मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणं हेच उपचाराचं प्रभावी औषध आहे.

श्रीकृष्ण सामंत ·

सर्किट 05/02/2009 - 10:53
सामंतकाका, उत्तम लेख. पण एक विचार आला, की भाई नेरुरकर समजा व्हीलचेअर मध्ये नसते, तर त्यांना "ऐकून घेणे" जमले असते का ? -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

भाईला आजारी पडण्यापूर्वीच त्या बाईचा ऐकून घेण्याविषयीचा उपचाराचा अनुभव आला होता. म्हणूनच भाई म्हणतो, त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो." हे ऐकून घेण्याचं महत्व भाईला व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच माहित झालं होतं.आणि म्हणून भाईला "ऐकून घेणं " व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच जमत होतं हे उघडच आहे. त्यानंतर काही काळ गेल्यावर भाई आजारी झाला. व्हिलचेअरवर आजारी म्हणून बसावं लागल्यावर लोकं आपलं ऐकून घेतात हा त्याच्या आजारावर उपचार होत आहे हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे असं भाई म्हणतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुनील 05/02/2009 - 11:02
आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणे हा उपचाराचा भाग आहे की निदान करण्याची पूर्वअट (प्रीरीक्वीझीट) आहे? रोगी काय म्हणतोय ते जर डॉ़क्टरने धड ऐकलेच नाही, तर तो उपचार सोडाच, निदान तरी काय बोडख्याचे करणार? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आचरट कार्टा 05/02/2009 - 11:05
राजापुरात आमचे फॅमिली डॉक्टर पाध्ये आहेत, त्यांची आठवण झाली. त्यांच्याकडे जवळपासच्या खेड्यापाड्यांतून खूप पेशंट्स येतात. छोटासा दवाखाना. समोर टेबलापलीकडे डॉक्टर, अलीकडे वेटिंग साठी खुर्च्या आणि बाकं. कुणी नवीन माणूस आत आलं, की डॉक्टरांच्या पुढ्यातच येतं. आणि प्रिस्क्रिप्शन्स लिहिता लिहिता डॉक्टर वेटिंगरूम मधल्या प्रत्येकाची चौकशी करत असतात! "गो आज्ये... आता काय झालं? परवा तर बाजाराला आली होतीस!" "मामी, नात कशी आहे? तिचा बाबा घेऊन आला होता परवा. बिस्किटं फरसाण असलं खायला देऊ नका तिला..." वगैरे... त्यांचा हातगूण चांगला आहे, असं सगळे म्हणतात. त्यामागे हे ही एक कारण आहे. :) आणि एक गोष्ट आठवली हे वाचून. प्लासिबो हा प्रकार पण भारी आहे. खोट्या गोळ्या. त्यात ड्रग केमिकल अजिबात नसतं. फक्त ही गोष्ट ती गोळी घेणार्‍याला माहिती नसते. त्या गोळ्या घेणारे बरेही होतात. आपण औषध घेतलंय या समाधानावर! श्रीवर्धन-दिवेआगर किंवा पेण-रायगड परिसरात राहणार्‍या आदिवासी/वनवासींना तर इंजेक्शन दिलं नाही तर डॉक्टर गाढव असं वाटतं. अश्या वेळी डॉक्टर्स अनेकदा डिस्टिल्ड पाण्याचं इंजेक्शन देतात. त्या समाधानावर हे पेशंट्स बरे होतात!
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

सर्किट 05/02/2009 - 10:53
सामंतकाका, उत्तम लेख. पण एक विचार आला, की भाई नेरुरकर समजा व्हीलचेअर मध्ये नसते, तर त्यांना "ऐकून घेणे" जमले असते का ? -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

भाईला आजारी पडण्यापूर्वीच त्या बाईचा ऐकून घेण्याविषयीचा उपचाराचा अनुभव आला होता. म्हणूनच भाई म्हणतो, त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो." हे ऐकून घेण्याचं महत्व भाईला व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच माहित झालं होतं.आणि म्हणून भाईला "ऐकून घेणं " व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच जमत होतं हे उघडच आहे. त्यानंतर काही काळ गेल्यावर भाई आजारी झाला. व्हिलचेअरवर आजारी म्हणून बसावं लागल्यावर लोकं आपलं ऐकून घेतात हा त्याच्या आजारावर उपचार होत आहे हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे असं भाई म्हणतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुनील 05/02/2009 - 11:02
आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणे हा उपचाराचा भाग आहे की निदान करण्याची पूर्वअट (प्रीरीक्वीझीट) आहे? रोगी काय म्हणतोय ते जर डॉ़क्टरने धड ऐकलेच नाही, तर तो उपचार सोडाच, निदान तरी काय बोडख्याचे करणार? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आचरट कार्टा 05/02/2009 - 11:05
राजापुरात आमचे फॅमिली डॉक्टर पाध्ये आहेत, त्यांची आठवण झाली. त्यांच्याकडे जवळपासच्या खेड्यापाड्यांतून खूप पेशंट्स येतात. छोटासा दवाखाना. समोर टेबलापलीकडे डॉक्टर, अलीकडे वेटिंग साठी खुर्च्या आणि बाकं. कुणी नवीन माणूस आत आलं, की डॉक्टरांच्या पुढ्यातच येतं. आणि प्रिस्क्रिप्शन्स लिहिता लिहिता डॉक्टर वेटिंगरूम मधल्या प्रत्येकाची चौकशी करत असतात! "गो आज्ये... आता काय झालं? परवा तर बाजाराला आली होतीस!" "मामी, नात कशी आहे? तिचा बाबा घेऊन आला होता परवा. बिस्किटं फरसाण असलं खायला देऊ नका तिला..." वगैरे... त्यांचा हातगूण चांगला आहे, असं सगळे म्हणतात. त्यामागे हे ही एक कारण आहे. :) आणि एक गोष्ट आठवली हे वाचून. प्लासिबो हा प्रकार पण भारी आहे. खोट्या गोळ्या. त्यात ड्रग केमिकल अजिबात नसतं. फक्त ही गोष्ट ती गोळी घेणार्‍याला माहिती नसते. त्या गोळ्या घेणारे बरेही होतात. आपण औषध घेतलंय या समाधानावर! श्रीवर्धन-दिवेआगर किंवा पेण-रायगड परिसरात राहणार्‍या आदिवासी/वनवासींना तर इंजेक्शन दिलं नाही तर डॉक्टर गाढव असं वाटतं. अश्या वेळी डॉक्टर्स अनेकदा डिस्टिल्ड पाण्याचं इंजेक्शन देतात. त्या समाधानावर हे पेशंट्स बरे होतात!
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्‍याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना. तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी.

सेव्हन पाउंडस् - एक अस्वस्थ करणारा अनुभव.

मुशाफिर ·

In reply to by प्राजु

मुशाफिर 05/02/2009 - 00:43
मी काही संकेत स्थळांवर जावून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला होता. पण नीट दिसत नव्हता. जमल्यास एखद्या खात्रीलयक संकेतस्थळाचा दुवा लवकरच देईन. मुशाफिर.

In reply to by चकली

माझी दुनिया 10/02/2009 - 08:01
दुव्याबद्दल धन्यवाद. परिक्षण आवडलं, चित्रपट पहायला हवाच. ___________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

मुशाफिर साहेब, मस्त लेखन. आवडले. सेवन पाऊंड आता आमी पण बघणार. कारण घजनी व रब ने बना दी जोडी कडून स्वतःचा छळ करवून घेतला आहे. :) अवांतर व अतिअवांतर एकत्र : लोकांना येवढाले चित्रपट इतक्या पटापट कसे काय पहायला जमतात बॉ? आमच्या वर्षभराच्या कोट्याला हे लोक एका आढवड्यात वरपतात. नशीबवान आसतात काही काही लेकाचे.

श्रावण मोडक 05/02/2009 - 00:42
पहावाच लागेल हा चित्रपट. कथा पूर्ण कुठं मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न. या चित्रपटातले इंग्रजी उद्गार डोक्यावरून जातात. कानात शिरण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा त्यांचा अर्थ तर कोसो दूर.

In reply to by श्रावण मोडक

मुशाफिर 05/02/2009 - 00:50
http://en.wikipedia.org/wiki/Seven_Pounds पण खरं सांगयच तर, हा चित्रपट पाहताना संवाद नाही कळले तरी चालतील इतका सुंदर अभिनय विल स्मिथने केलाय. बर्‍याचदा त्याचे डोळे फार काही सांगून जातात त्याला शब्दांची गरजच नाही. मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

श्रावण मोडक 05/02/2009 - 00:56
त्याचसाठी म्हटलं, की पहावाच लागेल. डोळ्यांतून बरंच काही व्यक्त होतंय म्हणून तर पहायचा चित्रपट. कथासुद्धा मला थोड्या वेगळ्या कल्पनेची वाटली. म्हणून तीही स्वतंत्रपणे वाचायची आहे. तिचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर 05/02/2009 - 00:50
तो हे का करतो? हे चित्रपटाच्या शेवटी दाखवलयं. ते इथे सांगून रसभंग करत नाहीत. या कथेच्या संपूर्ण प्रवासात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विल स्मिथ ह्या अभिनेत्याचा सहजसुंदर अभिनय. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे सतत आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यात फार मोठी वेदना दडलेली आहे, असं सतत वाटंत राहातं. ती वेदना काय आहे? हे अर्थातच चित्रपटाच्या शेवटी उलगडतं. ह्यात तो खरोखरं कोण असतो हाही भाग आलाच. सुरेख लेखन बर्र का मुशाफिरराव! सिनेमा नक्की पाहणार. आपले अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन कृपया येऊ द्या मिपावर. च्यामारी त्या सकस लेखनाचं तुणतुणं वाजवणार्‍यांना आता आणा पकडून माझ्यासमोर! बघतो एकेकाला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुशाफिर 05/02/2009 - 01:09
हा माझा आंतरजालावरिल लेखनाचा (प्रतिक्रियांव्यतिरिक्त)पहिलाचं प्रयत्न आहे. जमेल त्याप्रमाणे लिहितं राहीन. आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. मुशाफिर.

सूर्य 05/02/2009 - 01:29
चांगला चित्रपट दिसतोय. बरे झाले माहीती दिलीत मुशाफिर राव. ग्रॅन टोरिनो बद्दल सुद्धा लिहा लवकरच. - सूर्य.

धनंजय 05/02/2009 - 05:33
हल्लीच विल स्मिथचा "सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन बघितला" - गुणी कलाकार आहे. वर्णन ऐकून "सेव्हन पाउंड्स" बघायचे कुतूहल बळावले आहे. धन्यवाद.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/02/2009 - 05:42
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "पर्स्युट ऑफ हॅपिनेस" हा अविस्मरणीय चित्रपट आहे !

In reply to by मुक्तसुनीत

सहज 05/02/2009 - 08:03
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "आय एम लिजंड" हा टाळण्यायोग्य चित्रपट आहे. :-)

In reply to by सहज

परीक्षण आवडले. आणि इतर चित्रपटांबद्दल थोडक्यात माहिती देणार्‍या प्रतिसादकर्त्यांचे आभार! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by मुक्तसुनीत

राघव 12/02/2009 - 08:31
"पर्स्युट ऑफ हॅपिनेस" अप्रतीम चित्रपट आहे. २ आठवड्यांपुर्वीच बघीतला. मुशाफिर म्हणतात तसे या माणसाचे डोळे विलक्षण बोलके आहेत. मुमुक्षु

काल रात्रीच ह्या चित्रपटाचा टोरँट डाउनलोडला लावुन गेलो होतो. आता तुमचे सुंदर परिक्षण वाचुन चित्रपट बघायचा उत्साह अजुनच वाढला आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

परीक्षण वाचले त्यादिवशीच ठरवले हा चित्रपट पहायचा... ... आजच पहिला... उत्तम सिनेमा आहे.. आवडला... एका निरीक्षणाशी सहमत की या सुंदर चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वानन्द 15/02/2009 - 18:42
खरंच, अप्रतीम चित्रपट आहे. गंमत म्हणजे, Persuit of Happiness, Seven Pounds हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात पाहिले आणि त्यामुळे 'दुगना आनन्द' मिळाला!

In reply to by प्राजु

मुशाफिर 05/02/2009 - 00:43
मी काही संकेत स्थळांवर जावून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला होता. पण नीट दिसत नव्हता. जमल्यास एखद्या खात्रीलयक संकेतस्थळाचा दुवा लवकरच देईन. मुशाफिर.

In reply to by चकली

माझी दुनिया 10/02/2009 - 08:01
दुव्याबद्दल धन्यवाद. परिक्षण आवडलं, चित्रपट पहायला हवाच. ___________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

मुशाफिर साहेब, मस्त लेखन. आवडले. सेवन पाऊंड आता आमी पण बघणार. कारण घजनी व रब ने बना दी जोडी कडून स्वतःचा छळ करवून घेतला आहे. :) अवांतर व अतिअवांतर एकत्र : लोकांना येवढाले चित्रपट इतक्या पटापट कसे काय पहायला जमतात बॉ? आमच्या वर्षभराच्या कोट्याला हे लोक एका आढवड्यात वरपतात. नशीबवान आसतात काही काही लेकाचे.

