मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न

श्रीगणेशा ·

टर्मीनेटर 28/05/2023 - 17:11
आज दोन्ही भाग वाचले. भाषांतर छानच केले आहे!
लग्न अशी गोष्ट नाही की जी एकाच वेळी पूर्ण करता येते, ती सतत जगावी लागते. जोडप्याने कधीही निष्क्रिय शांततेत गुंतून असं म्हणू नये की, "खेळ जिंकला आहे आपण, आता आराम!" हा खेळ कधीच जिंकला जात नाही. यशस्वी लग्न ही एक मोठी भव्य इमारत असते, जिची दररोज पुनर्बांधणी करावी लागते. पण ते करताना स्पष्टीकरण, विश्लेषण आणि कबुली याची मदत घेणं चुकीचं. परस्पर टीका करण्यातही खूप धोके असतात. स्त्रीला अशा सर्व धोक्यांची जाणीव लगेच होते. आणि त्यावर उपायही तिला अगदी मनातून सुचतात. पुरुषालाही माहित असतं की फक्त तिच्याकडे पाहणं किंवा स्मितहास्य करणं हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. पद्धत काहीही असो, नातं सतत बांधत राहिलं पाहिजे. दुर्लक्ष केलं तर आयुष्यात कोणतीच गोष्ट टिकू शकत नाही -- घर, मैत्री, प्रेम. घराचं छत कोसळतं, मैत्री, प्रेमही संपतं. कौलं परत बांधावे लागतात, सांधे भरावे लागतात, गैरसमजुती निवळाव्या लागतात. नाहीतर कडूपणा निर्माण होतो, मनात खोलवर जखमा होतात, आणि एके दिवशी भांडणात, भावनांचा बांध फुटतो. आणि आपली समोरच्याच्या मनातील अनपेक्षित अशी प्रतिमा पाहून प्रचंड धक्का बसतो.

👍

हा परिच्छेद फार आवडला! आधिच्या भागवरील एका प्रतिसादात तुम्ही लिहिले आहे,
१) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती.
+१ शीर्षक वाचुन माझाही तसाच गैरसमज झाला असावा, त्यामुळे पहील्या भागाकडे दुर्लक्ष झाले असावे 😀

टर्मीनेटर 28/05/2023 - 17:11
आज दोन्ही भाग वाचले. भाषांतर छानच केले आहे!
लग्न अशी गोष्ट नाही की जी एकाच वेळी पूर्ण करता येते, ती सतत जगावी लागते. जोडप्याने कधीही निष्क्रिय शांततेत गुंतून असं म्हणू नये की, "खेळ जिंकला आहे आपण, आता आराम!" हा खेळ कधीच जिंकला जात नाही. यशस्वी लग्न ही एक मोठी भव्य इमारत असते, जिची दररोज पुनर्बांधणी करावी लागते. पण ते करताना स्पष्टीकरण, विश्लेषण आणि कबुली याची मदत घेणं चुकीचं. परस्पर टीका करण्यातही खूप धोके असतात. स्त्रीला अशा सर्व धोक्यांची जाणीव लगेच होते. आणि त्यावर उपायही तिला अगदी मनातून सुचतात. पुरुषालाही माहित असतं की फक्त तिच्याकडे पाहणं किंवा स्मितहास्य करणं हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. पद्धत काहीही असो, नातं सतत बांधत राहिलं पाहिजे. दुर्लक्ष केलं तर आयुष्यात कोणतीच गोष्ट टिकू शकत नाही -- घर, मैत्री, प्रेम. घराचं छत कोसळतं, मैत्री, प्रेमही संपतं. कौलं परत बांधावे लागतात, सांधे भरावे लागतात, गैरसमजुती निवळाव्या लागतात. नाहीतर कडूपणा निर्माण होतो, मनात खोलवर जखमा होतात, आणि एके दिवशी भांडणात, भावनांचा बांध फुटतो. आणि आपली समोरच्याच्या मनातील अनपेक्षित अशी प्रतिमा पाहून प्रचंड धक्का बसतो.

👍

हा परिच्छेद फार आवडला! आधिच्या भागवरील एका प्रतिसादात तुम्ही लिहिले आहे,
१) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती.
+१ शीर्षक वाचुन माझाही तसाच गैरसमज झाला असावा, त्यामुळे पहील्या भागाकडे दुर्लक्ष झाले असावे 😀
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living या लेखमालेतील आधीचा लेख: पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम ---- लग्न लग्नबंधन मग ते लवचिक असो वा जाचक, लग्न समारंभ किंवा कायदेशीर संमतीपत्र हे सर्वत्र स्वीकारले गेले आहे.

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

पराग१२२६३ ·
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली.

अंतर्गत सीमावाद (भाग-1)

पराग१२२६३ ·

कंजूस 21/12/2022 - 07:01
म्हणजे आताचा महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात यांच्या सीमा कुणी ठरवल्या? वेगवेगळे अधिकारी नेमले होते हे ठरवायला. दातार नावाचे एक अधिकारी होते ते कानडी होते. त्यांनी धारवाड,बेळगांव कर्नाटकात घातले.

