: लेखक - श्याम मनोहर प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३) पृष्ठ संख्या - १२२ किंमत - ₹१७५ ओळख: या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही.

बाईपण भारी देवा

Bhakti ·

कंजूस 10/07/2023 - 13:18
सिनेमाला गर्दी होणारच. बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे. हे अमेरिकेत असतं ऐकून आहे पण भारतात? शेवटचा फोटो जबरदस्त. ----- पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा? ------- मिपाचे मध्यवर्ती केंद्र पिंचिंतून पुन्हा मराठवाड्यात सरकलं आहे. कधीकधी जळगावलाही जातं.

In reply to by कंजूस

Bhakti 10/07/2023 - 13:52
पण भारतात?
हो मी भारतात अशाही केसेस पहिल्या आहेत.
पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?
हो का नाही!Goggle सह सेल्फी घेणे जरुरीचे आहे.

पण खरे सांगु का? बाईच बाईपण एन्कॅश् (मराठी शब्द?) करणारे ईतके चित्रपट आले आहेत की आता शिसारी यायला लागलेय. अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा सगळ्यांची कथा ईथुन तिथुन सारखीच. मला एक समजत नाही. बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय? लग्नाआधी मस्त मित्रांच्यात रमणारा, बीडिकाडी करणारा, विकांताला सॅक पाठीवर टाकुन ट्रेकला जाणारा नाहीतर बायकिंगला जाणारा मुलगा ,नवरा झाल्यावर यातले अर्धे छंद "छंद बायकोचा" सदराखाली सोडुन देतो. किवा "हिला विचारुन सांगतो" क्लबात सामील होतो. साधी दाढी ठेवायची की नाही यावरही गहन चर्चा होते. आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो. विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते. आणि परत येताना माउथ फ्रेशनर्,सेंट्,हॉल्स असे काय काय उपाय करावे लागतात. या अन्यायाचे परीमार्जन म्हणुन नंतर रुसवा काढण्यासाठी जे काय काय करावे लागते ते वेगळेच. हे सगळे उरकता उरकता वयाची चाळीशी पार होते आणि डोळ्यांना चाळीशी लागते. काही काहींना जोडीला बीपी,डायबेटीस आणि एक दोन स्टेंट सुद्धा साथीला येतात. बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपण्याची सुरुवात होते,अणि शक्ती फक्त नजरेत उरते चक्षुचोxx करण्यापुरती. ह्या सगळ्यावर एखादा चित्रपट निघेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 10/07/2023 - 14:09
विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते.
बरंय तुम्ही निदान बाहेर मित्रांबरोबर 'बसायला' जाऊ शकता.बायकांनी घरसंसार सोडून मैत्रिणींबरोबर जायचं कुठं " बसायला " तर अशा सिनेमांना :) अजून उतारा आहे बघा घरातले बापलेक ही एकटीच गेली म्हणून नाराज होते.तेव्हा रात्री 'तरला दलाल' पाहिला.तो १००% पुरुषांची ही घुसमट दाखवतो.एका यशस्वी बाई मागे सपोर्टिव्ह नवराच असतो हे सांगतो.नक्कीच बघा 'तरला दलाल' नाव जरी बाईचं आहे पण बाजू नवर्याची आहे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 10/07/2023 - 15:32
आपण कुठे झाडाखाली बसायला गेलो की बायका घरीच बसायला मोकळ्या होतात ना अड्डा जमवून. बाकी एकट्यानेच बसायची हौस असेल तर तीही काहींच्या बायका सोय करतातच. बरणी स्टॉकमध्ये ठेवतात, त्यातले मोजून ठरल्या वेळी मांडून ठेवतात. फक्त अट एकच - गप्प बसायचं.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तर्कवादी 10/07/2023 - 22:52
बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय?
असतील असेही चित्रपट पण आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाही किंवा "पुरुषांच्या व्यथा मांडणारा" म्हणून वेगळं डोक्यावर घेत नाही. बाकी नायकाचा संघर्ष असतो बहुतेक चित्रपटांत पण तो घराबाहेरचा - समाजातला. पण त्यातून पुरुषांची व्यथा दाखवली आहे. जुने चित्रपट बघा गमन, घरोंदा ई.
आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो.
थोडा हलकाफुलका पण तरी वास्तववादी चित्रपट बघायचा तर "मातीच्याच चुली" हा चित्रपट बघू शकता. बाकी हा चित्रपट जोरात चालला आहे, पैसा कमवतो आहे यामुळे एक मराठी चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी होत आहे याचा आनंद साजरा करु ( अर्थात चित्रपट न बघताच). आणि स्त्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद घेत आहेत, धमाल करतायत तर चांगलंच आहे. तितकीच थोडी चिडचीड कमी करतील :) @भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