श्रावण मोडक 05/02/2009 - 00:42
पहावाच लागेल हा चित्रपट. कथा पूर्ण कुठं मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न. या चित्रपटातले इंग्रजी उद्गार डोक्यावरून जातात. कानात शिरण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा त्यांचा अर्थ तर कोसो दूर.

In reply to by श्रावण मोडक

मुशाफिर 05/02/2009 - 00:50
http://en.wikipedia.org/wiki/Seven_Pounds पण खरं सांगयच तर, हा चित्रपट पाहताना संवाद नाही कळले तरी चालतील इतका सुंदर अभिनय विल स्मिथने केलाय. बर्‍याचदा त्याचे डोळे फार काही सांगून जातात त्याला शब्दांची गरजच नाही. मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

श्रावण मोडक 05/02/2009 - 00:56
त्याचसाठी म्हटलं, की पहावाच लागेल. डोळ्यांतून बरंच काही व्यक्त होतंय म्हणून तर पहायचा चित्रपट. कथासुद्धा मला थोड्या वेगळ्या कल्पनेची वाटली. म्हणून तीही स्वतंत्रपणे वाचायची आहे. तिचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर 05/02/2009 - 00:50
तो हे का करतो? हे चित्रपटाच्या शेवटी दाखवलयं. ते इथे सांगून रसभंग करत नाहीत. या कथेच्या संपूर्ण प्रवासात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विल स्मिथ ह्या अभिनेत्याचा सहजसुंदर अभिनय. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे सतत आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यात फार मोठी वेदना दडलेली आहे, असं सतत वाटंत राहातं. ती वेदना काय आहे? हे अर्थातच चित्रपटाच्या शेवटी उलगडतं. ह्यात तो खरोखरं कोण असतो हाही भाग आलाच. सुरेख लेखन बर्र का मुशाफिरराव! सिनेमा नक्की पाहणार. आपले अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन कृपया येऊ द्या मिपावर. च्यामारी त्या सकस लेखनाचं तुणतुणं वाजवणार्‍यांना आता आणा पकडून माझ्यासमोर! बघतो एकेकाला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुशाफिर 05/02/2009 - 01:09
हा माझा आंतरजालावरिल लेखनाचा (प्रतिक्रियांव्यतिरिक्त)पहिलाचं प्रयत्न आहे. जमेल त्याप्रमाणे लिहितं राहीन. आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. मुशाफिर.

सूर्य 05/02/2009 - 01:29
चांगला चित्रपट दिसतोय. बरे झाले माहीती दिलीत मुशाफिर राव. ग्रॅन टोरिनो बद्दल सुद्धा लिहा लवकरच. - सूर्य.

धनंजय 05/02/2009 - 05:33
हल्लीच विल स्मिथचा "सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन बघितला" - गुणी कलाकार आहे. वर्णन ऐकून "सेव्हन पाउंड्स" बघायचे कुतूहल बळावले आहे. धन्यवाद.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/02/2009 - 05:42
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "पर्स्युट ऑफ हॅपिनेस" हा अविस्मरणीय चित्रपट आहे !

In reply to by मुक्तसुनीत

सहज 05/02/2009 - 08:03
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "आय एम लिजंड" हा टाळण्यायोग्य चित्रपट आहे. :-)

In reply to by सहज

परीक्षण आवडले. आणि इतर चित्रपटांबद्दल थोडक्यात माहिती देणार्‍या प्रतिसादकर्त्यांचे आभार! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by मुक्तसुनीत

राघव 12/02/2009 - 08:31
"पर्स्युट ऑफ हॅपिनेस" अप्रतीम चित्रपट आहे. २ आठवड्यांपुर्वीच बघीतला. मुशाफिर म्हणतात तसे या माणसाचे डोळे विलक्षण बोलके आहेत. मुमुक्षु

काल रात्रीच ह्या चित्रपटाचा टोरँट डाउनलोडला लावुन गेलो होतो. आता तुमचे सुंदर परिक्षण वाचुन चित्रपट बघायचा उत्साह अजुनच वाढला आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

परीक्षण वाचले त्यादिवशीच ठरवले हा चित्रपट पहायचा... ... आजच पहिला... उत्तम सिनेमा आहे.. आवडला... एका निरीक्षणाशी सहमत की या सुंदर चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वानन्द 15/02/2009 - 18:42
खरंच, अप्रतीम चित्रपट आहे. गंमत म्हणजे, Persuit of Happiness, Seven Pounds हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात पाहिले आणि त्यामुळे 'दुगना आनन्द' मिळाला!
विशेष सुचना: ज्यांनी अजून 'सेव्हन पाऊंडस्' हा चित्रपट पाहिला नसेल आणि ज्यांना तो पाहण्याची ईच्छा असेल, त्यांनी वाचताना ह्या लेखाखालील अवांतर टिपा श़क्यतो वगळाव्यात. तसेच, माझा चित्रपट समिक्षा लिहिण्याचा कोणताही हेतू नाही. केवळ एक चांगला अनुभव इतरांबरोबर वाटून घ्यावा, म्हणून हा प्रपंच! ************************************************************** गेल्या वर्षीचे शेवटचे दोन आठवडे खरचं खुप छान गेले. मला आणि माझ्या अर्धांगिनीला आपापल्या कामांमधून बर्‍यापैकी वेळ मिळाला होता. कुठेही फिरायला न जाता घरीच सुट्टी साजरी करावी, असे ठरल्यामुळे मी एकदम खुशीत होतो.

देणार्‍याचे हात घ्यावे...

मृण्मयी ·

In reply to by संदीप चित्रे

धनंजय 03/02/2009 - 06:47
असेच म्हणतो. आवडले गजाभाऊ. सांपत्तिक परिस्थिती बेताची असून गजाभाऊ एकटेच नव्हे, तर ताराबाईसुद्धा मुलींसाठी प्रेमाने खपायच्या, म्हणजे शाळेशी नाते गहिरेच.

यशोधरा 01/02/2009 - 22:59
किती गो छान मृण ह्या! कदीही वाचल्यार डोळ्यांत पाणी येताच गो! :) अवांतरः पिडांकाकांनी पैज मारल्यान माझ्यावांगडा की कोकणीतूनच अभिप्राय लिवन दाखय, तेह्वा आता कोकणीतूनच लिवतय!

शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? अगदी खरां बोललंय, माझ्ये बाये, अगदी खरां!!!

शशिधर केळकर 01/02/2009 - 23:54
लिहायला शब्दच नाहीत. हेच खरे. असे गजाभाऊ सर्वाना सर्वत्र लाभोत आणि '...देणार्‍याचे हात घ्यावेत' या उक्ती प्रमाणे या गजाभाऊंसारखे कधीतरी काही थोडेतरी आपल्यालाही करता वागता येवो! सुंदर प्रकटन!

विंजिनेर 02/02/2009 - 07:36
गजाभाउंच शाळेवरचं ओबडधोबड पण सच्चं प्रेम आणि तितकाच सुंदर शेवट. गजाभाउंची गोष्ट तर गळ्यात आवंढा दाटविणारी आहेच पण तुमच्या लेखणीतून उतलीयसुद्धा तितक्याच हळुवारपणे. छान केलीत सुरवात दिवसाची...

In reply to by विंजिनेर

सहमत माझ्या मनातली प्रतिक्रिया माझ्या आधी लिहिली ह्यांनी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनिल हटेला 02/02/2009 - 08:03
छान लिहीलये गं वीरजाई !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अप्रतिम व्यक्तिचित्र. आपल्या लेखनशैलीला सलाम. शेवटी डोळे ओलावले. आयुष्यात जमलेच गजाभाऊंसारखे व्हायचा प्रयत्न करू, अन्यथा इश्वराकडे दुसरा जन्म मागू.

अनामिका 05/02/2009 - 10:33
ह्या आमच्या कृतीने आंम्हा माजीविद्यार्थ्यांस मिळालेले समाधान व आनंद केवळ अवर्णनियच मॄण्मयी :) खुप सुंदर लिहिले आहेस्..............शाळेतले शिपाई हे पद फक्त राबण्यासाठीच असते असा सर्वमान्य समज्........पण हेच शिपाई सगळ्या शाळेचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत असतात्..........सहसा यांच्या कार्याची दखल घेतली जातेच असे नाही................ माझ्या शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने शाळेच्या मा़जी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेने दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजीत केले होते...............यासाठी तयारी करताना काही तरी वेगळ करायची अनिवार इच्छा होती..............माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे ठरवले पण आपण देखिल आपल्या शिक्षकांसाठी कायम स्मरणात राहिल असे काही तरी करावे या प्रामाणिक भावनेने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या सगळ्या आजी व माजी शिक्षकांचे सत्कार करायचे असे ठरवले. ..............पण त्याच बरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सत्कार करण्याचे देखिल ठरवले................जे माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाला प्रेक्षक म्हणुन उपस्थित रहातील त्यांच्यातल्याच कुणाला तरी व्यासपिठावर आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या सर्वांचे सत्कार करुन घ्यावा अशी एक कल्पना सुचली व ती सर्वमान्य देखिल झाली............................तुझे जसे गजाभाऊ तसे आमचे उमाजीकाका .........शाळेत असतानासुद्धा त्यांना कधी मुलांवर रागावताना अथवा चिडताना बघितलेल नाही..............कायम हसतमुख रहाणारे उमाजीकाका खर तर मागील वर्षी निवृत्त झाले होते पण शाळेने संस्थेला विनंती करुन त्यांचा १ वर्षाचा सेवाकाल वाढवुन मागितला यात सर्वकाही आले..............त्यांचा ६० वा वाढदिवस देखिल शाळेने आणि विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला............सतत पायी फिरणारे अगदिच वेळप्रसंगी सायकलवर जाणारे आमचे उमाजीकाका आज देखिल आहेत तसेच आहेत्................शाळेत २० वर्षांनंतर गेल्यावर बरेच काही बदलले आहे असे जाणवले पण उमाजीकाकांमधे तिळमात्र फरक नाही.................जुन्या शिक्षकांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक उमाजीकाकांना तोंडपाठ होते........जे पत्ते शब्दशः माहित नव्हते त्या सगळ्या पत्त्यांच्या आसपासच्या सगळ्या खाणाखुणा त्यांनी आंम्हाला समजावुन सांगितल्या...........त्यांच्याच मुळे आम्ही आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावु शकलो................सत्कारासाठी उमाजीकाकांना व्यासपिठावर बोलावताना आंम्हा सुत्रसंचालन करणार्‍यांना शब्द सुचत नव्हते ....................त्यांच्या सत्कारासाठी कुणालातरी व्यासपिठावर आमंत्रित करण्यापुर्वीच एक माजी विद्यार्थिनी धापा टाकत व्यासपिठावर आली आणि ध्वनीक्षेपक हातात घेऊन उमाजीकाकांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली ...............आम्ही सगळे फक्त उमाजीकाकांच्या चेहर्‍याकडे पहात होतो .............आत्यंतिक समाधान व तृप्त भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते ".............त्या मुलीचे शब्द ऐकताना आमचे डोळे मात्र अखंड पाझरत होते ..............उमाजीकाकांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण ते फक्त हसले ,चेहर्‍यावर हसु आणताना त्यांचे डोळे मात्र अशृंनी डबडबलेले होते...............त्यांच ते रुप पाहुन आंम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले........त्यानंतर आमच्या वर्तकबाईंनी आपल्या भाषणात आमच्या या कृतीचे कौतुक करताना जे वाक्य वापरले ते कायमचे मनावर कोरले गेले"या माजी विद्यार्थ्यांनी कळसाच्या चकचकाटाकडे न बघता मंदिराचा पाया घालणार्‍यांना सन्मानित केले ही अतिशय आनंदाची बाब आहे" असे लाखो उमाजीकाका आणि गजाभाऊ या देशात आहेत्...........................या सगळ्यांचे ऋण फेडणे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी अशक्यच....................पण संधी मिळाली तर या गुणीजनांचे उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर करावा ..........................शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? हे मात्र अगदी खरं!!!!!!!!!!!!! "अनामिका"

अनामिका आणि मृण्मयी गजाभाऊ आणि उमाजीका दोन्ही खुप आवडले. लेख वाचला आणि गजाभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. मनात लगेच घर केले. शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? सलाम! --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

प्रदीप 02/02/2009 - 20:00
आवडला. तसेच त्याचे नावही अत्यंत समर्पक वाटले. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील क्रिकेटसाठी प्रख्यात असलेल्या एका कॉलेजातील माजी क्रिकेटपटूंनी (ज्यात मुंबई व भारत ह्यांच्या संघांतील अनेक मोठी नावे आहेत), त्यांच्या प्रिय सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर वर्षांनूवर्षे त्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा भार वाहणार्‍या गृहस्थांचाही हृद्य सत्कार केला, व सरांप्रमाणे त्यांनाही भेट अर्पण केली. त्याची आठवण झाली.