In reply to by कंजूस

श्रीगुरुजी 21/12/2022 - 09:29
मेहेरचंद महाजन यांच्या एकसदस्यीय आयोगाने बेळगावसहीत संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात घातला. महाजन आयोगाने महाराष्ट्रावर केलेला अन्याय या विषयावर मिपावरील प्रदीर्घ लेख.

अन्याय वगैरे काही नाही. आपल्या मराठी पुढार्याना सतत रडायची सवय आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार असल्याने शिवसेना/राष्ट्र्वादीच्या म्होरक्याना "मराठी माणसाची गळचेपी" वगैरे आठवली आहे.कॉण्ग्रेसची अवस्था नेहमीसारखीच!- 'इकडे आड तिकडे विहीर' आहे. बेळगाव हा जिल्हा आहे. ह्यांत ६८% हुन अधिक कन्नड भाषिक आहेत. बेळ्गाव शहरात कदाचित मराठी भाषिक जास्त असतील. मराठी भाषिकांची संख्या ही १९५० नंतर जास्त वाढु लागली. गळचेपी/अन्याय वगैरे असते तर नागरिक १२५ किमीवर कोल्हापूरला जाउन स्थायिक झाले असते. जाणकारानी महाजन आयोगाचा निकाल वाचावा.जुनी कागपत्रे/जमीनीचे व्यवहार वगैरे सगळे कन्नडमध्येच आहे.अजुनही 'आंदोलन'करण्यासाठी दुसर्या राज्यातून लोक मागवावे लागतात ह्यावरूनच दिसते की बेळगावकरानी सीमाप्रश्नाला केव्हाच निकालात काढले आहे.

बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग महाराष्ट्रात सामील झाल्याने क्षेत्रफळात बदल होईल पण तेथील रहिवाश्यांना काय फरक पडेल हे कुणी सांगत नाही. अतंरराष्ट्रीय किवा देशांतर्गत सीमेवरील गावे नेहमीच मुलभूत सोई नां वंचित असल्याचे दिसते. राजकारणी हा वाद नेहमीच ज्वलंत ठेवून आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना दिसतात. नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतर ही यावर काहीच तोडगा का काढण्यात आला नाही? फिरोजपूर जवळील हुसैनीवाला येथी अतंरराष्ट्रीय सीमा प्रश्न दोन्ही देशांनी केव्हाच सोडवला आहे. लवकरच कर्नाटक निवडणूकीला सामोरे जाणार आहे तेव्हा एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असे तेथील सरकार म्हणत आहे. पुढे महाराष्ट्र निवडणूक लढवेल तेव्हा म्हणेल बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग आपलाच आणी आम्ही तो घेतल्याशिवाय रहाणार नाही अशी घोषणाबाजी होईल. जर कठीण वाटणारी पूर्वापार चालत आलेली कलमे निकालात निघाली तसेच याबाबतीत का नाही. हे एक भिजत घोंगडे आहे कधी वाळणार सांगणे फार कठीण आहे. माझे आकलन. तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.

कंजूस 25/12/2022 - 06:56
स्पर्धा परीक्षांची #UPSC #MPSC तयारी करणाऱ्यांसाठी हा लेख विशेष करून उपयुक्त ठरेल
१)मूळ माहिती सरकारी साईट्सवर आहे का? २) सीमावादावर प्रश्न आल्यास किंवा तोंडी परीक्षेत "तुम्ही हा वाद कसा सोडवाल?" हे विचारतात का? ३)घटक राज्यांची सरकारे कधीच आलेल्या भूभागावरचा अंमल सोडणार नाहीत. मग केंद्राकडून आदेश देता येतो का? त्यांचे पालन शांततापूर्ण होईल का? ४) घटक राज्यातील राजकीय पक्ष यांचे निवडणुक प्रचाराचे भांडवल करतात पण सत्तेत आल्यास गप्प बसतात.

कंजूस 21/12/2022 - 07:01
म्हणजे आताचा महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात यांच्या सीमा कुणी ठरवल्या? वेगवेगळे अधिकारी नेमले होते हे ठरवायला. दातार नावाचे एक अधिकारी होते ते कानडी होते. त्यांनी धारवाड,बेळगांव कर्नाटकात घातले.

In reply to by कंजूस

श्रीगुरुजी 21/12/2022 - 09:29
मेहेरचंद महाजन यांच्या एकसदस्यीय आयोगाने बेळगावसहीत संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात घातला. महाजन आयोगाने महाराष्ट्रावर केलेला अन्याय या विषयावर मिपावरील प्रदीर्घ लेख.