In reply to by तर्कवादी

Bhakti 11/07/2023 - 10:26
@भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?
म्हणजे मला चारच पुरुष दिसले.माझ्या शेजारी मायलेकी होत्या.वृद्धाही खुप होत्या, त्यांपैकी शेवटी गाणं लागल्यावर एकांना नाचायचं होतं मी कोणी पटकन पुढे येईना,मी नाचले असते पण हुकलच. ती यल्लो ड्रेसवाली दोन नंबरची बाई म्हणजे मी :)

In reply to by Bhakti

शेर भाई 11/07/2023 - 14:46
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा, तस म्हणाल तर ‘नशीबवान’ पण असाच कुठलातरी गामसि (गाजलेला मराठी सिनेमा) आहे म्हणे, पण ते असो. आपली अर्धांगिनी म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम आहे असे नवरा जेव्हा मग अर्धांगिनी असे Hybrid Looks घेते आणि हो ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

In reply to by शेर भाई

Bhakti 11/07/2023 - 16:06
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा,
हो अर्थातच :)
ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.
आहेच मी समजुतदार!

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 11/07/2023 - 11:13
मातीच्या चुली खरोखरच अप्रतिम चित्रपट आहे. सर्वांचाच अभिनय वाखणाण्या जोगा आहे. पाहिला नसेल तर आवर्जून बघा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

का यावी शिसारी. मला वाटतं, मराठी मेनस्ट्रीम मध्ये ही खूप चांगली परंपरा आहे. अगदी कुंकू पासून ही परंपरा आहे. दोघी, वजनदार, गुलाबजाम, बिनधास्त, अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा, आणि आत्ताचा बाईपण भारी देवा. नावे केवळ वानगीदाखल आहेत. बिनधास्त सारखा प्रयोग अजून कुठे झालाय हे ऐकिवात नाही. एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता त्या गेल्यात सिनेमा पाहायला तो आहे स्त्रियांवर तर परीक्षणात तरी त्यांनी कश्याला सुवर्णमध्य साधावा हो ? त्यांना जे जसे दिसले त्याचे त्यांनी परीक्षण केले आहे. विषयवस्तू सिनेमा परीक्षण आहे, मराठी सिनेमात स्त्रीवादी ओव्हरटोन असणाऱ्या कथा, पुरुष प्रताडना इत्यादी विषय घेण्याचे नैतिक (?) बंधन लेखिकेने का पाळावे म्हणे ?? प्रत्युत्तर देणे किंवा पुरुषांचे विषय हाताळायचे असले चित्रपट परीक्षण करून तर पोष्टर बॉईज बराच आधी रिलीज झाला आहे अन् मिपावर त्याचे परीक्षण वगैरे पण दिसलेले नाही. घ्या मनावर ! उगाच शिसारी येणे इत्यादी प्रतिसाद अस्थानी वाटले म्हणुन बोललो बुआ. वैयक्तिक न घेणे. घेतल्यास आमचा निरुपाय अन् तुमची चिडचिड, घ्या बापडा ! - मेरी लेखणी मेरा अभिमान विचार समर्थक (नवप्रतिसादकर्ता) ई ई

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.
आसामी चित्रपटसृष्टी आहे एक तसली सशक्त... अगदीच स्त्रीवादी नाही पण कोनीकार रामधेनु (रामधेनु हे इंद्रधनुष्याचे असलेले आसामी भाषेतील सुंदर काव्यात्मक नाव) (बालसुधारगृहात असलेल्या बालगुन्हेगारी ग्रस्त बालकांवर असलेला सिनेमा), शागोरोलोई बोहू दूर (it's a long way to sea), पोखी असे काही सिनेमे पाहून माझे हे मत बनलेले आहे. हे जवळपास सगळे सिनेमे युट्यूबवर उपलब्ध असावेत असे वाटते. अवश्य लाभ घ्या.

चौथा कोनाडा 10/07/2023 - 14:29
लै भारी ...... लेख स्टार्ट : गॉगलवाल्या नथीधारीणी लेख एण्ड : गॉगलवाल्या नथीधारीणी BBDNATH नुसतं सेलीब्रेशन .... लै भारी.

जेपी 10/07/2023 - 15:53
काल सगळ्या मित्रांच्या स्टेटस ला फॅमिली सकट पिक्चर ला गेल्याचे दिसत होते.आज तिकीट काढलीत घरच्यांसाठी . पाहूया आवडतो का ?

वामन देशमुख 10/07/2023 - 17:31
परिचय आवडला. या आठवड्यात - सौ आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे. आई आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. वीस किलोमीटर अंतरावरच्या त्या थिएटरला दोन वेगवेगळ्या विजिट्स् करायच्या आहेत! - Mumma's boy & wife's hubby Vamz '

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 11/07/2023 - 10:21
मार्कस हा चित्रपट मी वयाच्या फार उशीरा टप्पावर पाहिला. माझ्या लेकीला मी अशीच बोल्ड बनवणार आहे, आम्ही तर तरुणपणी बोरं...संस्कारी काकूच होतो :(