मृण्मयी 02/02/2009 - 20:35
अनामिका, उमाजीकाकांबद्दल वाचलं. फोटो बघीतला. सुरेख लिहिलंय! वर्तकबाईंचं ते वाक्य कायम लक्षात राहील! आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

चतुरंग 02/02/2009 - 22:44
गजाभाऊ वाचले आणि डोळ्यांनी दगा दिला नाही, ते आपसूक पाझरलेच! असं मोठं मन आपण बर्‍याच वेळा व्यवहारिक दृष्ट्या छोट्या असलेल्या माणसांकडे अनुभवतो. ते कृतीतून शिकवून जातात जे आपल्याला आतपर्यंत स्पर्शून जातं. आणि अनामिका उमाजीकाकांचा फोटो आणि आठवण देऊन तू एकप्रकारे लेखन पूर्णत्त्वाला नेलंस तुझेही आभार. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती! चतुरंग

बबलु 03/02/2009 - 06:21
गजाभाऊंचं व्यक्तिमत्व सुंदर उतरलंय तुमच्या लेखणीतून. फारच छान. ....बबलु

मॅन्ड्रेक 04/02/2009 - 10:51
hi I have read your experiance about गजाभाऊ and forwarded to my friend . I am attching his reply herewith . Great . ........... Date: Mon, 3 Feb 2009 08:24:01 -0600 Subject: Re: गजाभाऊ From: saundaryasohoni@gmail.com To: abhy_ankar@hotmail.com Dear Mahesh, Apratim. It took me back to my school days and atomospehere. Till I finished reading, I was totally in my school. Very high nostalgic feelings. Very well written. Really great. I am forwarding this to many of my school days friend and sure everybody would like it. Keep sending. Sanjay at and post : janadu.

In reply to by संदीप चित्रे

धनंजय 03/02/2009 - 06:47
असेच म्हणतो. आवडले गजाभाऊ. सांपत्तिक परिस्थिती बेताची असून गजाभाऊ एकटेच नव्हे, तर ताराबाईसुद्धा मुलींसाठी प्रेमाने खपायच्या, म्हणजे शाळेशी नाते गहिरेच.

यशोधरा 01/02/2009 - 22:59
किती गो छान मृण ह्या! कदीही वाचल्यार डोळ्यांत पाणी येताच गो! :) अवांतरः पिडांकाकांनी पैज मारल्यान माझ्यावांगडा की कोकणीतूनच अभिप्राय लिवन दाखय, तेह्वा आता कोकणीतूनच लिवतय!

शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? अगदी खरां बोललंय, माझ्ये बाये, अगदी खरां!!!

शशिधर केळकर 01/02/2009 - 23:54
लिहायला शब्दच नाहीत. हेच खरे. असे गजाभाऊ सर्वाना सर्वत्र लाभोत आणि '...देणार्‍याचे हात घ्यावेत' या उक्ती प्रमाणे या गजाभाऊंसारखे कधीतरी काही थोडेतरी आपल्यालाही करता वागता येवो! सुंदर प्रकटन!

विंजिनेर 02/02/2009 - 07:36
गजाभाउंच शाळेवरचं ओबडधोबड पण सच्चं प्रेम आणि तितकाच सुंदर शेवट. गजाभाउंची गोष्ट तर गळ्यात आवंढा दाटविणारी आहेच पण तुमच्या लेखणीतून उतलीयसुद्धा तितक्याच हळुवारपणे. छान केलीत सुरवात दिवसाची...

In reply to by विंजिनेर

सहमत माझ्या मनातली प्रतिक्रिया माझ्या आधी लिहिली ह्यांनी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनिल हटेला 02/02/2009 - 08:03
छान लिहीलये गं वीरजाई !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अप्रतिम व्यक्तिचित्र. आपल्या लेखनशैलीला सलाम. शेवटी डोळे ओलावले. आयुष्यात जमलेच गजाभाऊंसारखे व्हायचा प्रयत्न करू, अन्यथा इश्वराकडे दुसरा जन्म मागू.

अनामिका 05/02/2009 - 10:33
ह्या आमच्या कृतीने आंम्हा माजीविद्यार्थ्यांस मिळालेले समाधान व आनंद केवळ अवर्णनियच मॄण्मयी :) खुप सुंदर लिहिले आहेस्..............शाळेतले शिपाई हे पद फक्त राबण्यासाठीच असते असा सर्वमान्य समज्........पण हेच शिपाई सगळ्या शाळेचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत असतात्..........सहसा यांच्या कार्याची दखल घेतली जातेच असे नाही................ माझ्या शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने शाळेच्या मा़जी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेने दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजीत केले होते...............यासाठी तयारी करताना काही तरी वेगळ करायची अनिवार इच्छा होती..............माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे ठरवले पण आपण देखिल आपल्या शिक्षकांसाठी कायम स्मरणात राहिल असे काही तरी करावे या प्रामाणिक भावनेने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या सगळ्या आजी व माजी शिक्षकांचे सत्कार करायचे असे ठरवले. ..............पण त्याच बरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सत्कार करण्याचे देखिल ठरवले................जे माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाला प्रेक्षक म्हणुन उपस्थित रहातील त्यांच्यातल्याच कुणाला तरी व्यासपिठावर आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या सर्वांचे सत्कार करुन घ्यावा अशी एक कल्पना सुचली व ती सर्वमान्य देखिल झाली............................तुझे जसे गजाभाऊ तसे आमचे उमाजीकाका .........शाळेत असतानासुद्धा त्यांना कधी मुलांवर रागावताना अथवा चिडताना बघितलेल नाही..............कायम हसतमुख रहाणारे उमाजीकाका खर तर मागील वर्षी निवृत्त झाले होते पण शाळेने संस्थेला विनंती करुन त्यांचा १ वर्षाचा सेवाकाल वाढवुन मागितला यात सर्वकाही आले..............त्यांचा ६० वा वाढदिवस देखिल शाळेने आणि विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला............सतत पायी फिरणारे अगदिच वेळप्रसंगी सायकलवर जाणारे आमचे उमाजीकाका आज देखिल आहेत तसेच आहेत्................शाळेत २० वर्षांनंतर गेल्यावर बरेच काही बदलले आहे असे जाणवले पण उमाजीकाकांमधे तिळमात्र फरक नाही.................जुन्या शिक्षकांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक उमाजीकाकांना तोंडपाठ होते........जे पत्ते शब्दशः माहित नव्हते त्या सगळ्या पत्त्यांच्या आसपासच्या सगळ्या खाणाखुणा त्यांनी आंम्हाला समजावुन सांगितल्या...........त्यांच्याच मुळे आम्ही आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावु शकलो................सत्कारासाठी उमाजीकाकांना व्यासपिठावर बोलावताना आंम्हा सुत्रसंचालन करणार्‍यांना शब्द सुचत नव्हते ....................त्यांच्या सत्कारासाठी कुणालातरी व्यासपिठावर आमंत्रित करण्यापुर्वीच एक माजी विद्यार्थिनी धापा टाकत व्यासपिठावर आली आणि ध्वनीक्षेपक हातात घेऊन उमाजीकाकांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली ...............आम्ही सगळे फक्त उमाजीकाकांच्या चेहर्‍याकडे पहात होतो .............आत्यंतिक समाधान व तृप्त भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते ".............त्या मुलीचे शब्द ऐकताना आमचे डोळे मात्र अखंड पाझरत होते ..............उमाजीकाकांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण ते फक्त हसले ,चेहर्‍यावर हसु आणताना त्यांचे डोळे मात्र अशृंनी डबडबलेले होते...............त्यांच ते रुप पाहुन आंम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले........त्यानंतर आमच्या वर्तकबाईंनी आपल्या भाषणात आमच्या या कृतीचे कौतुक करताना जे वाक्य वापरले ते कायमचे मनावर कोरले गेले"या माजी विद्यार्थ्यांनी कळसाच्या चकचकाटाकडे न बघता मंदिराचा पाया घालणार्‍यांना सन्मानित केले ही अतिशय आनंदाची बाब आहे" असे लाखो उमाजीकाका आणि गजाभाऊ या देशात आहेत्...........................या सगळ्यांचे ऋण फेडणे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी अशक्यच....................पण संधी मिळाली तर या गुणीजनांचे उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर करावा ..........................शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? हे मात्र अगदी खरं!!!!!!!!!!!!! "अनामिका"

अनामिका आणि मृण्मयी गजाभाऊ आणि उमाजीका दोन्ही खुप आवडले. लेख वाचला आणि गजाभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. मनात लगेच घर केले. शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? सलाम! --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

प्रदीप 02/02/2009 - 20:00
आवडला. तसेच त्याचे नावही अत्यंत समर्पक वाटले. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील क्रिकेटसाठी प्रख्यात असलेल्या एका कॉलेजातील माजी क्रिकेटपटूंनी (ज्यात मुंबई व भारत ह्यांच्या संघांतील अनेक मोठी नावे आहेत), त्यांच्या प्रिय सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर वर्षांनूवर्षे त्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा भार वाहणार्‍या गृहस्थांचाही हृद्य सत्कार केला, व सरांप्रमाणे त्यांनाही भेट अर्पण केली. त्याची आठवण झाली.

मृण्मयी 02/02/2009 - 20:35
अनामिका, उमाजीकाकांबद्दल वाचलं. फोटो बघीतला. सुरेख लिहिलंय! वर्तकबाईंचं ते वाक्य कायम लक्षात राहील! आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

चतुरंग 02/02/2009 - 22:44
गजाभाऊ वाचले आणि डोळ्यांनी दगा दिला नाही, ते आपसूक पाझरलेच! असं मोठं मन आपण बर्‍याच वेळा व्यवहारिक दृष्ट्या छोट्या असलेल्या माणसांकडे अनुभवतो. ते कृतीतून शिकवून जातात जे आपल्याला आतपर्यंत स्पर्शून जातं. आणि अनामिका उमाजीकाकांचा फोटो आणि आठवण देऊन तू एकप्रकारे लेखन पूर्णत्त्वाला नेलंस तुझेही आभार. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती! चतुरंग

बबलु 03/02/2009 - 06:21
गजाभाऊंचं व्यक्तिमत्व सुंदर उतरलंय तुमच्या लेखणीतून. फारच छान. ....बबलु

मॅन्ड्रेक 04/02/2009 - 10:51
hi I have read your experiance about गजाभाऊ and forwarded to my friend . I am attching his reply herewith . Great . ........... Date: Mon, 3 Feb 2009 08:24:01 -0600 Subject: Re: गजाभाऊ From: saundaryasohoni@gmail.com To: abhy_ankar@hotmail.com Dear Mahesh, Apratim. It took me back to my school days and atomospehere. Till I finished reading, I was totally in my school. Very high nostalgic feelings. Very well written. Really great. I am forwarding this to many of my school days friend and sure everybody would like it. Keep sending. Sanjay at and post : janadu.
"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली. "त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई." पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली. "बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या. "ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना.

चिनी म्हण--आणि रामदुलारी.

श्रीकृष्ण सामंत ·

योगी९०० 30/01/2009 - 15:03
खरंच किती छान शब्दात तुम्ही वर्णन केले आहे. खरं सांगावं,खरं ओकूं नये! अगदी खरं.. खादाडमाऊ

सर्किट 30/01/2009 - 23:02
सामंतकाका, तुमच्या लेखनाने नेहमीच प्रबोधन होत असते. पुढील लेख वाचायला उत्सुक आहे. -- सर्किट

प्राजु 30/01/2009 - 23:10
खरं सांगावं.. खरं ओकू नये..! प्रसंग आणि त्यावरून प्रबोधन... छान जमला आहे लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पण आमच्या डोचक्यात एक शंकरराव! (शंकरराव = शंका!! आमचं मन हे तिच्यायला असलंच वढाळ वढाळ!!:)) चिनी लोक घोरतांना कसा आवाज काढत असतील? आपल्या सामंतकाकांनी वर्णन केल्याप्रमाणे "घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" की दुसरा काहीतरी, "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा!!! सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? -पिडांकाका :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 30/01/2009 - 23:43
सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? पसाभर चिनी इथे नक्कीच आहेत. पण कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. त्यामुळे आपला प्रश्न अनुत्तरित राहणार ह्याचे दु:ख होते. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. अरेरे!!! आपल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत... शे शे!

रेवती 30/01/2009 - 23:34
छोटासा लेख आवडला. आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... धन्यवाद सामंतकाका! रेवती

In reply to by रेवती

आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... (खुद के साथ बातां: रंगाने कुठला देव पूजला होता ते एकदा व्यनि करून विचारून घ्यायला पाहिजे!!!!:)) सामंतांनु, थोडक्या विषयांतर केलां, मापी करा...