अन्याय वगैरे काही नाही. आपल्या मराठी पुढार्याना सतत रडायची सवय आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार असल्याने शिवसेना/राष्ट्र्वादीच्या म्होरक्याना "मराठी माणसाची गळचेपी" वगैरे आठवली आहे.कॉण्ग्रेसची अवस्था नेहमीसारखीच!- 'इकडे आड तिकडे विहीर' आहे. बेळगाव हा जिल्हा आहे. ह्यांत ६८% हुन अधिक कन्नड भाषिक आहेत. बेळ्गाव शहरात कदाचित मराठी भाषिक जास्त असतील. मराठी भाषिकांची संख्या ही १९५० नंतर जास्त वाढु लागली. गळचेपी/अन्याय वगैरे असते तर नागरिक १२५ किमीवर कोल्हापूरला जाउन स्थायिक झाले असते. जाणकारानी महाजन आयोगाचा निकाल वाचावा.जुनी कागपत्रे/जमीनीचे व्यवहार वगैरे सगळे कन्नडमध्येच आहे.अजुनही 'आंदोलन'करण्यासाठी दुसर्या राज्यातून लोक मागवावे लागतात ह्यावरूनच दिसते की बेळगावकरानी सीमाप्रश्नाला केव्हाच निकालात काढले आहे.

बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग महाराष्ट्रात सामील झाल्याने क्षेत्रफळात बदल होईल पण तेथील रहिवाश्यांना काय फरक पडेल हे कुणी सांगत नाही. अतंरराष्ट्रीय किवा देशांतर्गत सीमेवरील गावे नेहमीच मुलभूत सोई नां वंचित असल्याचे दिसते. राजकारणी हा वाद नेहमीच ज्वलंत ठेवून आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना दिसतात. नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतर ही यावर काहीच तोडगा का काढण्यात आला नाही? फिरोजपूर जवळील हुसैनीवाला येथी अतंरराष्ट्रीय सीमा प्रश्न दोन्ही देशांनी केव्हाच सोडवला आहे. लवकरच कर्नाटक निवडणूकीला सामोरे जाणार आहे तेव्हा एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असे तेथील सरकार म्हणत आहे. पुढे महाराष्ट्र निवडणूक लढवेल तेव्हा म्हणेल बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग आपलाच आणी आम्ही तो घेतल्याशिवाय रहाणार नाही अशी घोषणाबाजी होईल. जर कठीण वाटणारी पूर्वापार चालत आलेली कलमे निकालात निघाली तसेच याबाबतीत का नाही. हे एक भिजत घोंगडे आहे कधी वाळणार सांगणे फार कठीण आहे. माझे आकलन. तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.

कंजूस 25/12/2022 - 06:56
स्पर्धा परीक्षांची #UPSC #MPSC तयारी करणाऱ्यांसाठी हा लेख विशेष करून उपयुक्त ठरेल
१)मूळ माहिती सरकारी साईट्सवर आहे का? २) सीमावादावर प्रश्न आल्यास किंवा तोंडी परीक्षेत "तुम्ही हा वाद कसा सोडवाल?" हे विचारतात का? ३)घटक राज्यांची सरकारे कधीच आलेल्या भूभागावरचा अंमल सोडणार नाहीत. मग केंद्राकडून आदेश देता येतो का? त्यांचे पालन शांततापूर्ण होईल का? ४) घटक राज्यातील राजकीय पक्ष यांचे निवडणुक प्रचाराचे भांडवल करतात पण सत्तेत आल्यास गप्प बसतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.

Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

अनुस्वार ·

हेमंतकुमार 04/12/2022 - 19:34
आज चित्रपट पाहिला. मध्यंतरापर्यंत आवडला अगदी जितू जोसेफ छाप आहे त्यावर. उत्तरार्धात मात्र स्वामी- पूजा- अंधश्रद्धा- तृतीयपंथी या सगळ्या प्रकारामुळे कंटाळा आला. लांबी कमी असायला हवी होती.

हेमंतकुमार 04/12/2022 - 19:34
आज चित्रपट पाहिला. मध्यंतरापर्यंत आवडला अगदी जितू जोसेफ छाप आहे त्यावर. उत्तरार्धात मात्र स्वामी- पूजा- अंधश्रद्धा- तृतीयपंथी या सगळ्या प्रकारामुळे कंटाळा आला. लांबी कमी असायला हवी होती.
लेखनविषय:
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 16/11/2022 - 23:51
याचा मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल. https://youtu.be/IrF6wfwmkWI

सस्नेह 17/11/2022 - 07:13
सुंदर फोटो. आम्ही कोल्हापूरकर भारीच आहोत मग ! :) नदीपात्रात दिवे सोडून प्रदूषण वाढवण्यापेक्षा तीरावरच दिवे लावणे उत्तमच.

कंजूस 27/11/2022 - 16:53
हे नदीची आऽरती प्रकरण फार वाढत चाललंय. हरिद्वार - प्रयागराज आणि आता काशी, उज्जैन (नर्मदा) कोल्हापूर (पंचगंगा). उसाच्या मंळीने कितीही मलीन होवो पंचगंगा, आऽरती झालीच पाहिजे.