In reply to by Bhakti

उपरोधिक प्रतिसाद. माफ करा पण माझा प्रतिसाद उपरोधिक होता =)))) वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो. अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/07/2023 - 07:06
वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.
ओह,मला तर कळतच नव्हता तो सिनेमा,या पोरी वेगळच करत आहेत एवढेच कळलं.परत बघावा लागतोय.
अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)
अजून १० वर्षांनी बघा, सगळं मोकाट होणार आहे ;)

गवि 11/07/2023 - 06:00
मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. बाकी जाता जाता.. यातील जवळपास सर्व नायिका ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत असे वाटते. मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))

In reply to by गवि

>>>> मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. महिला आणि त्यांच्या सण-उत्सवाकडे पाहण्याची एक पारंपरिक दृष्टी या 'ओके' मधून आणि 'एकूण अंदाज आला' या शब्दामधुन दिसला. एखाद्या महिलेने एखाद्या विषयावर भरभरून बोलल्या नंतर 'बरं' असं म्हणून तो विषय संपवणारी एक पुरुषीपणा इथे डोकावला असे वाटून गेले.दोन हजार तेवीस मधेही अजुन महिलांना क्रमांक दोनवरच बघतो असे वाटले. समजून घेणे, त्यांच्या विषयांशी एकरूप होणे, एक पुरुष म्हणून किती अवघड असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 11/07/2023 - 09:05
मूडऑफ़
काही वेगळे असेल तेव्हा सांगत चला हो.. ;-))

In reply to by गवि

Bhakti 11/07/2023 - 10:17
मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))
ओह,गवि आपल्यामुळे चूक लक्षात आली.मध्यम वयीन नाही तर ४१ ते ६५ वयोगट आहे बहिणींचा.सर्वात छोटी वय ४१ हिच्याबाबत मेनोपोज दाखवला आहे.मोठ्या रिटायर्ड दाखवल्या आहेत.

चित्रपटाची ओळख छान करून दिलीय. चित्रपटात आवडलेल्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल लिहिलेलं आवडलं. सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहिता, लिहिते राहा. बाकी चित्रपट मोबाइल वरु सुरुवात करून पंधरा मिनीटानंतर सोडून दिला. नंतर बघू म्हणून. मैत्रीण म्हणाली पूर्ण बघितल्यावर चित्रपट असता तर, माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै. बाकी नथी गॉगल्स वाला फोटो लै भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:55
माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.
मैत्रीणीबरोबरच तुम्ही चित्रपट बघायला हवा होता मग कदाचित तुम्हालाही आवडला असता.

In reply to by प्रचेतस

गवि 11/07/2023 - 08:59
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

In reply to by गवि

प्रचेतस 11/07/2023 - 09:02
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.
शनायेना. बाकी तुमचे हे तर्क स्वानुभवातून आलेले दिसतात. :)

In reply to by प्रचेतस

लेखक आपल्या धाग्यावर नवे प्रतिसाद बघायला येतो अशा अवांतर प्रतिसादांनी आनंदावर वीरजन पड़ते. अवांतर कमी करा रे..! धागा लेखिका अवांतर प्रतिसाद लिहीणा-यांना क्षमा करतील यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:54
चित्रपट परिचय आवडला, सध्या तुफान चाललेला दिसतोय. ह्याच्या वाढलेल्या शोंमुळे द फ्लॅश आणि इंडियाना जोन्स-डायल ऑफ द डेस्टीनीचा पत्ता कट झाला आणि हे चित्रपट पाहायचे राहूनच गेले.

गवि 11/07/2023 - 11:08
या धाग्यावरील अवांतर आणि विनोद बाजूला ठेवून अल्प स्पष्टीकरण. स्त्रियांनी मंगळागौर किंवा हळदीकुंकू किंवा अन्य काहीही साजरे करून आनंद अवश्य घ्यावा. आणि घेतातच. थांबतात की काय सूचनेसाठी?!! तर ते एक असो. एक सोहळा, सण, एकत्र येण्याचे निमित्त म्हणून एखादी प्रथा जपणे वेगळे आणि मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय आणि त्या दिशेने जाताना इतर गुंफण ही कथारचना स्त्रियांचे अत्यंत स्टिरीओटायपिंग करणारी आहे हे कोणाला जाणवत नसेल तर किंचित आश्चर्य. आपल्या टिव्ही वरील असंख्य सिरीयल्स स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) stereotype करून बनवल्या जातात हेही खरेच. ते जाणवते की नाही हा वेगळा भाग. पण त्या तुडुंब लोकप्रिय होतात हेही तितकेच खरे. So people get what they enjoy हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते. लेखाबद्दल अर्थातच यातील काही लागू होत नाही हे वेगळे सांगणे नलगे. धन्यवाद..

In reply to by गवि

मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय
चित्रपटात असे काहीही नाही आहे गवि. इन्फॅक्ट, त्या स्पर्धेचा फायनल रिझल्ट देखील कळत नाही. अगदी निमित्त आहे ते फक्त. चित्रपट त्याहून सटल आहे.

सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे. चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :) (उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 14/07/2023 - 21:55
जाउन या... जाउन या... काल केलेल्या पापाचे क्षालन होईल 😀 😀 😀 जोक्स अपार्ट, आज पाहिला ब्वॉ 'मिशन'...अफलातुन आहे!