आमच चिनि मित्र माओ त्से युंग याला आम्हि विचारले कि घोरताना चिनि कसे आवाज काधतात??// घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? त्यावर् युंग् म्हणाला कि... चिंग् माउ..मिंग् चाउ कमलिन्,चुंग् फा मूचुरिन् .. चाउ चाउ चाउ कमलिन्, चाउ मिंग् ,चाउ मिंग् चाउ,हॉट् अऍन्ड् सोर्?? अरे आमच्या भाषेत् सांग् ना..मी म्हणालो त्या वर् तो म्हणाला कि आमच्यात् "खरं सांगावं,खरं ओकूं नये!"अशी म्हण् आहे..पण् मला सत्य् ओकायची सवय् आहे म्हणुन् नाहि सांगु शकत्.. म्य्ंग् मींग् ग्प्प्यांग् बसाम्ग्... म्हणजे मग् मी पण् गप्प् बसलो

मला वाटलं रामदुलारी हे बाईचं नाव असतं... रामदुलारी : सीता (समर्पक दाखला : संतोषींच्या लज्जा सिनेमातसुद्धा रेखाचं नाव रामदुलारी आहे)... .. किंवा 'राममुरारी'सारखं रामदुलारी असेल... काहीही असेल , कोणीही काहीही नाव ठेवावं हेच खरं... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 31/01/2009 - 03:10
सीतेच्या आणि अन्य देव्यांच्या नावांना "सिंह" जोडून काही पुरुष नावे बनवली जातात. पण अशा नावांचा पुन्हा स्त्री नाव असा संक्षेप केला जातो, असे ऐकल्यासारखे वाटते.

शितल 31/01/2009 - 08:03
काका, बोलणे आणि ओकणे ह्यातील फरक सांगणारा लेख आवडला..:)

मंडळी, आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. खरं सांगायचं तर आमचा(माझा,माझ्या भावाचा आणि रामदुलारीचा) संवाद संपता संपता, मालवणहून दाजीकाका त्यावेळी घरी आले होते. "मालवणीत पण ह्या म्हणीचं एखादं उदाहरण देता येईल का हो दाजीकाका?" असं माझ्या भावाने दाजीकाकाना विचारलं. दाजीकाकानी सहजगत्या जे उदाहरण दिलं ते मी ह्या लेखनात देण्याचं टाळलं.कारण, ते उदाहरण कदाचीत काही "घृणास्पद" म्हणतील. स्त्रीवाचक कदाचीत " अवाचनीय" म्हणतील. काही वाचक "सामंतकाकाना,वेडलागलंय,बाळं लागलंय,काका तुम्हाला असं लिहिणं शोभत नाही "असं म्हणतील,म्हणून मी तो संवाद नाही दिला. "जनरल डायर कदाचीत कात्री लावतील" (मनात येतं ते लिहिणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.आणि तो वापरल्या शिवाय राहणार नाही..... वगैरे वगैरे) दाजीकाकांचा मालवणीत संवाद असल्याने मी व माझा भाऊ "खो,खो" हंसलो. कदाचीत मालवणीत सहजासहजी सुसंस्कृतपणे सांगणं कठीण जात असावं. नव्हेतर "उज्जू" उदाहरण द्दायला मालवणी शिवाय "बोली" नाही असं मी म्हटलं तर कदाचीत माझं धारिष्ट होईल. नंतर रामदुलारीने आम्हाला हंसताना बघून कुतूहलापोटी मराठीत समजावून सांगण्याचा आग्रह धरला आणि माझ्या भावाने त्याला समजावून सागितल्यावर तो पण खूदखूदुन हंसला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

योगी९०० 30/01/2009 - 15:03
खरंच किती छान शब्दात तुम्ही वर्णन केले आहे. खरं सांगावं,खरं ओकूं नये! अगदी खरं.. खादाडमाऊ

सर्किट 30/01/2009 - 23:02
सामंतकाका, तुमच्या लेखनाने नेहमीच प्रबोधन होत असते. पुढील लेख वाचायला उत्सुक आहे. -- सर्किट

प्राजु 30/01/2009 - 23:10
खरं सांगावं.. खरं ओकू नये..! प्रसंग आणि त्यावरून प्रबोधन... छान जमला आहे लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पण आमच्या डोचक्यात एक शंकरराव! (शंकरराव = शंका!! आमचं मन हे तिच्यायला असलंच वढाळ वढाळ!!:)) चिनी लोक घोरतांना कसा आवाज काढत असतील? आपल्या सामंतकाकांनी वर्णन केल्याप्रमाणे "घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" की दुसरा काहीतरी, "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा!!! सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? -पिडांकाका :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 30/01/2009 - 23:43
सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? पसाभर चिनी इथे नक्कीच आहेत. पण कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. त्यामुळे आपला प्रश्न अनुत्तरित राहणार ह्याचे दु:ख होते. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. अरेरे!!! आपल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत... शे शे!

रेवती 30/01/2009 - 23:34
छोटासा लेख आवडला. आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... धन्यवाद सामंतकाका! रेवती

In reply to by रेवती

आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... (खुद के साथ बातां: रंगाने कुठला देव पूजला होता ते एकदा व्यनि करून विचारून घ्यायला पाहिजे!!!!:)) सामंतांनु, थोडक्या विषयांतर केलां, मापी करा...

आमच चिनि मित्र माओ त्से युंग याला आम्हि विचारले कि घोरताना चिनि कसे आवाज काधतात??// घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? त्यावर् युंग् म्हणाला कि... चिंग् माउ..मिंग् चाउ कमलिन्,चुंग् फा मूचुरिन् .. चाउ चाउ चाउ कमलिन्, चाउ मिंग् ,चाउ मिंग् चाउ,हॉट् अऍन्ड् सोर्?? अरे आमच्या भाषेत् सांग् ना..मी म्हणालो त्या वर् तो म्हणाला कि आमच्यात् "खरं सांगावं,खरं ओकूं नये!"अशी म्हण् आहे..पण् मला सत्य् ओकायची सवय् आहे म्हणुन् नाहि सांगु शकत्.. म्य्ंग् मींग् ग्प्प्यांग् बसाम्ग्... म्हणजे मग् मी पण् गप्प् बसलो

मला वाटलं रामदुलारी हे बाईचं नाव असतं... रामदुलारी : सीता (समर्पक दाखला : संतोषींच्या लज्जा सिनेमातसुद्धा रेखाचं नाव रामदुलारी आहे)... .. किंवा 'राममुरारी'सारखं रामदुलारी असेल... काहीही असेल , कोणीही काहीही नाव ठेवावं हेच खरं... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 31/01/2009 - 03:10
सीतेच्या आणि अन्य देव्यांच्या नावांना "सिंह" जोडून काही पुरुष नावे बनवली जातात. पण अशा नावांचा पुन्हा स्त्री नाव असा संक्षेप केला जातो, असे ऐकल्यासारखे वाटते.

शितल 31/01/2009 - 08:03
काका, बोलणे आणि ओकणे ह्यातील फरक सांगणारा लेख आवडला..:)

मंडळी, आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. खरं सांगायचं तर आमचा(माझा,माझ्या भावाचा आणि रामदुलारीचा) संवाद संपता संपता, मालवणहून दाजीकाका त्यावेळी घरी आले होते. "मालवणीत पण ह्या म्हणीचं एखादं उदाहरण देता येईल का हो दाजीकाका?" असं माझ्या भावाने दाजीकाकाना विचारलं. दाजीकाकानी सहजगत्या जे उदाहरण दिलं ते मी ह्या लेखनात देण्याचं टाळलं.कारण, ते उदाहरण कदाचीत काही "घृणास्पद" म्हणतील. स्त्रीवाचक कदाचीत " अवाचनीय" म्हणतील. काही वाचक "सामंतकाकाना,वेडलागलंय,बाळं लागलंय,काका तुम्हाला असं लिहिणं शोभत नाही "असं म्हणतील,म्हणून मी तो संवाद नाही दिला. "जनरल डायर कदाचीत कात्री लावतील" (मनात येतं ते लिहिणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.आणि तो वापरल्या शिवाय राहणार नाही..... वगैरे वगैरे) दाजीकाकांचा मालवणीत संवाद असल्याने मी व माझा भाऊ "खो,खो" हंसलो. कदाचीत मालवणीत सहजासहजी सुसंस्कृतपणे सांगणं कठीण जात असावं. नव्हेतर "उज्जू" उदाहरण द्दायला मालवणी शिवाय "बोली" नाही असं मी म्हटलं तर कदाचीत माझं धारिष्ट होईल. नंतर रामदुलारीने आम्हाला हंसताना बघून कुतूहलापोटी मराठीत समजावून सांगण्याचा आग्रह धरला आणि माझ्या भावाने त्याला समजावून सागितल्यावर तो पण खूदखूदुन हंसला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
खरं सांगावं,खरं ओकूं नये! "स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ" रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

विनायक पाचलग ·

प्राची 28/01/2009 - 21:51
>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. अप्रतिम :) अवांतरः खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात. या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.

तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया... आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले.... हृदय फाटले. खळाळून हसू आले... काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला. समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१.उपमांचा भडिमार टाळा २. छोटी का होईना नवीन माहिती द्या.... एखादा वेगळा किस्सा लिहा..... ३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ... या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा... आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य.... मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव?? पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये... काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................ .......... यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे.... या लेखावरून तरी तसे वाटत नाही... असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 29/01/2009 - 04:24
आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे. साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत. काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल? तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच. (पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)

In reply to by धनंजय

चित्रा 29/01/2009 - 06:01
पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते. मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.

In reply to by चित्रा

सहज 29/01/2009 - 06:19
भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते. शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.

In reply to by सहज

अवलिया 29/01/2009 - 09:38
सहमत *वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

छोटा डॉन 29/01/2009 - 09:47
मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे. इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ... अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच. बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...! ( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) ) ------ ( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन

In reply to by धनंजय

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. ) हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही... या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले... "हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती... अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग 30/01/2009 - 01:08
लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 30/01/2009 - 03:09
पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कवटी 30/01/2009 - 14:15
पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. सहमत. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

शंकरराव 30/01/2009 - 14:28
माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. + १ सहमत =)) =))

मिहिर 29/01/2009 - 23:16
भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो. अवांतरः सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ? ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.

लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच. नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)

नीधप 30/01/2009 - 13:48
मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले. भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का? दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.

In reply to by सखाराम_गटणे™

पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक... असे असावे वाक्य... .....बघीतलेय माझ्या पुर्वजानी . ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता एक अजुन लेख ? #:S |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. आता काही महत्वाचे १. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन. आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी) बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही. २.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही) ३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी आपला (साधासुधा लेखक) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

प्राची 28/01/2009 - 21:51
>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. अप्रतिम :) अवांतरः खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात. या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.

तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया... आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले.... हृदय फाटले. खळाळून हसू आले... काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला. समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१.उपमांचा भडिमार टाळा २. छोटी का होईना नवीन माहिती द्या.... एखादा वेगळा किस्सा लिहा..... ३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ... या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा... आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य.... मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव?? पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये... काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................ .......... यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे.... या लेखावरून तरी तसे वाटत नाही... असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 29/01/2009 - 04:24
आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे. साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत. काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल? तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच. (पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)

In reply to by धनंजय

चित्रा 29/01/2009 - 06:01
पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते. मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.

In reply to by चित्रा

सहज 29/01/2009 - 06:19
भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते. शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.

In reply to by सहज

अवलिया 29/01/2009 - 09:38
सहमत *वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

छोटा डॉन 29/01/2009 - 09:47
मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे. इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ... अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच. बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...! ( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) ) ------ ( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन

In reply to by धनंजय

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. ) हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही... या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले... "हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती... अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग 30/01/2009 - 01:08
लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 30/01/2009 - 03:09
पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कवटी 30/01/2009 - 14:15
पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. सहमत. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

शंकरराव 30/01/2009 - 14:28
माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. + १ सहमत =)) =))

मिहिर 29/01/2009 - 23:16
भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो. अवांतरः सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ? ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.

लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच. नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)

नीधप 30/01/2009 - 13:48
मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले. भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का? दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.

In reply to by सखाराम_गटणे™

पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक... असे असावे वाक्य... .....बघीतलेय माझ्या पुर्वजानी . ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता एक अजुन लेख ? #:S |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. आता काही महत्वाचे १. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन. आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी) बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही. २.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही) ३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी आपला (साधासुधा लेखक) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

आनंद घारे ·

मऊमाऊ 27/01/2009 - 14:59
अगदी सहज वर्णन वाटले..पण अजूनही येऊ दे पुढे, तुलनात्मक.

मीनल 27/01/2009 - 17:34
अगदी भारतात नेऊन सोडलत आज सकाळी. खूप खूप छान लेख आहे. काही चिमटे आहेत तसेच सत्यता आहे.त्यामुळे आवडला. भारतातली सकाळ म्हणजे सक्तीने उठवणारी सकाळ वाटते.म्हणजे दुस-याची सक्ती. अमेरिकेत म्हणजे आपण उठू तेव्हा सकाळ.आपणच आपल्यावर केली तर सक्ती. नाहीतर पडून रहा की उबदार अंथरूणात कितीही वेळ. मज्जा आली वाचताना लेख. मीनल.