पराग१२२६३ 16/11/2022 - 23:51
याचा मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल. https://youtu.be/IrF6wfwmkWI

सस्नेह 17/11/2022 - 07:13
सुंदर फोटो. आम्ही कोल्हापूरकर भारीच आहोत मग ! :) नदीपात्रात दिवे सोडून प्रदूषण वाढवण्यापेक्षा तीरावरच दिवे लावणे उत्तमच.

कंजूस 27/11/2022 - 16:53
हे नदीची आऽरती प्रकरण फार वाढत चाललंय. हरिद्वार - प्रयागराज आणि आता काशी, उज्जैन (नर्मदा) कोल्हापूर (पंचगंगा). उसाच्या मंळीने कितीही मलीन होवो पंचगंगा, आऽरती झालीच पाहिजे.
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

Silver Trumpet and Trumpet Banner

पराग१२२६३ ·
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम

श्रीगणेशा ·

श्वेता२४ 01/12/2022 - 11:25
आपण वास्तवातल्या माणसापेक्षा त्याच्या प्रतिमेच्याच अधिक प्रेमात पडतो. समोर नसताना एखादी व्यक्ती आवडणं खूप सोपं असतं, सोबत राहत असलेल्या व्यक्तीपेक्षा. कदाचित त्यामुळेच Byron म्हणतो की: स्त्रीच्या प्रेमात मरणं एकवेळ सोपं आहे, तिच्यासोबत राहण्यापेक्षा! हे खूप आवडलं. मला नेहमी वाटतं प्रेमात पडणं खूप सोपं आहे. परंतू प्रेम निभावणं खूप कठीण. त्यामुळे जो व्याक्ती प्रेम निभावतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या दोषांसहीतही त्याच्यावर प्रेम करत राहतो त्यालाच मी प्रेम केलं म्हणण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. पुस्तक परिचय छान करुन दिलात. कधितरी नक्की वाचेन. वा.खू. साठविली आहे.

गणेशा, मुळ भावनांना धक्का न लावता इतर भाषेत अनुवाद करणे सुद्धा एक कला आहे. मुळ भाषेतील भाव व त्यांना जसेच्या तसे अनुवादित करण्यासाठी अनुवादित भाषेचे नेमकेच शब्द शोधून वाचकांपर्यंत पोहोचवणे अतीशय अवघड आणी यातच अनुवादकाचे कौशल्य आहे. ते वाचकाला प्रतित झाले की अनुवाद मुळ पुस्तका इतकाच प्रसिद्ध होतो. नेमकी हिच गोष्ट इथे दिसून आली. स्त्रीचा स्वभाव समुद्राच्या लाटांसारखा लहरी असतो पण सुज्ञ पुरूष वादळात सापडलेल्या जहाजाच्या खलाशाप्रमाणे जहाजाचे शीड सैल सोडून देतो, वाट पाहतो, आशा सोडत नाही आणि महत्वाचं म्हणजे या वादळातही समुद्रावरचं त्याचं प्रेम तो जपून ठेवतो

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगणेशा 06/03/2023 - 01:12
धन्यवाद कर्नल साहेब _/\_ खरं तर, पुस्तक परिचय, एवढी माफक अपेक्षा ठेवून सुरुवात केली होती. पण जगण्याच्या कलेवरील एवढं चांगलं लिखाण, मराठीत विचार करताना अजूनच चांगलं वाटलं. पण अनुवाद करताना मागे राहिलेले, शब्दांच्या यांत्रिकतेचे काही खड्डे बुजवणं अवघड!

चित्रगुप्त 26/02/2023 - 22:29
या भागापासून लेखमाला वाचायला घेतली आहे. जसजसे काही शंका वा मुद्दे उपस्थित होत जातील, तसतसे व्यक्त करत जाईनः १. शीर्षकात The Art of Living हे शब्द आल्याने ही लेखमाला श्री श्री रविशंकर प्रणित कार्पोरेट अध्यात्माचा प्रचार करणारी असावी असे वाटून वाचायला घेत नव्हतो (मी त्या महागड्या कार्पोरेट कार्यक्रमात दोनदा सहभागी झालेलो असूनही/असल्यामुळेच) तेंव्हा माझ्यासारखाच इतरांचाही असा समज होऊ नये म्हणून शीर्षकात आवश्यक बदल करता आल्यास उत्तम.
संगीत मैफिलीला जा; आणि ते शुद्ध स्वर आणि ती मोहक सुरांची गुंफण ऐका. आणि जर त्यानंतरही ती संगीतरचना तुम्हाला गोंधळलेली, कठोर आणि विसंवादी भासली, तर तुम्ही अजूनही प्रेम अनुभवलंच नाही!
२. मोझार्ट (१७५६-९१) च्या काळापर्यंत जे संगीत युरोपीयन रसिकांना उपलब्ध होते, त्याच्या संदर्भात हे विधान उचित असले, तरी अलिकडल्या काळात जगभरात संगीताची अवनती होऊन जो घणाघाती कर्कश्यपणा, निरर्थकता, गोंधळ, विसंवाद, सवंग बाजारूपणा वगैरे ज्या गोष्टी रूढ झालेल्या आहेत, त्या बघता मोझार्टचे हे विधान कालबाह्य झालेले असल्याचे खेदाने म्हणावे लागेल. ३. शेवटल्या परिच्छेदातील 'एक उदात्त तडजोड' हा शब्दप्रयोग अगदी आंग्ल वळणाचा वाटला, आणि त्यातून काही अर्थबोध मलातरी झाला नाही. 'एक दैवी अनुभूति' किंवा 'निखळ सौदर्यानुभूति' असे काही म्हणायचे आहे का ? बाकी लेखमाला वाचनीय आणि उद्बोधक होईल, याची खात्री वाटते. . Amadeus या मोझार्टच्या जीवनावरील अद्भुत चित्रपटातील एक दृष्य. (Mozart and Salieri हे नाटक प्राख्यात रशियन लेखक Alexander Pushkin याने १८३२ मधे प्रसिद्ध केले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन Peter Shaffer याने 1979 साली 'Amadeus' नामक नाटक लिहीले, आणि 1984 साली चित्रपट निर्माण करण्यात आला. या चित्रपटाला ८ ऑस्कर आणि अन्य अनेक महत्वाची पारितोषेके लाभली आहेत. संगीतप्रेमी आणि सिनेरसिकांनी Amadeus हा चित्रपट अवश्य बघावा.