In reply to by Bhakti

तर्कवादी 11/07/2023 - 20:23
मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा
सगळ्या बायका, त्यातही म्हातार्‍या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)

कालच पाहिला. आणि खरेच आवडला. मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही. सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते. अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.

कंजूस 12/07/2023 - 18:38
चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)

आलो आलो 13/07/2023 - 14:43
मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !! कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे. ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...

आलो आलो 13/07/2023 - 14:48
माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...

चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे. मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले. आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या. अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्‍या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.

डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
ह्याचा काहीच संदर्भ लागला नाही. (बेंबटू मोड ऑन ऑफ).... बाकी चित्रपट परीक्षण आवडले, व्यावसायिक परीक्षणे लिहिणे मनावर घ्या. पुलेशु

In reply to by इपित्तर इतिहासकार

Bhakti 14/07/2023 - 10:47
स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -)) मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ... बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात

नागनिका 24/07/2023 - 12:06
जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली.. कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी. बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!

गोरगावलेकर 28/07/2023 - 11:19
आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद. दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!

कंजूस 10/07/2023 - 13:18
सिनेमाला गर्दी होणारच. बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे. हे अमेरिकेत असतं ऐकून आहे पण भारतात? शेवटचा फोटो जबरदस्त. ----- पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा? ------- मिपाचे मध्यवर्ती केंद्र पिंचिंतून पुन्हा मराठवाड्यात सरकलं आहे. कधीकधी जळगावलाही जातं.

In reply to by कंजूस

Bhakti 10/07/2023 - 13:52
पण भारतात?
हो मी भारतात अशाही केसेस पहिल्या आहेत.
पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?
हो का नाही!Goggle सह सेल्फी घेणे जरुरीचे आहे.

पण खरे सांगु का? बाईच बाईपण एन्कॅश् (मराठी शब्द?) करणारे ईतके चित्रपट आले आहेत की आता शिसारी यायला लागलेय. अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा सगळ्यांची कथा ईथुन तिथुन सारखीच. मला एक समजत नाही. बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय? लग्नाआधी मस्त मित्रांच्यात रमणारा, बीडिकाडी करणारा, विकांताला सॅक पाठीवर टाकुन ट्रेकला जाणारा नाहीतर बायकिंगला जाणारा मुलगा ,नवरा झाल्यावर यातले अर्धे छंद "छंद बायकोचा" सदराखाली सोडुन देतो. किवा "हिला विचारुन सांगतो" क्लबात सामील होतो. साधी दाढी ठेवायची की नाही यावरही गहन चर्चा होते. आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो. विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते. आणि परत येताना माउथ फ्रेशनर्,सेंट्,हॉल्स असे काय काय उपाय करावे लागतात. या अन्यायाचे परीमार्जन म्हणुन नंतर रुसवा काढण्यासाठी जे काय काय करावे लागते ते वेगळेच. हे सगळे उरकता उरकता वयाची चाळीशी पार होते आणि डोळ्यांना चाळीशी लागते. काही काहींना जोडीला बीपी,डायबेटीस आणि एक दोन स्टेंट सुद्धा साथीला येतात. बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपण्याची सुरुवात होते,अणि शक्ती फक्त नजरेत उरते चक्षुचोxx करण्यापुरती. ह्या सगळ्यावर एखादा चित्रपट निघेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 10/07/2023 - 14:09
विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते.
बरंय तुम्ही निदान बाहेर मित्रांबरोबर 'बसायला' जाऊ शकता.बायकांनी घरसंसार सोडून मैत्रिणींबरोबर जायचं कुठं " बसायला " तर अशा सिनेमांना :) अजून उतारा आहे बघा घरातले बापलेक ही एकटीच गेली म्हणून नाराज होते.तेव्हा रात्री 'तरला दलाल' पाहिला.तो १००% पुरुषांची ही घुसमट दाखवतो.एका यशस्वी बाई मागे सपोर्टिव्ह नवराच असतो हे सांगतो.नक्कीच बघा 'तरला दलाल' नाव जरी बाईचं आहे पण बाजू नवर्याची आहे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 10/07/2023 - 15:32
आपण कुठे झाडाखाली बसायला गेलो की बायका घरीच बसायला मोकळ्या होतात ना अड्डा जमवून. बाकी एकट्यानेच बसायची हौस असेल तर तीही काहींच्या बायका सोय करतातच. बरणी स्टॉकमध्ये ठेवतात, त्यातले मोजून ठरल्या वेळी मांडून ठेवतात. फक्त अट एकच - गप्प बसायचं.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तर्कवादी 10/07/2023 - 22:52
बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय?
असतील असेही चित्रपट पण आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाही किंवा "पुरुषांच्या व्यथा मांडणारा" म्हणून वेगळं डोक्यावर घेत नाही. बाकी नायकाचा संघर्ष असतो बहुतेक चित्रपटांत पण तो घराबाहेरचा - समाजातला. पण त्यातून पुरुषांची व्यथा दाखवली आहे. जुने चित्रपट बघा गमन, घरोंदा ई.
आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो.
थोडा हलकाफुलका पण तरी वास्तववादी चित्रपट बघायचा तर "मातीच्याच चुली" हा चित्रपट बघू शकता. बाकी हा चित्रपट जोरात चालला आहे, पैसा कमवतो आहे यामुळे एक मराठी चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी होत आहे याचा आनंद साजरा करु ( अर्थात चित्रपट न बघताच). आणि स्त्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद घेत आहेत, धमाल करतायत तर चांगलंच आहे. तितकीच थोडी चिडचीड कमी करतील :) @भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