In reply to by मीनल

माझ्या बाबतीत उलटं आहे बॉ..... भारतातली सकाळ म्हणजे आरामात ९ वाजता उठायचे.....चहा,नाष्ता सगळं रेडी मिळायचं.... :) आरामात आवरुन ११ वाजेपर्यंत हपिसात चकाट्या पिटायला :) इथे मात्र सक्तीने पहाटे ७ वाजता उठावं लागत :( चहा नाष्ता स्वत: बनवावा लागतो......सक्तीने हपिसात जावं लागतं :( अन् मुख्य म्हणजे हपिसात कामसुद्धा करावं लागतं :( - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

दशानन 27/01/2009 - 17:51
ह्याच एकमेव चारपाच कारणामुळे मला आपला भारत देश प्रीय आहे.. ;) ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आनंद घारे 27/01/2009 - 18:41
भारतात असो की अमेरिकेत, आपल्या मनासारखे कुठे आणि किती प्रमाणात वागायला मिळते ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. मीनलताई अमेरिकेतल्या घरी स्वतंत्र आहेत , भारतात आल्यावर घरात वडीलधारी माणसे असतात. आपण अमेरिकेत नोकरी वा व्यवसायात गुंतलेले असता, भारतात सुटीवर येत असणार, त्यामुळे इकडे अधिक मोकळेपणा वाटणार. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

मिसळपाव 27/01/2009 - 17:39
काका, वृत्तपत्र मिळतं की इथ. आपल्याइथल्यासारखा 'पोरया' टाकून जातो - गाडितनं मात्र! आणि दुध तापवायच्या भानगडित पडत नाहीत हाही मोठ्ठा फरक. अजुन अनुभव जरूर लिहा.

In reply to by मिसळपाव

आनंद घारे 27/01/2009 - 18:15
मी अमेरिकेतल्या जॉर्जियामधल्या अल्फारेटा नांवाच्या लहानशा गांवात राहिलो होतो. तो भाग अफाट पसरलेल्या अमेरिकेचा प्रातिनिधिक नाहीच. त्या भागात मोटारीतून येऊन सरसकट सगळ्या पोस्टबॉक्सच्याजवळ स्थानिक लंगोटीपत्रांची चिटोरी टाकलेली पाहिली, पण जाडजूड प्रतिष्ठित वर्तमानपत्र मात्र पाहिले नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सहज 27/01/2009 - 18:28
पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत. जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही. दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही. धारोष्ण दुधाची चंव.., भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही. तिला 'काऊ' म्हणजे गाय हेच माहीत होते. इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक. आम्हाला ओळख असलेले घारेसर शास्त्रीय दृष्टीकोनातुन परिस्थीती समजुन घेउन सगळ्या गोष्टींवर व्यवस्थीत उपाय शोधतात. :-) असो.

आनंद घारे 27/01/2009 - 18:30
शास्त्रीय संशोधनात आयुष्य घालवून झाल्यावर आता सर्वसामान्य माणूस बनून मराठीत जमतील ते चार शब्द सुचतील तसे लिहायचा प्रयत्न चालला आहे. कधी कधी जुनी खोड न सुटल्यामुळे 'सर्र ' वगैरे होत असेन. तेंव्हासुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान यातल्या जटिल वाटणार्‍या गोष्टी साध्यासोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न मी करतो. इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक. ते सोडल्यावर काय शिल्लक राहणार? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

मस्त लिहिलं आहेत काका! मला आवडलं. आत्ता कुठे सकाळ झाली आहे ... तेव्हा आणखीही लिहाच. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

प्राजु 27/01/2009 - 21:46
घारे काका, अगदी भारतात नेऊन सोडलंत. धारोष्ण दूध मी भारतात असतानाही कधी प्याले नाही आणि आता तर संबंधच नाही. पण सकाळी दूध वाले पेपरवाले यांचा चालणार हवाहवासा गोंधळ ... चिमण्यांची, कावळ्यांची शाळा हे मात्र खूप आठवत राहतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 27/01/2009 - 22:58
तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते ... तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट ...
असे असते खरे. पण "घरोघरी मातीच्या चुली" असे वर्णन केले तर "काय हा बोअर माणूस" म्हणून संभावना होते. काहीच बोलले नाही तर "काहीतरी पाणी मुरते आहे" अशी संशयी नजर... हे सर्व टाळून आनंद घारे यांनी मनोरंजक, माहितीपूर्ण वर्णन केले आहे.

लिखाळ 27/01/2009 - 23:02
छान ! लेख आवडला.
"तिकडं सुध्दा बहुतेक सगळं आपल्यासारखंच आहे हो." असे आधी सांगून जे फरक ठळकपणे जाणवले तेवढे एक एक करीत सांगायचे हे बेश वाटते.
हे बेशच आहे :) -- लिखाळ.

चतुरंग 27/01/2009 - 23:05
भारतातल्या मोठ्या शहरातल्या गजबजीतून आणि कोलाहलातून अमेरिकेत आलेला माणूस हा शांततेमुळे आधी हरखून जातो आणि थोड्याच दिवसात त्याला करमेनासे होते! कारण कानांवर काही आवाजच नाहीत. तुम्ही उठून वावरायला लागाल तेव्हा दिवस सुरु, तुम्ही थांबलात की सगळे थांबले! ह्या उलट भारतातल्या दिवसाची सुरुवात चांगलीच 'जिवंत' असते. ते तुम्ही अगदी सहज रंगवले आहेत. धन्यवाद! चतुरंग

भाग्यश्री 27/01/2009 - 23:18
मस्त लिहीलेय घारेकाका! खूप आवडलं! मी इथे आल्यावर सकाळची ती लगबग, आणि गडबड गोंधळ खूप मिस केली होती.. इथे खरंच तुम्ही उठाल तेव्हा सकाळ! आणि हो, रोजचा पेपरही नाही.. मी एकदा क्वार्टर डॉलर टाकून आणला एलेटाईम्स, तर महीना भर वाचत होते तो एकच पेपर! इतका प्रचंड! :| http://bhagyashreee.blogspot.com/

वेलदोडा 28/01/2009 - 00:17
छान झालाय लेख. अ़जून अशा तुलनात्मक गोष्टी येऊद्यात, तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये. मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते. सकाळी सातसाडेसातपासून रस्त्यावर कामावर जाणार्‍यांची, शाळा कॉलेजला जाणार्‍या मुलांची गर्दी वाढू लागलेली असते. पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस रस्त्यावर धावू लागतात. आमच्या भागात मिडल स्कूल आणि हायस्कूल साडेसात आणि एलिमेंटरी स्कूल साडेआठ ला सुरू होते. मुलांना बसस्टॉप वर सोडायला पालक आणि मुले आलेले असतात. तिथे त्यांचा चिवचिवाट चालू असतो. स्टॉप वर स्कूलबस थांबली की मागील सर्व गाड्या थांबतात. स्कूलबस ला ओव्हरटेक करता येत नाही हा नियम आहे. त्यामुळे बर्‍यापैकी ट्रॅफिक जॅम होते. (पण हॉर्न चा कर्कश आवाज मात्र नाही.) शाळेला चालत जाणारी पण बरीच मुले दिसतात. (ज्यांची घरे शाळेपासून खूपच जवळ आहेत ते स्कूलबस वापरू शकत नाहीत.). कडाक्याच्या थंडीत ही चालत जातात फक्त पाऊस असेल तर मात्र नाही. पेपरवाला पोर्‍या ही घरोघरी (अर्थात ज्यांनी पेपर लावला आहे त्यांच्याकडेच..काहींकडे तर फक्त रविवारचा पेपर येतो) जाउन पेपर टाकतो. फक्त तो सायकलने न येता कार मधून येतो. बर्‍याच जवळपासच्या भागात दूधाची गाडी पण येते. येथील काही स्थानिक डेअरीज ताज्या दूधाची डिलीव्हरी देतात. ताजे म्हटले तरी ते प्रक्रिया केलेलेच असते. दूधाबरोबर क्रिम , चिझ, पाव हे पण सप्लाय करतात. अर्थात सुपरमार्केट मधील दूधापेक्षा हे दूध महाग असते..जवळपास दुप्पट भाव . त्यामुळे हे दूध घेणार्‍यांची संख्या फार जास्त नाहीये. आठवड्यातून एकदा कचरा गोळा करायला गाडी येते..सहा- साडे सहालाच. प्रत्येक घरासमोर गाडी थांबून घरासमोर ठेवलेल्या कचर्‍याच्या कॅन मधील कचरा ट्रक मध्ये ओतला जातो. त्यामुळे ही गाडी जाईपर्यत तिचे अस्तित्व जाणवत रहाते. एक मात्र खरे की सकाळ झाली हे डोळ्यांनाच जाणवते...कानांना फारसे नाही कारण कसले आवाजच नाहीत. गाड्यांच्या इंजिन चा एक आवाज सोडल्यास.

आनंद घारे 28/01/2009 - 06:28
तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये. मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते. मी जॉर्जियातल्या अल्फारेटा शहराच्या उपनगरातल्य एका कम्युनिटीत खूप खोलवर असलेल्या घरात राहिलो. ती जागा प्रातिनिधिक नव्हतीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सुनील 28/01/2009 - 07:31
नेहेमीप्रमाणे परदेशवारी करून आल्यानंतर ज्या प्रकारचे लेख येतात, त्यापेक्षा वेगळा लेख. आवडला. धारोष्ण दूध - लहानपणची आठवण आली. गावी सकाळी दूघ काढतेवेळी आजी आम्हा नातवांच्या हातात एकेक ग्लास घेऊन गोठ्यात पाठवत असे. आचळातून थेट ग्लासात आलेले दूध काय चवदार लागत असे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट 28/01/2009 - 09:02
घारेकाका, सुंदर निरीक्षणे. माझे म्हणाल, तर मला भारतात सकाळ नकोशी वाटायची (शाळेत असताना), आणि आता हवीहवीशी वाटते. आणि अमेरिकेत सकाळ आधी हवीहवीशी वाटायची (फारशी जबाबदारी नसताना. यू नो व्हाय, नसल्यास विनायक प्रभूंना विचारा) आता नकोनकोशी वाटते. -- सर्किट

मऊमाऊ 27/01/2009 - 14:59
अगदी सहज वर्णन वाटले..पण अजूनही येऊ दे पुढे, तुलनात्मक.

मीनल 27/01/2009 - 17:34
अगदी भारतात नेऊन सोडलत आज सकाळी. खूप खूप छान लेख आहे. काही चिमटे आहेत तसेच सत्यता आहे.त्यामुळे आवडला. भारतातली सकाळ म्हणजे सक्तीने उठवणारी सकाळ वाटते.म्हणजे दुस-याची सक्ती. अमेरिकेत म्हणजे आपण उठू तेव्हा सकाळ.आपणच आपल्यावर केली तर सक्ती. नाहीतर पडून रहा की उबदार अंथरूणात कितीही वेळ. मज्जा आली वाचताना लेख. मीनल.

In reply to by मीनल

माझ्या बाबतीत उलटं आहे बॉ..... भारतातली सकाळ म्हणजे आरामात ९ वाजता उठायचे.....चहा,नाष्ता सगळं रेडी मिळायचं.... :) आरामात आवरुन ११ वाजेपर्यंत हपिसात चकाट्या पिटायला :) इथे मात्र सक्तीने पहाटे ७ वाजता उठावं लागत :( चहा नाष्ता स्वत: बनवावा लागतो......सक्तीने हपिसात जावं लागतं :( अन् मुख्य म्हणजे हपिसात कामसुद्धा करावं लागतं :( - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

दशानन 27/01/2009 - 17:51
ह्याच एकमेव चारपाच कारणामुळे मला आपला भारत देश प्रीय आहे.. ;) ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आनंद घारे 27/01/2009 - 18:41
भारतात असो की अमेरिकेत, आपल्या मनासारखे कुठे आणि किती प्रमाणात वागायला मिळते ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. मीनलताई अमेरिकेतल्या घरी स्वतंत्र आहेत , भारतात आल्यावर घरात वडीलधारी माणसे असतात. आपण अमेरिकेत नोकरी वा व्यवसायात गुंतलेले असता, भारतात सुटीवर येत असणार, त्यामुळे इकडे अधिक मोकळेपणा वाटणार. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

मिसळपाव 27/01/2009 - 17:39
काका, वृत्तपत्र मिळतं की इथ. आपल्याइथल्यासारखा 'पोरया' टाकून जातो - गाडितनं मात्र! आणि दुध तापवायच्या भानगडित पडत नाहीत हाही मोठ्ठा फरक. अजुन अनुभव जरूर लिहा.