श्रीगणेशा 06/03/2023 - 01:52
धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_ १) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती. पुढील लेखात शीर्षक नक्की बदलेल. धन्यवाद सुचनेबद्दल. ३) "एक उदात्त तडजोड" हा "sublime reconciliation" साठी केलेला अनुवादाचा प्रयत्न:
Go to a concert; listen to those pure notes and those enchanting harmonies, and if your love then seems confused, harsh, and discordant, you are still unversed in the art of loving. But if, in your emotion, you are aware of this gradual acquisition of beauty, this marvellous understanding, this sublime reconciliation of conflicting and hostile themes beyond all dissonance, then you are embarked upon one of the few adventures in life that are worth having : a great love.

श्वेता२४ 01/12/2022 - 11:25
आपण वास्तवातल्या माणसापेक्षा त्याच्या प्रतिमेच्याच अधिक प्रेमात पडतो. समोर नसताना एखादी व्यक्ती आवडणं खूप सोपं असतं, सोबत राहत असलेल्या व्यक्तीपेक्षा. कदाचित त्यामुळेच Byron म्हणतो की: स्त्रीच्या प्रेमात मरणं एकवेळ सोपं आहे, तिच्यासोबत राहण्यापेक्षा! हे खूप आवडलं. मला नेहमी वाटतं प्रेमात पडणं खूप सोपं आहे. परंतू प्रेम निभावणं खूप कठीण. त्यामुळे जो व्याक्ती प्रेम निभावतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या दोषांसहीतही त्याच्यावर प्रेम करत राहतो त्यालाच मी प्रेम केलं म्हणण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. पुस्तक परिचय छान करुन दिलात. कधितरी नक्की वाचेन. वा.खू. साठविली आहे.

गणेशा, मुळ भावनांना धक्का न लावता इतर भाषेत अनुवाद करणे सुद्धा एक कला आहे. मुळ भाषेतील भाव व त्यांना जसेच्या तसे अनुवादित करण्यासाठी अनुवादित भाषेचे नेमकेच शब्द शोधून वाचकांपर्यंत पोहोचवणे अतीशय अवघड आणी यातच अनुवादकाचे कौशल्य आहे. ते वाचकाला प्रतित झाले की अनुवाद मुळ पुस्तका इतकाच प्रसिद्ध होतो. नेमकी हिच गोष्ट इथे दिसून आली. स्त्रीचा स्वभाव समुद्राच्या लाटांसारखा लहरी असतो पण सुज्ञ पुरूष वादळात सापडलेल्या जहाजाच्या खलाशाप्रमाणे जहाजाचे शीड सैल सोडून देतो, वाट पाहतो, आशा सोडत नाही आणि महत्वाचं म्हणजे या वादळातही समुद्रावरचं त्याचं प्रेम तो जपून ठेवतो

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगणेशा 06/03/2023 - 01:12
धन्यवाद कर्नल साहेब _/\_ खरं तर, पुस्तक परिचय, एवढी माफक अपेक्षा ठेवून सुरुवात केली होती. पण जगण्याच्या कलेवरील एवढं चांगलं लिखाण, मराठीत विचार करताना अजूनच चांगलं वाटलं. पण अनुवाद करताना मागे राहिलेले, शब्दांच्या यांत्रिकतेचे काही खड्डे बुजवणं अवघड!