In reply to by तर्कवादी

Bhakti 11/07/2023 - 10:26
@भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?
म्हणजे मला चारच पुरुष दिसले.माझ्या शेजारी मायलेकी होत्या.वृद्धाही खुप होत्या, त्यांपैकी शेवटी गाणं लागल्यावर एकांना नाचायचं होतं मी कोणी पटकन पुढे येईना,मी नाचले असते पण हुकलच. ती यल्लो ड्रेसवाली दोन नंबरची बाई म्हणजे मी :)

In reply to by Bhakti

शेर भाई 11/07/2023 - 14:46
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा, तस म्हणाल तर ‘नशीबवान’ पण असाच कुठलातरी गामसि (गाजलेला मराठी सिनेमा) आहे म्हणे, पण ते असो. आपली अर्धांगिनी म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम आहे असे नवरा जेव्हा मग अर्धांगिनी असे Hybrid Looks घेते आणि हो ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

In reply to by शेर भाई

Bhakti 11/07/2023 - 16:06
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा,
हो अर्थातच :)
ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.
आहेच मी समजुतदार!

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 11/07/2023 - 11:13
मातीच्या चुली खरोखरच अप्रतिम चित्रपट आहे. सर्वांचाच अभिनय वाखणाण्या जोगा आहे. पाहिला नसेल तर आवर्जून बघा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

का यावी शिसारी. मला वाटतं, मराठी मेनस्ट्रीम मध्ये ही खूप चांगली परंपरा आहे. अगदी कुंकू पासून ही परंपरा आहे. दोघी, वजनदार, गुलाबजाम, बिनधास्त, अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा, आणि आत्ताचा बाईपण भारी देवा. नावे केवळ वानगीदाखल आहेत. बिनधास्त सारखा प्रयोग अजून कुठे झालाय हे ऐकिवात नाही. एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता त्या गेल्यात सिनेमा पाहायला तो आहे स्त्रियांवर तर परीक्षणात तरी त्यांनी कश्याला सुवर्णमध्य साधावा हो ? त्यांना जे जसे दिसले त्याचे त्यांनी परीक्षण केले आहे. विषयवस्तू सिनेमा परीक्षण आहे, मराठी सिनेमात स्त्रीवादी ओव्हरटोन असणाऱ्या कथा, पुरुष प्रताडना इत्यादी विषय घेण्याचे नैतिक (?) बंधन लेखिकेने का पाळावे म्हणे ?? प्रत्युत्तर देणे किंवा पुरुषांचे विषय हाताळायचे असले चित्रपट परीक्षण करून तर पोष्टर बॉईज बराच आधी रिलीज झाला आहे अन् मिपावर त्याचे परीक्षण वगैरे पण दिसलेले नाही. घ्या मनावर ! उगाच शिसारी येणे इत्यादी प्रतिसाद अस्थानी वाटले म्हणुन बोललो बुआ. वैयक्तिक न घेणे. घेतल्यास आमचा निरुपाय अन् तुमची चिडचिड, घ्या बापडा ! - मेरी लेखणी मेरा अभिमान विचार समर्थक (नवप्रतिसादकर्ता) ई ई

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.
आसामी चित्रपटसृष्टी आहे एक तसली सशक्त... अगदीच स्त्रीवादी नाही पण कोनीकार रामधेनु (रामधेनु हे इंद्रधनुष्याचे असलेले आसामी भाषेतील सुंदर काव्यात्मक नाव) (बालसुधारगृहात असलेल्या बालगुन्हेगारी ग्रस्त बालकांवर असलेला सिनेमा), शागोरोलोई बोहू दूर (it's a long way to sea), पोखी असे काही सिनेमे पाहून माझे हे मत बनलेले आहे. हे जवळपास सगळे सिनेमे युट्यूबवर उपलब्ध असावेत असे वाटते. अवश्य लाभ घ्या.

चौथा कोनाडा 10/07/2023 - 14:29
लै भारी ...... लेख स्टार्ट : गॉगलवाल्या नथीधारीणी लेख एण्ड : गॉगलवाल्या नथीधारीणी BBDNATH नुसतं सेलीब्रेशन .... लै भारी.