In reply to by मिसळपाव

आनंद घारे 27/01/2009 - 18:15
मी अमेरिकेतल्या जॉर्जियामधल्या अल्फारेटा नांवाच्या लहानशा गांवात राहिलो होतो. तो भाग अफाट पसरलेल्या अमेरिकेचा प्रातिनिधिक नाहीच. त्या भागात मोटारीतून येऊन सरसकट सगळ्या पोस्टबॉक्सच्याजवळ स्थानिक लंगोटीपत्रांची चिटोरी टाकलेली पाहिली, पण जाडजूड प्रतिष्ठित वर्तमानपत्र मात्र पाहिले नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सहज 27/01/2009 - 18:28
पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत. जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही. दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही. धारोष्ण दुधाची चंव.., भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही. तिला 'काऊ' म्हणजे गाय हेच माहीत होते. इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक. आम्हाला ओळख असलेले घारेसर शास्त्रीय दृष्टीकोनातुन परिस्थीती समजुन घेउन सगळ्या गोष्टींवर व्यवस्थीत उपाय शोधतात. :-) असो.

आनंद घारे 27/01/2009 - 18:30
शास्त्रीय संशोधनात आयुष्य घालवून झाल्यावर आता सर्वसामान्य माणूस बनून मराठीत जमतील ते चार शब्द सुचतील तसे लिहायचा प्रयत्न चालला आहे. कधी कधी जुनी खोड न सुटल्यामुळे 'सर्र ' वगैरे होत असेन. तेंव्हासुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान यातल्या जटिल वाटणार्‍या गोष्टी साध्यासोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न मी करतो. इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक. ते सोडल्यावर काय शिल्लक राहणार? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

मस्त लिहिलं आहेत काका! मला आवडलं. आत्ता कुठे सकाळ झाली आहे ... तेव्हा आणखीही लिहाच. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

प्राजु 27/01/2009 - 21:46
घारे काका, अगदी भारतात नेऊन सोडलंत. धारोष्ण दूध मी भारतात असतानाही कधी प्याले नाही आणि आता तर संबंधच नाही. पण सकाळी दूध वाले पेपरवाले यांचा चालणार हवाहवासा गोंधळ ... चिमण्यांची, कावळ्यांची शाळा हे मात्र खूप आठवत राहतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 27/01/2009 - 22:58
तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते ... तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट ...
असे असते खरे. पण "घरोघरी मातीच्या चुली" असे वर्णन केले तर "काय हा बोअर माणूस" म्हणून संभावना होते. काहीच बोलले नाही तर "काहीतरी पाणी मुरते आहे" अशी संशयी नजर... हे सर्व टाळून आनंद घारे यांनी मनोरंजक, माहितीपूर्ण वर्णन केले आहे.

लिखाळ 27/01/2009 - 23:02
छान ! लेख आवडला.
"तिकडं सुध्दा बहुतेक सगळं आपल्यासारखंच आहे हो." असे आधी सांगून जे फरक ठळकपणे जाणवले तेवढे एक एक करीत सांगायचे हे बेश वाटते.
हे बेशच आहे :) -- लिखाळ.

चतुरंग 27/01/2009 - 23:05
भारतातल्या मोठ्या शहरातल्या गजबजीतून आणि कोलाहलातून अमेरिकेत आलेला माणूस हा शांततेमुळे आधी हरखून जातो आणि थोड्याच दिवसात त्याला करमेनासे होते! कारण कानांवर काही आवाजच नाहीत. तुम्ही उठून वावरायला लागाल तेव्हा दिवस सुरु, तुम्ही थांबलात की सगळे थांबले! ह्या उलट भारतातल्या दिवसाची सुरुवात चांगलीच 'जिवंत' असते. ते तुम्ही अगदी सहज रंगवले आहेत. धन्यवाद! चतुरंग

भाग्यश्री 27/01/2009 - 23:18
मस्त लिहीलेय घारेकाका! खूप आवडलं! मी इथे आल्यावर सकाळची ती लगबग, आणि गडबड गोंधळ खूप मिस केली होती.. इथे खरंच तुम्ही उठाल तेव्हा सकाळ! आणि हो, रोजचा पेपरही नाही.. मी एकदा क्वार्टर डॉलर टाकून आणला एलेटाईम्स, तर महीना भर वाचत होते तो एकच पेपर! इतका प्रचंड! :| http://bhagyashreee.blogspot.com/

वेलदोडा 28/01/2009 - 00:17
छान झालाय लेख. अ़जून अशा तुलनात्मक गोष्टी येऊद्यात, तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये. मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते. सकाळी सातसाडेसातपासून रस्त्यावर कामावर जाणार्‍यांची, शाळा कॉलेजला जाणार्‍या मुलांची गर्दी वाढू लागलेली असते. पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस रस्त्यावर धावू लागतात. आमच्या भागात मिडल स्कूल आणि हायस्कूल साडेसात आणि एलिमेंटरी स्कूल साडेआठ ला सुरू होते. मुलांना बसस्टॉप वर सोडायला पालक आणि मुले आलेले असतात. तिथे त्यांचा चिवचिवाट चालू असतो. स्टॉप वर स्कूलबस थांबली की मागील सर्व गाड्या थांबतात. स्कूलबस ला ओव्हरटेक करता येत नाही हा नियम आहे. त्यामुळे बर्‍यापैकी ट्रॅफिक जॅम होते. (पण हॉर्न चा कर्कश आवाज मात्र नाही.) शाळेला चालत जाणारी पण बरीच मुले दिसतात. (ज्यांची घरे शाळेपासून खूपच जवळ आहेत ते स्कूलबस वापरू शकत नाहीत.). कडाक्याच्या थंडीत ही चालत जातात फक्त पाऊस असेल तर मात्र नाही. पेपरवाला पोर्‍या ही घरोघरी (अर्थात ज्यांनी पेपर लावला आहे त्यांच्याकडेच..काहींकडे तर फक्त रविवारचा पेपर येतो) जाउन पेपर टाकतो. फक्त तो सायकलने न येता कार मधून येतो. बर्‍याच जवळपासच्या भागात दूधाची गाडी पण येते. येथील काही स्थानिक डेअरीज ताज्या दूधाची डिलीव्हरी देतात. ताजे म्हटले तरी ते प्रक्रिया केलेलेच असते. दूधाबरोबर क्रिम , चिझ, पाव हे पण सप्लाय करतात. अर्थात सुपरमार्केट मधील दूधापेक्षा हे दूध महाग असते..जवळपास दुप्पट भाव . त्यामुळे हे दूध घेणार्‍यांची संख्या फार जास्त नाहीये. आठवड्यातून एकदा कचरा गोळा करायला गाडी येते..सहा- साडे सहालाच. प्रत्येक घरासमोर गाडी थांबून घरासमोर ठेवलेल्या कचर्‍याच्या कॅन मधील कचरा ट्रक मध्ये ओतला जातो. त्यामुळे ही गाडी जाईपर्यत तिचे अस्तित्व जाणवत रहाते. एक मात्र खरे की सकाळ झाली हे डोळ्यांनाच जाणवते...कानांना फारसे नाही कारण कसले आवाजच नाहीत. गाड्यांच्या इंजिन चा एक आवाज सोडल्यास.

आनंद घारे 28/01/2009 - 06:28
तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये. मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते. मी जॉर्जियातल्या अल्फारेटा शहराच्या उपनगरातल्य एका कम्युनिटीत खूप खोलवर असलेल्या घरात राहिलो. ती जागा प्रातिनिधिक नव्हतीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सुनील 28/01/2009 - 07:31
नेहेमीप्रमाणे परदेशवारी करून आल्यानंतर ज्या प्रकारचे लेख येतात, त्यापेक्षा वेगळा लेख. आवडला. धारोष्ण दूध - लहानपणची आठवण आली. गावी सकाळी दूघ काढतेवेळी आजी आम्हा नातवांच्या हातात एकेक ग्लास घेऊन गोठ्यात पाठवत असे. आचळातून थेट ग्लासात आलेले दूध काय चवदार लागत असे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट 28/01/2009 - 09:02
घारेकाका, सुंदर निरीक्षणे. माझे म्हणाल, तर मला भारतात सकाळ नकोशी वाटायची (शाळेत असताना), आणि आता हवीहवीशी वाटते. आणि अमेरिकेत सकाळ आधी हवीहवीशी वाटायची (फारशी जबाबदारी नसताना. यू नो व्हाय, नसल्यास विनायक प्रभूंना विचारा) आता नकोनकोशी वाटते. -- सर्किट
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

शून्य प्रहर... भाग १

रामदास ·

In reply to by रामदास

प्रदीप 26/01/2009 - 09:08
ह्या कथेची सद्य परिस्थिती नक्की काय आहे? रामदास ह्यांनी 'काहीतरी गोंधळ झाला आहे, नीलकांतला फोन केला आहे', असे लिहीले आहे. त्यावर नीलांतने 'धन्यवाद' एव्हढेच जाहीर उत्तर दिलेले आहे. म्हणून ही विचारणा करत आहे. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे का?

In reply to by प्रदीप

रामदास 26/01/2009 - 09:49
प्रकाशित झाली नव्हती.म्हणून नीलकांत यांची मदत घेतली होती. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे.

प्राजु 26/01/2009 - 00:51
काय लेखन आहे तुमचं रामदास!! शब्दच नाहीत. खिळून रहायला होतं.. लवकर लिहा पुढचा भाग. काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु ताईंच्या 'काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल.' या प्रतिक्रीयेचा जरुर विचार व्हावा. मस्त्त पकड घेतलिये लिखाणाने. पुढिल भागासाठीची उत्सुकता वाढली आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by नंदन

>>असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाह असेच म्हणतो पुण्याचे पेशवे Since 1984

दशानन 26/01/2009 - 10:28
जबरदस्त ! व अत्यंत वेगवान कथानक !! जाम आवडलं ! पुढील भागाची वाट पाहत आहे ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 27/01/2009 - 20:19
रामदास शेठ, उत्तम लेख.. (वाचक्)केशवसुमार खरतर इथे प्रतिसाद देणार नव्हतो.. सगळे भाग एका दमात वाचून मग मोठ्ठांदा 'जबरा' असे म्हणनार होतो.. पण तुम्ही फार वेळ घेतलात पुढचा भाग टाकायला..टेंपो जातोना भै.. पण जरा भरभर पुढचे भाग टाकाना राव..कायला टेंपोचा इस्कोट करून र्‍हायलासा.. (टेंपो..)केसु.

पुन्हा एक नवीन भारी सिनेमा.... उत्कंठावर्धक .... साळवेचा बकरा होणार असे वाटेपर्यंत त्याचा स्वर्गवासच झाला.??.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण 26/01/2009 - 22:16
च्यामारी साळवे खपला !!! भाग २ ची वाट पाहतोय्...लवकर येऊदे. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

काय जबराट लिहिलंय!!! पाठीवर कुणीतरी चराचरा किसणी फिरवून सगळी पाठ खरचटावी तसं फिलींग आलं..... जियो, हॅटस ऑफ!!!

लिखाळ 27/01/2009 - 20:51
जोरदार.. नेहमीप्रमाणेच.. पुढचा भाग लिहा लवकर...
"नवो छे के.? "परमारनी विचारलं. "नाय.पन त्याचे सगेवाले येत नाय म्हनून तुला माहीत नाय."साळवेनी उत्तर दिलं.
ह्म्म्म !!
-- लिखाळ.

In reply to by रामदास

प्रदीप 26/01/2009 - 09:08
ह्या कथेची सद्य परिस्थिती नक्की काय आहे? रामदास ह्यांनी 'काहीतरी गोंधळ झाला आहे, नीलकांतला फोन केला आहे', असे लिहीले आहे. त्यावर नीलांतने 'धन्यवाद' एव्हढेच जाहीर उत्तर दिलेले आहे. म्हणून ही विचारणा करत आहे. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे का?

In reply to by प्रदीप

रामदास 26/01/2009 - 09:49
प्रकाशित झाली नव्हती.म्हणून नीलकांत यांची मदत घेतली होती. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे.

प्राजु 26/01/2009 - 00:51
काय लेखन आहे तुमचं रामदास!! शब्दच नाहीत. खिळून रहायला होतं.. लवकर लिहा पुढचा भाग. काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु ताईंच्या 'काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल.' या प्रतिक्रीयेचा जरुर विचार व्हावा. मस्त्त पकड घेतलिये लिखाणाने. पुढिल भागासाठीची उत्सुकता वाढली आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by नंदन

>>असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाह असेच म्हणतो पुण्याचे पेशवे Since 1984

दशानन 26/01/2009 - 10:28
जबरदस्त ! व अत्यंत वेगवान कथानक !! जाम आवडलं ! पुढील भागाची वाट पाहत आहे ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 27/01/2009 - 20:19
रामदास शेठ, उत्तम लेख.. (वाचक्)केशवसुमार खरतर इथे प्रतिसाद देणार नव्हतो.. सगळे भाग एका दमात वाचून मग मोठ्ठांदा 'जबरा' असे म्हणनार होतो.. पण तुम्ही फार वेळ घेतलात पुढचा भाग टाकायला..टेंपो जातोना भै.. पण जरा भरभर पुढचे भाग टाकाना राव..कायला टेंपोचा इस्कोट करून र्‍हायलासा.. (टेंपो..)केसु.