चित्रगुप्त 26/02/2023 - 22:29
या भागापासून लेखमाला वाचायला घेतली आहे. जसजसे काही शंका वा मुद्दे उपस्थित होत जातील, तसतसे व्यक्त करत जाईनः १. शीर्षकात The Art of Living हे शब्द आल्याने ही लेखमाला श्री श्री रविशंकर प्रणित कार्पोरेट अध्यात्माचा प्रचार करणारी असावी असे वाटून वाचायला घेत नव्हतो (मी त्या महागड्या कार्पोरेट कार्यक्रमात दोनदा सहभागी झालेलो असूनही/असल्यामुळेच) तेंव्हा माझ्यासारखाच इतरांचाही असा समज होऊ नये म्हणून शीर्षकात आवश्यक बदल करता आल्यास उत्तम.
संगीत मैफिलीला जा; आणि ते शुद्ध स्वर आणि ती मोहक सुरांची गुंफण ऐका. आणि जर त्यानंतरही ती संगीतरचना तुम्हाला गोंधळलेली, कठोर आणि विसंवादी भासली, तर तुम्ही अजूनही प्रेम अनुभवलंच नाही!
२. मोझार्ट (१७५६-९१) च्या काळापर्यंत जे संगीत युरोपीयन रसिकांना उपलब्ध होते, त्याच्या संदर्भात हे विधान उचित असले, तरी अलिकडल्या काळात जगभरात संगीताची अवनती होऊन जो घणाघाती कर्कश्यपणा, निरर्थकता, गोंधळ, विसंवाद, सवंग बाजारूपणा वगैरे ज्या गोष्टी रूढ झालेल्या आहेत, त्या बघता मोझार्टचे हे विधान कालबाह्य झालेले असल्याचे खेदाने म्हणावे लागेल. ३. शेवटल्या परिच्छेदातील 'एक उदात्त तडजोड' हा शब्दप्रयोग अगदी आंग्ल वळणाचा वाटला, आणि त्यातून काही अर्थबोध मलातरी झाला नाही. 'एक दैवी अनुभूति' किंवा 'निखळ सौदर्यानुभूति' असे काही म्हणायचे आहे का ? बाकी लेखमाला वाचनीय आणि उद्बोधक होईल, याची खात्री वाटते. . Amadeus या मोझार्टच्या जीवनावरील अद्भुत चित्रपटातील एक दृष्य. (Mozart and Salieri हे नाटक प्राख्यात रशियन लेखक Alexander Pushkin याने १८३२ मधे प्रसिद्ध केले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन Peter Shaffer याने 1979 साली 'Amadeus' नामक नाटक लिहीले, आणि 1984 साली चित्रपट निर्माण करण्यात आला. या चित्रपटाला ८ ऑस्कर आणि अन्य अनेक महत्वाची पारितोषेके लाभली आहेत. संगीतप्रेमी आणि सिनेरसिकांनी Amadeus हा चित्रपट अवश्य बघावा.

श्रीगणेशा 06/03/2023 - 01:52
धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_ १) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती. पुढील लेखात शीर्षक नक्की बदलेल. धन्यवाद सुचनेबद्दल. ३) "एक उदात्त तडजोड" हा "sublime reconciliation" साठी केलेला अनुवादाचा प्रयत्न:
Go to a concert; listen to those pure notes and those enchanting harmonies, and if your love then seems confused, harsh, and discordant, you are still unversed in the art of loving. But if, in your emotion, you are aware of this gradual acquisition of beauty, this marvellous understanding, this sublime reconciliation of conflicting and hostile themes beyond all dissonance, then you are embarked upon one of the few adventures in life that are worth having : a great love.
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living The Art of Living ---- पूर्वचित्र (flashback) कॉलेजचे दिवस. रविवार संध्याकाळ. मेसला सुट्टी.

अमू- OTT सिनेमा

Bhakti ·

वामन देशमुख 04/11/2022 - 14:30
परीक्षण वाचून कदाचित सिनेमा पाहण्याची प्रेरणा मिळेल. कोणत्या OTT वर आहे? मी शोधलं तर https://en.wikipedia.org/wiki/Amu_(film) हा सिनेमा दिसला. पण सदर धाग्यातील सिनेमा वेगळा दिसतो.

In reply to by वामन देशमुख

Bhakti 04/11/2022 - 15:06
Q फोटो द्यायचा राहिला.प्राईमवर आहे. ऐश्वर्यालक्ष्मी नायिकेने अप्रतिम काम केले आहे. प्रभूची एन्ट्री होईपर्यंत चित्रपट अतिच संवेदनशील आहे याची नोंद घ्यावी :(

वामन देशमुख 04/11/2022 - 14:30
परीक्षण वाचून कदाचित सिनेमा पाहण्याची प्रेरणा मिळेल. कोणत्या OTT वर आहे? मी शोधलं तर https://en.wikipedia.org/wiki/Amu_(film) हा सिनेमा दिसला. पण सदर धाग्यातील सिनेमा वेगळा दिसतो.

In reply to by वामन देशमुख

Bhakti 04/11/2022 - 15:06
Q फोटो द्यायचा राहिला.प्राईमवर आहे. ऐश्वर्यालक्ष्मी नायिकेने अप्रतिम काम केले आहे. प्रभूची एन्ट्री होईपर्यंत चित्रपट अतिच संवेदनशील आहे याची नोंद घ्यावी :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्

कांतारा ए लेजेंड

अनुस्वार ·

यश राज 30/10/2022 - 17:37
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते
अगदी +१ चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते. तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.