जेपी 10/07/2023 - 15:53
काल सगळ्या मित्रांच्या स्टेटस ला फॅमिली सकट पिक्चर ला गेल्याचे दिसत होते.आज तिकीट काढलीत घरच्यांसाठी . पाहूया आवडतो का ?

वामन देशमुख 10/07/2023 - 17:31
परिचय आवडला. या आठवड्यात - सौ आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे. आई आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. वीस किलोमीटर अंतरावरच्या त्या थिएटरला दोन वेगवेगळ्या विजिट्स् करायच्या आहेत! - Mumma's boy & wife's hubby Vamz '

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 11/07/2023 - 10:21
मार्कस हा चित्रपट मी वयाच्या फार उशीरा टप्पावर पाहिला. माझ्या लेकीला मी अशीच बोल्ड बनवणार आहे, आम्ही तर तरुणपणी बोरं...संस्कारी काकूच होतो :(

In reply to by Bhakti

उपरोधिक प्रतिसाद. माफ करा पण माझा प्रतिसाद उपरोधिक होता =)))) वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो. अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/07/2023 - 07:06
वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.
ओह,मला तर कळतच नव्हता तो सिनेमा,या पोरी वेगळच करत आहेत एवढेच कळलं.परत बघावा लागतोय.
अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)
अजून १० वर्षांनी बघा, सगळं मोकाट होणार आहे ;)

गवि 11/07/2023 - 06:00
मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. बाकी जाता जाता.. यातील जवळपास सर्व नायिका ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत असे वाटते. मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))

In reply to by गवि

>>>> मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. महिला आणि त्यांच्या सण-उत्सवाकडे पाहण्याची एक पारंपरिक दृष्टी या 'ओके' मधून आणि 'एकूण अंदाज आला' या शब्दामधुन दिसला. एखाद्या महिलेने एखाद्या विषयावर भरभरून बोलल्या नंतर 'बरं' असं म्हणून तो विषय संपवणारी एक पुरुषीपणा इथे डोकावला असे वाटून गेले.दोन हजार तेवीस मधेही अजुन महिलांना क्रमांक दोनवरच बघतो असे वाटले. समजून घेणे, त्यांच्या विषयांशी एकरूप होणे, एक पुरुष म्हणून किती अवघड असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 11/07/2023 - 09:05
मूडऑफ़
काही वेगळे असेल तेव्हा सांगत चला हो.. ;-))

In reply to by गवि

Bhakti 11/07/2023 - 10:17
मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))
ओह,गवि आपल्यामुळे चूक लक्षात आली.मध्यम वयीन नाही तर ४१ ते ६५ वयोगट आहे बहिणींचा.सर्वात छोटी वय ४१ हिच्याबाबत मेनोपोज दाखवला आहे.मोठ्या रिटायर्ड दाखवल्या आहेत.

चित्रपटाची ओळख छान करून दिलीय. चित्रपटात आवडलेल्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल लिहिलेलं आवडलं. सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहिता, लिहिते राहा. बाकी चित्रपट मोबाइल वरु सुरुवात करून पंधरा मिनीटानंतर सोडून दिला. नंतर बघू म्हणून. मैत्रीण म्हणाली पूर्ण बघितल्यावर चित्रपट असता तर, माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै. बाकी नथी गॉगल्स वाला फोटो लै भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:55
माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.
मैत्रीणीबरोबरच तुम्ही चित्रपट बघायला हवा होता मग कदाचित तुम्हालाही आवडला असता.

In reply to by प्रचेतस

गवि 11/07/2023 - 08:59
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

In reply to by गवि

प्रचेतस 11/07/2023 - 09:02
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.
शनायेना. बाकी तुमचे हे तर्क स्वानुभवातून आलेले दिसतात. :)

In reply to by प्रचेतस

लेखक आपल्या धाग्यावर नवे प्रतिसाद बघायला येतो अशा अवांतर प्रतिसादांनी आनंदावर वीरजन पड़ते. अवांतर कमी करा रे..! धागा लेखिका अवांतर प्रतिसाद लिहीणा-यांना क्षमा करतील यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:54
चित्रपट परिचय आवडला, सध्या तुफान चाललेला दिसतोय. ह्याच्या वाढलेल्या शोंमुळे द फ्लॅश आणि इंडियाना जोन्स-डायल ऑफ द डेस्टीनीचा पत्ता कट झाला आणि हे चित्रपट पाहायचे राहूनच गेले.

गवि 11/07/2023 - 11:08
या धाग्यावरील अवांतर आणि विनोद बाजूला ठेवून अल्प स्पष्टीकरण. स्त्रियांनी मंगळागौर किंवा हळदीकुंकू किंवा अन्य काहीही साजरे करून आनंद अवश्य घ्यावा. आणि घेतातच. थांबतात की काय सूचनेसाठी?!! तर ते एक असो. एक सोहळा, सण, एकत्र येण्याचे निमित्त म्हणून एखादी प्रथा जपणे वेगळे आणि मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय आणि त्या दिशेने जाताना इतर गुंफण ही कथारचना स्त्रियांचे अत्यंत स्टिरीओटायपिंग करणारी आहे हे कोणाला जाणवत नसेल तर किंचित आश्चर्य. आपल्या टिव्ही वरील असंख्य सिरीयल्स स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) stereotype करून बनवल्या जातात हेही खरेच. ते जाणवते की नाही हा वेगळा भाग. पण त्या तुडुंब लोकप्रिय होतात हेही तितकेच खरे. So people get what they enjoy हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते. लेखाबद्दल अर्थातच यातील काही लागू होत नाही हे वेगळे सांगणे नलगे. धन्यवाद..