पुन्हा एक नवीन भारी सिनेमा.... उत्कंठावर्धक .... साळवेचा बकरा होणार असे वाटेपर्यंत त्याचा स्वर्गवासच झाला.??.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण 26/01/2009 - 22:16
च्यामारी साळवे खपला !!! भाग २ ची वाट पाहतोय्...लवकर येऊदे. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

काय जबराट लिहिलंय!!! पाठीवर कुणीतरी चराचरा किसणी फिरवून सगळी पाठ खरचटावी तसं फिलींग आलं..... जियो, हॅटस ऑफ!!!

लिखाळ 27/01/2009 - 20:51
जोरदार.. नेहमीप्रमाणेच.. पुढचा भाग लिहा लवकर...
"नवो छे के.? "परमारनी विचारलं. "नाय.पन त्याचे सगेवाले येत नाय म्हनून तुला माहीत नाय."साळवेनी उत्तर दिलं.
ह्म्म्म !!
-- लिखाळ.
चार जिने चढून येताना साळवेला दम लागला होता.साळवेच्या सोबत मेल नर्स परमार होता. अडतीस नंबरला ताप असल्याचा मेमो पाठवून दोन तासानी परमार उगवला होता.साळवेला उशीर आवडायचा नाही.परमार बरोबर शिफ्टमध्ये काम करणं साळवेला आवडायचं नाही.

अधिक, अधिक आवडणारं जग.

श्रीकृष्ण सामंत ·

विसोबा खेचर 23/01/2009 - 09:48
मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण, "आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं." त्यांच्या चेहर्‍यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला. कृष्णा, खूप छान लिहिलं आहेस रे! वाचून खूप बरं वाटलं! तात्या. का माहीत नाही, परंतु आज अचानक आपला एकेरी उल्लेख करावासा वाटला. त्यामागील आपुलकीच्या भावना समजून घ्याल याची खात्री आहे!

लिखाळ 23/01/2009 - 18:10
फार मस्त :) हुशारी, चलाखी आणि बुद्धी यांत आपण फारसा फरक करत नाही. पण विस्डम - बुद्धी ही नेहमीच सत्शील-सात्विक असते असे मला वाटते. आपल्या आत जे आहे तेच आपल्याला बाहेर दिसते या उक्तिचा प्रत्यय आपले अनुभव वाचताना येतो. तुम्हाला प्रत्येक प्रसंगी कुणी सत्शील चांगला मनुष्य भेटतो आणि त्याच्या कडून तुम्हाला काही चांगले घ्यावेसे वाटते हे विशेष आहे. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शंकरराव 23/01/2009 - 18:59
लिखाळराव विस्डम चे मस्त विस्लेषण . वो काका मिपाकरांनाही गोव्याला जायचे आहे, जरा पत्ता द्या ना त्या सद् ग्रुहस्थांचा दोन दिवस गीतापाठ दोन्ही वेळी कोंबडी रस्सा ...आ हा हा ;-)

चतुरंग 23/01/2009 - 22:11
अतिशय साध्या माणसांकडून आयुष्याचा मोठा विचार मिळतो तेव्हा धक्का बसतो आणि अभिमानाची पुटं खरवडून निघतात! हृद्य आठवण. चतुरंग

सर्किट 23/01/2009 - 23:55
सामंतकाका, अतिशय सुंदर लेख. मीही मोठ्या अक्षरातलीच पुस्तके वाचतो. -- सर्किट

रेवती 24/01/2009 - 01:10
छान लेख! कोणता माणूस आपल्याला काय शिकवून जाईल सांगता येत नाही. अर्थात त्यासाठी खुलं मन असणं आवश्यक आहे. धन्यवाद! रेवती

विसोबा खेचर 23/01/2009 - 09:48
मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण, "आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं." त्यांच्या चेहर्‍यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला. कृष्णा, खूप छान लिहिलं आहेस रे! वाचून खूप बरं वाटलं! तात्या. का माहीत नाही, परंतु आज अचानक आपला एकेरी उल्लेख करावासा वाटला. त्यामागील आपुलकीच्या भावना समजून घ्याल याची खात्री आहे!

लिखाळ 23/01/2009 - 18:10
फार मस्त :) हुशारी, चलाखी आणि बुद्धी यांत आपण फारसा फरक करत नाही. पण विस्डम - बुद्धी ही नेहमीच सत्शील-सात्विक असते असे मला वाटते. आपल्या आत जे आहे तेच आपल्याला बाहेर दिसते या उक्तिचा प्रत्यय आपले अनुभव वाचताना येतो. तुम्हाला प्रत्येक प्रसंगी कुणी सत्शील चांगला मनुष्य भेटतो आणि त्याच्या कडून तुम्हाला काही चांगले घ्यावेसे वाटते हे विशेष आहे. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शंकरराव 23/01/2009 - 18:59
लिखाळराव विस्डम चे मस्त विस्लेषण . वो काका मिपाकरांनाही गोव्याला जायचे आहे, जरा पत्ता द्या ना त्या सद् ग्रुहस्थांचा दोन दिवस गीतापाठ दोन्ही वेळी कोंबडी रस्सा ...आ हा हा ;-)

चतुरंग 23/01/2009 - 22:11
अतिशय साध्या माणसांकडून आयुष्याचा मोठा विचार मिळतो तेव्हा धक्का बसतो आणि अभिमानाची पुटं खरवडून निघतात! हृद्य आठवण. चतुरंग

सर्किट 23/01/2009 - 23:55
सामंतकाका, अतिशय सुंदर लेख. मीही मोठ्या अक्षरातलीच पुस्तके वाचतो. -- सर्किट

रेवती 24/01/2009 - 01:10
छान लेख! कोणता माणूस आपल्याला काय शिकवून जाईल सांगता येत नाही. अर्थात त्यासाठी खुलं मन असणं आवश्यक आहे. धन्यवाद! रेवती
" मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही आणि मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुख साध्य होण्याजोगं आहे." मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं. त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं.

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - २

छोटा डॉन ·

डॉनराव, तुमचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा फार चांगला अभ्यास दिसतो. चांगलं लिहिलं आहेत. पुढचे भागही अशाच तयारीने पण जरा लवकर टाकाल अशी रास्त अपेक्षा. अदितीताई अवखळकर पाटील. आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन 21/01/2009 - 11:35
"साहेब कधीही चमत्कार करु शकतात" " हे मात्र खरं आहे.. ! मस्त विष्लेशन ! आवडले !

अमोल केळकर 21/01/2009 - 11:46
अभ्यास पुर्ण लेख आवडला मनसे बद्दल आपले विश्लेषण वाचायला जास्त आवडेल.( कुर्ला महापालिका पोटनिवड्णूकीत मनसे चक्क तिसर्‍या क्रमांकावर जाईल असे वाटले नव्हते.) तेंव्हा पुढचा लेख मनसे बद्दल यावा ही विनंती अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by विनायक प्रभू

धमाल मुलगा 21/01/2009 - 13:25
डानराव, तुमच्या राखीव कुरणातला हाही लेख(क्रमशःचा भाग) उत्तम जमलाय.
निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्‍याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ... फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...
अत्यंत कळीचा मुद्दा! बाकी, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील इ.इ. अगदी अचुक निरिक्षणं! बाकी, संसदेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हापिसाला दांडी मारुन दिवसभर 'लाईव्ह टेलेकास्ट' पहात बसणार्‍या राजकारणाच्या अभ्यासु माणसाला आम्ही पामरानं काय पावती द्यावी??? पु.भा.शु. :) -(गल्लीतल्या राजकारणात अपक्ष राहुन शेवटी मलिदा ओढणारा) ध मा ल दादा.

वा डान सेठ, लई भारी इश्लेसन !! तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास मोटारीपेक्षा दांडगा दिसतो :) आपल्यालाबी मनसे वरचा लेख वाचायचा आहे अभिरत

21/01/2009 - 13:25
डानराव, उत्कृष्ट विवेचन केलंय आपण. अभिनंदन. छोटा प्रणॉय रॉय म्हणावे काय आपल्याला?

वाहीदा 21/01/2009 - 15:56
बाकी ईथुन तिथुन सगळे सारखेच ! खालील मराठी शेर त्यांच्याच साठी , आहे दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला, जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला, हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी. (नर्कात ) ~ वाहीदा

शितल 21/01/2009 - 19:49
डॉन्या, राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यासपुर्वक आढावा घेतला आहेस. :) शरद पवार आहेत तो पर्यत तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलच, त्याच्या नंतर मात्र रा.काँ.पक्षाच्या सत्तेतील अस्तित्वा बद्दल शंका आहे. आता भाजपावर लवकर लिहायला तुला वेळ मिळु दे. :)

डॉन साहेब, राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे वाटते. खूप छान विश्लेशन केलेत. लेख आवडला. अभिनंदन! पण उदाहरणे देताना व बेरजा वजाबाक्यांचा खेळ मांडताना आपण पश्चिम महाराष्ट्रातच रेंगाळलात असे दिसते. जरा पुढे मराठवाडा-विदर्भातही जा, अजून रंगिबेरंगि राजकारण दिसेल. उदा. विमलताई मुंदडांनी मागच्या निवडणूकीत एकहाती राखलेला बुरुज व त्याचे परिणाम. तिकडे अमरावती -नागपुरात सुरु असलेल्या धुरवडी, वगैरे. आता पुढील भाग येऊ द्यात. आपला, (प्रभावित) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

छोटा डॉन 21/01/2009 - 20:39
"विमल मुंदडा" यांचा किस्सा डोक्यात होताच पण ऐनवेळी लिहताना गडबडीत विसरुन गेलो होतो. मराठवाड्यात तसा सध्या राष्ट्रवादीच जोर कमीच आहे व विदर्भ म्हणजे अजुन स्पष्ट लिहायचे तर अमरावती-नागपुराचे मला जास्त काही माहित नाही. कदाचित ह्यामुळे हे घडले असावे ... ह्या लेखावर प्रतिक्रीया म्हणुन "विसरलेले / माहित नसलेले" वगैरे पुन्हा अभ्यास करुन मांडण्याचा प्रयत्न करीन ..! आपल्या योग्य टिपण्णीबद्दल आभारी आहे ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तसा केवळ विधानसभेच्या संख्येवरुन बघायला गेलात तर जोर वाटणार नाही. पण स्था स्व सं, सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था, आदींचा विचार केलात तर राष्ट्रवादीची ताकद लक्षात येईल. बीडच्या क्षिरसागर घराण्यातला खासदार-आमदार सद्य स्थितीत नसला तरीही त्यांची ताकद मुंडेंना पाणी दाखवण्या इतकी नक्कीच आहे. कदाचित हेच ओळखून मुंडे सुद्धा क्षिरसागरांच्या जास्त फंदात पडत नाहीत. मिळूण लोणी खातात. पण आता मुंदडांच्या भरारीने समिकरणे बदलतील असे वाटते. एकंदरीत विचार केल्यास मराठवाडा काँग्रेस व सेना-भाजप युतीच्या पारड्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त घबाड टाकेल असे वाटते. पण पवार साहेब काहीही चमत्कार करु शकतात हा फॉक्टर आलाच.

राष्ट्रवादी काँग्रेस ला पाहुन मला उत्तर पेशवाईची आठवण येते, सगळे सरदार वेगवेगळे असुन प्रत्येकाचा सवता-सुभा आहे. ज्याची त्याची पिढीजात जहागिर आहे. पण दबाव गटाचे बळ समजल्यामुळे सगळे एकत्र आले आहेत. वैचारीक बांधिलकी पेक्षा आर्थीक बांधिलकी जास्त महत्वाची आहे. उद्या अधिक चांगली ऑफर मिळाली तर, रॉकॉचे तिरडे करयला ही मंडळी कमी करणार नाहीत. काही दिवसांपुर्वी एका गुंडाला (नाव विसरलो त्याचे) पुण्यात मोठ्या थाटात रॉ़काँ मधे प्रवेश देण्यात आला आणि त्याच वेळी गुंडगिरी खणुन काढली जाईल अशी आरोळी देण्यात आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर 22/01/2009 - 08:13
आमचं मत - महाराष्ट्र हा कुणाही सामान्य जनांचा नसून तो फक्त पैसे खाणार्‍या आणि सत्तेचं राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा आहे. पक्ष आणि त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु सर्व राजकारण्यांची जात एकच आहे! तात्या.

डॉनराव, तुमचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा फार चांगला अभ्यास दिसतो. चांगलं लिहिलं आहेत. पुढचे भागही अशाच तयारीने पण जरा लवकर टाकाल अशी रास्त अपेक्षा. अदितीताई अवखळकर पाटील. आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन 21/01/2009 - 11:35
"साहेब कधीही चमत्कार करु शकतात" " हे मात्र खरं आहे.. ! मस्त विष्लेशन ! आवडले !