यश राज 30/10/2022 - 17:37
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते
अगदी +१ चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते. तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.

In reply to by यश राज

अनुस्वार 30/10/2022 - 21:12
'वराह रूपम' हे गीत आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत अव्वल दर्जाचे आहे. 'कोला' नृत्यातील एक विशिष्ट मर्मभेदी आवाज तर चित्रपट संपला तरी कानात घुमत राहतो.

In reply to by वामन देशमुख

अनुस्वार 31/10/2022 - 21:23
आपल्याला आवड असल्यास मुळ भाषेत पाहणे कधीही उत्तम. आणि तसंही कांताराचं हिंदी डबींग जरा घाईत उरकलंय असं वाटलं. डबींग चा दर्जा आणखी चांगला हवा होता.

गणेशा 31/10/2022 - 23:27
कांतारा अतिशय सुंदर चित्रपट आहे, मास्टरपीस असे म्हणता येणार नाही परंतु एक उत्क्रुष्ट कलाकृती म्हणुन या सिनेमा कडे पाहता येईल.. आलेगाव (शिरूर) ला यात्रेला देव -दानव असे कोला type युद्ध दरवर्षी पाहतो.. त्यामुळे हा सिनेमा जास्तच जवळचा वाटला.. ऋषभ शेट्टी भारीच...

Bhakti 01/11/2022 - 10:57
फक्त क्लायमॅक्स पाहण्यासाठी थेअटरला जावं का हा प्रश्न आहे.सिनेमा ओव्हर रेटेड आहे असेही वाचलं.त्यामुळे OTT वर पाहणार आहे.अगदी ..तुम्बाड कधीही सरस असणारं.त्यात अनेक भावनांच मिश्रण आहे.

In reply to by Bhakti

अनुस्वार 01/11/2022 - 13:12
बाकी चित्रपटही सुंदरच आहे. लक्षात राहण्यासारखा अनुभव येईल. फक्त तुम्बाड सारखं काहीतरी पाहायला मिळेल या अपेक्षेने गेलात तर‌ हिरमोड होईल.

श्वेता२४ 02/11/2022 - 11:20
बहुदा मी फारच अपेक्षेने गेले होते. पण मला अजुनही कळत नाहीय हा सिनेमा मला तितकासा का आवडला नाही. या चित्रपटाची आणि तुम्बाडची तुलनाच होऊ शकत नाही. पूर्णपणे वेगळ्या कथा , विषय व मांडणी आहे. या सिनेमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे समजलं नाही. अंगात देव येणं हे खरं आहे व काही ्मानवीय/दैवी प्रसंग खरे असतात असंच या सिनेमातून दिसतंय. खरंतंर हा श्रद्धेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे तितकासा भिडला नाही. हो. पण ही फॅन्टसी आहे असं समजून मी या सिनेमाकडे आता पाहते तेव्हा आता या सिनेमाच्या काही ठळक गोष्टी जाणवतात. जसं की आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते त्यावरचे त्यांचे अवलंबित्व. शिवा त्या इन्सपेक्टरला म्हणतो की या जंगलात माझ्या आधिच्या कित्येक पिढ्या तुमचे सरकार अस्तित्वात असण्यापूर्वीपासून राहतात. तुमच्या सरकारने त्यांची परवानगी घेतली होती का? हा संवाद खाडकन डोळे उघडणारा आहे. आधी जय भीम व आता कंतारा यामुळे आदिवासींचे निसर्गाशी जोडले गेलेले जीवन अजून समजून आले एवढे नक्की. त्यानुसार हा सिनेमा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. नायकाचा व इतर सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट व नैसर्गिक. क्लायमॅक्स मस्तच.

In reply to by श्वेता२४

अनुस्वार 02/11/2022 - 12:27
सध्या सार्वजनिक जीवनात कोणतीही गोष्ट चर्चेत असली की‌ प्रत्येकाला शक्य तितक्या प्रकारे त्यावर टिप्पणी करायचीच असते (बऱ्याचदा निव्वळ मनाच्या थापा). मग अशाने कितीही टाळले तरी या गोष्टींबद्दल चक्क आपलीही काही मतं/अपेक्षा तयार होतात. तुम्बाड ची अपेक्षा ठेवून गेले आणि कांतारा निदान त्या दिवसापुरता तरी अगदीच सामान्य चित्रपट वाटला असा अनुभव माझ्या काही मित्रांनी घेतल्याने मी सावध होतो. म्हणून मुळ लेखात मी एक चित्रपट म्हणून कांतारा छान अनुभव आहे एवढंच नमुद केलंय.‌ याच सामाजिक दबावामुळे [ FOMO (fear of missing out) ] मी KGF Chapter 2 चित्रपटगृहात पाहायला गेलो आणि PVR मधील आयुष्यातली पहिली झोप पूर्ण करून आलो.