In reply to by गवि

मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय
चित्रपटात असे काहीही नाही आहे गवि. इन्फॅक्ट, त्या स्पर्धेचा फायनल रिझल्ट देखील कळत नाही. अगदी निमित्त आहे ते फक्त. चित्रपट त्याहून सटल आहे.

सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे. चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :) (उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 14/07/2023 - 21:55
जाउन या... जाउन या... काल केलेल्या पापाचे क्षालन होईल 😀 😀 😀 जोक्स अपार्ट, आज पाहिला ब्वॉ 'मिशन'...अफलातुन आहे!

In reply to by Bhakti

तर्कवादी 11/07/2023 - 20:23
मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा
सगळ्या बायका, त्यातही म्हातार्‍या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)

कालच पाहिला. आणि खरेच आवडला. मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही. सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते. अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.

कंजूस 12/07/2023 - 18:38
चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)

आलो आलो 13/07/2023 - 14:43
मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !! कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे. ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...

आलो आलो 13/07/2023 - 14:48
माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...

चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे. मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले. आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या. अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्‍या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.

डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
ह्याचा काहीच संदर्भ लागला नाही. (बेंबटू मोड ऑन ऑफ).... बाकी चित्रपट परीक्षण आवडले, व्यावसायिक परीक्षणे लिहिणे मनावर घ्या. पुलेशु

In reply to by इपित्तर इतिहासकार

Bhakti 14/07/2023 - 10:47
स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -)) मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ... बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात

नागनिका 24/07/2023 - 12:06
जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली.. कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी. बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!

गोरगावलेकर 28/07/2023 - 11:19
आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद. दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!
लेखनविषय:

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

कॉमी ·

तुमच्या वाचनाचा व चित्रपट पाहणे / माहिती असण्याचा अवाका मोठा आहे. दाद द्यावीशी वाटली म्हणून आवर्जुन उल्लेख केला. बाकी हा चित्रपट पा.खु. मनात साठवून ठेवत आहे...

टर्मीनेटर 02/07/2023 - 12:14
रोचक कथानक! चित्रपट परीचय आवडला 👍 'द डिपार्टेड' आणि 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हे स्कोर्सेजीचे सिनेमे आवडले असल्याने 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हा त्याचा आगामी चित्रपटही नक्की बघणार!

कल्पनाच भारी वाटते. परिक्षण आवडले. कदाचित आमच्या कुटुंबातील तरूणाई कडे हे पुस्तक असावे. वाचण्याचा प्रयत्न करावा असा विचार डोकावतो.

मार्टिन स्कॉर्सेजी आणि लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर म्हणजे उत्तम चित्रपट पाहण्याची मेजवानी.

तुमच्या वाचनाचा व चित्रपट पाहणे / माहिती असण्याचा अवाका मोठा आहे. दाद द्यावीशी वाटली म्हणून आवर्जुन उल्लेख केला. बाकी हा चित्रपट पा.खु. मनात साठवून ठेवत आहे...

टर्मीनेटर 02/07/2023 - 12:14
रोचक कथानक! चित्रपट परीचय आवडला 👍 'द डिपार्टेड' आणि 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हे स्कोर्सेजीचे सिनेमे आवडले असल्याने 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हा त्याचा आगामी चित्रपटही नक्की बघणार!

कल्पनाच भारी वाटते. परिक्षण आवडले. कदाचित आमच्या कुटुंबातील तरूणाई कडे हे पुस्तक असावे. वाचण्याचा प्रयत्न करावा असा विचार डोकावतो.

मार्टिन स्कॉर्सेजी आणि लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर म्हणजे उत्तम चित्रपट पाहण्याची मेजवानी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात." मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते.

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

Bhakti ·

प्रचेतस 27/06/2023 - 18:10
सुरेख लिहिताय. गोनीदांच्या रसाळ लेखणीतुन तुका आकाशाएव्हढा, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो ही पुस्तकं वाचणं एक अद्भुत अनुभव आहे.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 27/06/2023 - 22:30
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. अजूनही आठवते, लेखन इतके प्रभावी आहे की वाचत असलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारत असे.

In reply to by सतिश गावडे

Bhakti 28/06/2023 - 07:55
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. आय अम अल्वेज लेट ..असो.

१९८१ मधे काश्मीर मधे कृष्णा घाटीत कार्यरत होतो. गद्धे पंचविशीचे दिवस. ना लोटा ना थाली खुद ही खुद का कृष्ण मुरारी कश्मीर जरी स्वर्ग आसला तरी मी जीथे होतो तो मात्र नर्कच म्हणला पाहीजे. एक अदद माशुका गावाकडे ,देशांतर्गत अंतरदेशीय पत्राने विचारांचे आदान प्रदान व्हायचे. एका पत्रात तीने गोनिदा च्या या नवीन प्रकाशीत पुस्तका बद्दल भरभरून लिहीले होते. एक सहकारी सुट्टीवर गेले होते त्यांनी ऐबीसी मधून एक प्रत आणली. तेव्हा पहिल्यांदा वाचन झाले.आता ती पार फाटून गेली म्हणून दुसरी याच वर्षांत घेतली. सांगायचा मुद्दा हा की यातील दोन प्रसंग गोनिदांनी फार सुंदर लिहीले आहेत. मला फार आवडतात. एक तुकोबा अंबिल्याचे तुकाराम महाराज झाले व आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडला व दुसरा जेव्हा महाराज सदेह वैकुंठाला जातात तो. गळा भरून येतो. कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते. पुढे काही दिवसांनी आमचे दिवस फिरले व "तू औरो की क्यू हो गयी", हे गाणं सतत ओठावर असायचे. सर्वव्याधीवर एकच उपाय तो म्हणजे "समय बडा बलवान", पुढे सर्व चांगलेच झाले. विधिलिखित आणी काय.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/06/2023 - 21:38
कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.
बाकी फार हळव्या आठवणी लिहिल्या आहेत :)

Bhakti 28/06/2023 - 08:08
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।। आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।। कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।। हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।। तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।। पांडुरंग पांडुरंग https://open.spotify.com/track/3zjH9MwmE3ecLYsKZ2tdlL?si=hzovaHPVSg2qMq7RnAbNDg

श्रीगणेशा 28/06/2023 - 15:49
छान लिहिला आहे पुस्तक परिचय! ---- अवांतर: बरीच वर्षे देहू पाहायचं राहून गेलं होतं. शेवटी, या उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू दर्शन झालं. तेथील गाथा मंदिर छान आहे!

प्रचेतस 27/06/2023 - 18:10
सुरेख लिहिताय. गोनीदांच्या रसाळ लेखणीतुन तुका आकाशाएव्हढा, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो ही पुस्तकं वाचणं एक अद्भुत अनुभव आहे.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 27/06/2023 - 22:30
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. अजूनही आठवते, लेखन इतके प्रभावी आहे की वाचत असलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारत असे.

In reply to by सतिश गावडे

Bhakti 28/06/2023 - 07:55
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. आय अम अल्वेज लेट ..असो.

१९८१ मधे काश्मीर मधे कृष्णा घाटीत कार्यरत होतो. गद्धे पंचविशीचे दिवस. ना लोटा ना थाली खुद ही खुद का कृष्ण मुरारी कश्मीर जरी स्वर्ग आसला तरी मी जीथे होतो तो मात्र नर्कच म्हणला पाहीजे. एक अदद माशुका गावाकडे ,देशांतर्गत अंतरदेशीय पत्राने विचारांचे आदान प्रदान व्हायचे. एका पत्रात तीने गोनिदा च्या या नवीन प्रकाशीत पुस्तका बद्दल भरभरून लिहीले होते. एक सहकारी सुट्टीवर गेले होते त्यांनी ऐबीसी मधून एक प्रत आणली. तेव्हा पहिल्यांदा वाचन झाले.आता ती पार फाटून गेली म्हणून दुसरी याच वर्षांत घेतली. सांगायचा मुद्दा हा की यातील दोन प्रसंग गोनिदांनी फार सुंदर लिहीले आहेत. मला फार आवडतात. एक तुकोबा अंबिल्याचे तुकाराम महाराज झाले व आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडला व दुसरा जेव्हा महाराज सदेह वैकुंठाला जातात तो. गळा भरून येतो. कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते. पुढे काही दिवसांनी आमचे दिवस फिरले व "तू औरो की क्यू हो गयी", हे गाणं सतत ओठावर असायचे. सर्वव्याधीवर एकच उपाय तो म्हणजे "समय बडा बलवान", पुढे सर्व चांगलेच झाले. विधिलिखित आणी काय.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/06/2023 - 21:38
कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.
बाकी फार हळव्या आठवणी लिहिल्या आहेत :)

Bhakti 28/06/2023 - 08:08
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।। आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।। कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।। हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।। तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।। पांडुरंग पांडुरंग https://open.spotify.com/track/3zjH9MwmE3ecLYsKZ2tdlL?si=hzovaHPVSg2qMq7RnAbNDg

श्रीगणेशा 28/06/2023 - 15:49
छान लिहिला आहे पुस्तक परिचय! ---- अवांतर: बरीच वर्षे देहू पाहायचं राहून गेलं होतं. शेवटी, या उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू दर्शन झालं. तेथील गाथा मंदिर छान आहे!
लेखनप्रकार
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.