यश राज 30/10/2022 - 17:37
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते
अगदी +१ चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते. तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.

यश राज 30/10/2022 - 17:37
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते
अगदी +१ चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते. तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.

In reply to by यश राज

अनुस्वार 30/10/2022 - 21:12
'वराह रूपम' हे गीत आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत अव्वल दर्जाचे आहे. 'कोला' नृत्यातील एक विशिष्ट मर्मभेदी आवाज तर चित्रपट संपला तरी कानात घुमत राहतो.

In reply to by वामन देशमुख

अनुस्वार 31/10/2022 - 21:23
आपल्याला आवड असल्यास मुळ भाषेत पाहणे कधीही उत्तम. आणि तसंही कांताराचं हिंदी डबींग जरा घाईत उरकलंय असं वाटलं. डबींग चा दर्जा आणखी चांगला हवा होता.

गणेशा 31/10/2022 - 23:27
कांतारा अतिशय सुंदर चित्रपट आहे, मास्टरपीस असे म्हणता येणार नाही परंतु एक उत्क्रुष्ट कलाकृती म्हणुन या सिनेमा कडे पाहता येईल.. आलेगाव (शिरूर) ला यात्रेला देव -दानव असे कोला type युद्ध दरवर्षी पाहतो.. त्यामुळे हा सिनेमा जास्तच जवळचा वाटला.. ऋषभ शेट्टी भारीच...

Bhakti 01/11/2022 - 10:57
फक्त क्लायमॅक्स पाहण्यासाठी थेअटरला जावं का हा प्रश्न आहे.सिनेमा ओव्हर रेटेड आहे असेही वाचलं.त्यामुळे OTT वर पाहणार आहे.अगदी ..तुम्बाड कधीही सरस असणारं.त्यात अनेक भावनांच मिश्रण आहे.

In reply to by Bhakti

अनुस्वार 01/11/2022 - 13:12
बाकी चित्रपटही सुंदरच आहे. लक्षात राहण्यासारखा अनुभव येईल. फक्त तुम्बाड सारखं काहीतरी पाहायला मिळेल या अपेक्षेने गेलात तर‌ हिरमोड होईल.

श्वेता२४ 02/11/2022 - 11:20
बहुदा मी फारच अपेक्षेने गेले होते. पण मला अजुनही कळत नाहीय हा सिनेमा मला तितकासा का आवडला नाही. या चित्रपटाची आणि तुम्बाडची तुलनाच होऊ शकत नाही. पूर्णपणे वेगळ्या कथा , विषय व मांडणी आहे. या सिनेमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे समजलं नाही. अंगात देव येणं हे खरं आहे व काही ्मानवीय/दैवी प्रसंग खरे असतात असंच या सिनेमातून दिसतंय. खरंतंर हा श्रद्धेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे तितकासा भिडला नाही. हो. पण ही फॅन्टसी आहे असं समजून मी या सिनेमाकडे आता पाहते तेव्हा आता या सिनेमाच्या काही ठळक गोष्टी जाणवतात. जसं की आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते त्यावरचे त्यांचे अवलंबित्व. शिवा त्या इन्सपेक्टरला म्हणतो की या जंगलात माझ्या आधिच्या कित्येक पिढ्या तुमचे सरकार अस्तित्वात असण्यापूर्वीपासून राहतात. तुमच्या सरकारने त्यांची परवानगी घेतली होती का? हा संवाद खाडकन डोळे उघडणारा आहे. आधी जय भीम व आता कंतारा यामुळे आदिवासींचे निसर्गाशी जोडले गेलेले जीवन अजून समजून आले एवढे नक्की. त्यानुसार हा सिनेमा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. नायकाचा व इतर सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट व नैसर्गिक. क्लायमॅक्स मस्तच.

In reply to by श्वेता२४

अनुस्वार 02/11/2022 - 12:27
सध्या सार्वजनिक जीवनात कोणतीही गोष्ट चर्चेत असली की‌ प्रत्येकाला शक्य तितक्या प्रकारे त्यावर टिप्पणी करायचीच असते (बऱ्याचदा निव्वळ मनाच्या थापा). मग अशाने कितीही टाळले तरी या गोष्टींबद्दल चक्क आपलीही काही मतं/अपेक्षा तयार होतात. तुम्बाड ची अपेक्षा ठेवून गेले आणि कांतारा निदान त्या दिवसापुरता तरी अगदीच सामान्य चित्रपट वाटला असा अनुभव माझ्या काही मित्रांनी घेतल्याने मी सावध होतो. म्हणून मुळ लेखात मी एक चित्रपट म्हणून कांतारा छान अनुभव आहे एवढंच नमुद केलंय.‌ याच सामाजिक दबावामुळे [ FOMO (fear of missing out) ] मी KGF Chapter 2 चित्रपटगृहात पाहायला गेलो आणि PVR मधील आयुष्यातली पहिली झोप पूर्ण करून आलो.
कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.