अमोल केळकर 21/01/2009 - 11:46
अभ्यास पुर्ण लेख आवडला मनसे बद्दल आपले विश्लेषण वाचायला जास्त आवडेल.( कुर्ला महापालिका पोटनिवड्णूकीत मनसे चक्क तिसर्‍या क्रमांकावर जाईल असे वाटले नव्हते.) तेंव्हा पुढचा लेख मनसे बद्दल यावा ही विनंती अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by विनायक प्रभू

धमाल मुलगा 21/01/2009 - 13:25
डानराव, तुमच्या राखीव कुरणातला हाही लेख(क्रमशःचा भाग) उत्तम जमलाय.
निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्‍याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ... फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...
अत्यंत कळीचा मुद्दा! बाकी, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील इ.इ. अगदी अचुक निरिक्षणं! बाकी, संसदेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हापिसाला दांडी मारुन दिवसभर 'लाईव्ह टेलेकास्ट' पहात बसणार्‍या राजकारणाच्या अभ्यासु माणसाला आम्ही पामरानं काय पावती द्यावी??? पु.भा.शु. :) -(गल्लीतल्या राजकारणात अपक्ष राहुन शेवटी मलिदा ओढणारा) ध मा ल दादा.

वा डान सेठ, लई भारी इश्लेसन !! तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास मोटारीपेक्षा दांडगा दिसतो :) आपल्यालाबी मनसे वरचा लेख वाचायचा आहे अभिरत

21/01/2009 - 13:25
डानराव, उत्कृष्ट विवेचन केलंय आपण. अभिनंदन. छोटा प्रणॉय रॉय म्हणावे काय आपल्याला?

वाहीदा 21/01/2009 - 15:56
बाकी ईथुन तिथुन सगळे सारखेच ! खालील मराठी शेर त्यांच्याच साठी , आहे दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला, जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला, हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी. (नर्कात ) ~ वाहीदा

शितल 21/01/2009 - 19:49
डॉन्या, राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यासपुर्वक आढावा घेतला आहेस. :) शरद पवार आहेत तो पर्यत तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलच, त्याच्या नंतर मात्र रा.काँ.पक्षाच्या सत्तेतील अस्तित्वा बद्दल शंका आहे. आता भाजपावर लवकर लिहायला तुला वेळ मिळु दे. :)

डॉन साहेब, राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे वाटते. खूप छान विश्लेशन केलेत. लेख आवडला. अभिनंदन! पण उदाहरणे देताना व बेरजा वजाबाक्यांचा खेळ मांडताना आपण पश्चिम महाराष्ट्रातच रेंगाळलात असे दिसते. जरा पुढे मराठवाडा-विदर्भातही जा, अजून रंगिबेरंगि राजकारण दिसेल. उदा. विमलताई मुंदडांनी मागच्या निवडणूकीत एकहाती राखलेला बुरुज व त्याचे परिणाम. तिकडे अमरावती -नागपुरात सुरु असलेल्या धुरवडी, वगैरे. आता पुढील भाग येऊ द्यात. आपला, (प्रभावित) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

छोटा डॉन 21/01/2009 - 20:39
"विमल मुंदडा" यांचा किस्सा डोक्यात होताच पण ऐनवेळी लिहताना गडबडीत विसरुन गेलो होतो. मराठवाड्यात तसा सध्या राष्ट्रवादीच जोर कमीच आहे व विदर्भ म्हणजे अजुन स्पष्ट लिहायचे तर अमरावती-नागपुराचे मला जास्त काही माहित नाही. कदाचित ह्यामुळे हे घडले असावे ... ह्या लेखावर प्रतिक्रीया म्हणुन "विसरलेले / माहित नसलेले" वगैरे पुन्हा अभ्यास करुन मांडण्याचा प्रयत्न करीन ..! आपल्या योग्य टिपण्णीबद्दल आभारी आहे ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तसा केवळ विधानसभेच्या संख्येवरुन बघायला गेलात तर जोर वाटणार नाही. पण स्था स्व सं, सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था, आदींचा विचार केलात तर राष्ट्रवादीची ताकद लक्षात येईल. बीडच्या क्षिरसागर घराण्यातला खासदार-आमदार सद्य स्थितीत नसला तरीही त्यांची ताकद मुंडेंना पाणी दाखवण्या इतकी नक्कीच आहे. कदाचित हेच ओळखून मुंडे सुद्धा क्षिरसागरांच्या जास्त फंदात पडत नाहीत. मिळूण लोणी खातात. पण आता मुंदडांच्या भरारीने समिकरणे बदलतील असे वाटते. एकंदरीत विचार केल्यास मराठवाडा काँग्रेस व सेना-भाजप युतीच्या पारड्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त घबाड टाकेल असे वाटते. पण पवार साहेब काहीही चमत्कार करु शकतात हा फॉक्टर आलाच.

राष्ट्रवादी काँग्रेस ला पाहुन मला उत्तर पेशवाईची आठवण येते, सगळे सरदार वेगवेगळे असुन प्रत्येकाचा सवता-सुभा आहे. ज्याची त्याची पिढीजात जहागिर आहे. पण दबाव गटाचे बळ समजल्यामुळे सगळे एकत्र आले आहेत. वैचारीक बांधिलकी पेक्षा आर्थीक बांधिलकी जास्त महत्वाची आहे. उद्या अधिक चांगली ऑफर मिळाली तर, रॉकॉचे तिरडे करयला ही मंडळी कमी करणार नाहीत. काही दिवसांपुर्वी एका गुंडाला (नाव विसरलो त्याचे) पुण्यात मोठ्या थाटात रॉ़काँ मधे प्रवेश देण्यात आला आणि त्याच वेळी गुंडगिरी खणुन काढली जाईल अशी आरोळी देण्यात आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर 22/01/2009 - 08:13
आमचं मत - महाराष्ट्र हा कुणाही सामान्य जनांचा नसून तो फक्त पैसे खाणार्‍या आणि सत्तेचं राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा आहे. पक्ष आणि त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु सर्व राजकारण्यांची जात एकच आहे! तात्या.
3

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

श्रीकृष्ण सामंत ·

सुनील 18/01/2009 - 09:10
छान लेख सामंतकाका! कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं माझी स्वाक्षरी पहावी!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वृषाली 18/01/2009 - 13:58
"कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं" सहमत छान लेख. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

In reply to by वृषाली

प्रिंस 18/01/2009 - 16:46
ज्यात आपला वेळ जातो तेच काम करायला सगळ्यांना आवडेल, पण ज्यांना कामात रसच नाही आणि निव्वळ पोटासाठी ते काम करतात त्यांच काय ..? ज्याला तुम्ही Job satisfaction नाही असे म्हणु शकता... माफ करा पण बर्‍याच जनांना Unsatisfied Job करावे लागतात. तर त्यांचा त्यात वेळ कसा जाईल ते सांगा....

In reply to by प्रिंस

हलो सनि, आपल्या विचाराशी मी सहमत आहे.पण काय आहे बघा,एखाद्दा कामात रस नसला म्हणजे सहाजीकच त्यावर आपण प्रेम करणार नाही हे उघडच आहे.आणि निव्वळ पोटासाठी करायचं झाल्यास ते पोटाच्या प्रेमासाठी -म्हणजेच आपल्या जीवनासाठी-आपण ते काम करणार.आज ना उद्दा ते काम सोडून आवडणार्‍या कामाच्या शोधात आपण असणार.आणि ते शक्य झालं नाही तर "आपली ग्रह दशा "असं समजून काही मंडळी समाधान करून घेतात.जीवनात सर्वच मनासारखं होत नसतं.म्हणून म्हणतो, "दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव मनासारखे मिळे काम जरी आनंदाला मग अवीट गोडी" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

लेख अगदी जमला आहे. सेक्रेटरीची म्हणजे ऑफीसमध्ये टाईमपास करतात, बॉसला खुप ठेउन आपला कार्यभाग साधुन घेतात असा एक मुक्त प्रवाह लोकांत आहे. तो बराचसा खरा आणि खोटा आहे. सगळ्यांना एकाच पारड्यात तोलु नये. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

रेवती 18/01/2009 - 21:24
लेख आवडला. सेक्रेटरीचा जॉब खरं तर कौशल्य पणाला लावणाराही असतो हे विसरता कामा नये. आणि जे काही विचित्र आपल्या कानावर येतं ते करण्यात सगळ्याच सेक्रेटरींना रस असतो असेही नाही. आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं, मग तो कोणताही जॉब असो. माझ्या घरी दर पंधरा दिवसांनी सफाई करण्यासाठी जी मुलगी येते, तिला तिचे काम अतिशय आनंदानं करताना बघते. गाणं गुणगुणत आनंदानं घराची स्वच्छता ती करत असते. काही महिन्यांपूर्वी इंधन महागल्यावर तिने पैसे जास्त देण्यास सुचवले व त्याप्रमाणे मी ते केले. जेंव्हा इंधन स्वस्त झाले तेंव्हा आपण होऊन तिने पैसे कमी घेण्यास सुरूवात केली. त्याची आवश्यकता नाही असे सांगितल्यावर ती म्हणाली की तिला तसे करणे तिला बरे वाटणार नाही व कामावर परिणाम होईल. मला वाटलेले आश्चर्य अजून कमी झालेले नाही. रेवती

In reply to by रेवती

हलो रेवती, "आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं" हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.गुणगुणंत काम करणं म्हणजेच आपल्या कामावर प्रेम असणं हे आपल्याकडे येणार्‍या मुलीचं उदाहरण अगदी समर्पक आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो सुनील आणि वृषाली, आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शशिधर केळकर 19/01/2009 - 01:27
लेखाचा विषय योग्यच आहे. तसाच तो एका कधीही न सुटलेल्या प्रश्नाबद्दलही आहे. खरे तर किती लोकांना मनासारखे काम करायला मिळते या प्रश्नाचे बहुतेकाना नाही असे असावे! मला एक गमतीदार गोष्ट आठवते; कुठे ऐकली ते माहीत नाही. चर्च मधे एक नवीन मुलगा सेवेकरी म्हणून लागला. त्याला काम मिळाले शौचगृह सफाईचे. २ दिवसांनी त्याला विचारले - 'काय कसे चालले आहे काम? मजा येतेय ना?' तो: 'मला हे काम का दिले आहे? मला अजिबात पसंत नाही.' पुढचा आठवडाभर त्याच्याकडे तेच काम राहिले. पुढच्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न, आणि उत्तरही! त्याच्या सहयोग्यानी त्याला बाजूला घेऊन समजावले. 'तू नवीन आहेस इथे. नवीन येणार्‍या प्रत्येकाला प्रथम हेच काम मिळते. तू सांग काम आवडले. मजा येतेय. लगेच तुझे काम बदलते की नाही पहा!' तो: 'पण मी असे का करू? मला हे काम खरेच पसंत नसताना खोटे का सांगू?' मित्रः 'ठीक आहे बाबा! पहिलाच असा भेटलास! पुन्हा सल्ला नाही द्यायला येणार तुला!' पुढच्या आठवड्याच्या शेवटी मात्र याचे काम बदलले! त्याचे असे झाले, की आठवड्याच्या शेवटी याने खरे खरे सांगून टाकले! म्हणाला, 'पहिले ८-१० दिवस या कामातून सोडवून घ्यायला पाहात होतो. पण मग हे काम सुटत नाही असे पाहिल्यावर मात्र मनापासून सगळे करू लागलो. आणि नवल असे, की आता मला हे काम खरेच आवडू लागले. नुसते येऊन बघा शौचगृहात. सगळे कसे चकचकीत झाले आहे. आता मला हेच काम राहूद्या!' अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी.

In reply to by शशिधर केळकर

हलो शशिधर केळकर, "अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी." अगदी लाखातलं एक लिहलं आहे. आपली गोष्ट तर खूपच आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by शशिधर केळकर

लिखाळ 19/01/2009 - 16:37
सामंतकाका, आपला लेख आणि केळकरांचा प्रतिसाद आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राजु 19/01/2009 - 01:37
आवडणारं काम करायला मिळणं खरंच भाग्याचं असतं. मला माझं रेडीओचं काम खूप आवडतं. त्यामुळे मी ते अगदी मनापासून करते आहे. ते करताना, माझ्या कार्यक्रमात लोकांना नविन काहीतरी ऐकल्याचा आनंद मिळावा यासाठी नवे नवे प्रयोग मी करत असते. आणि जेव्हा खूप मेहनत घेऊन केलेला कार्यक्रम जेव्हा लोकांना आवडला असं कळतं तेव्हा मनात कुठेतरी समाधान मिळालेलं असतं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

हलो प्राजु, तुझ्यासारखंच मला वाटतं. खूप वाचनं करून इकडचा तिकडचा संदर्भ आणून मेहनत घेऊन लेख लिहिल्यावर जेव्हा वाचकाना लेख आवडतो ना,तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी समाधान मिळतं. प्राजु, तू तर कुणाचाही आवडलेला लेख -माझाही-न चुकता "लेख आवडला" म्हणून लिहितेस हे मी निरक्षलं आहे.खरंच,घेण्यासारखं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

स्वानन्द 01/02/2009 - 12:52
कुठेतरी वाचलेलं आठवलं. आवडीचं काम करायला मिळणं चांगलंच, पण मिळालेलं काम आवडीने करणं हे महत्वाचं! अवांतर : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस साहीत्य, समाधान, शांती वगैरे वगैरे गोष्टींकडे वळतो. ---आपल्या कामात आनन्दी -स्वानन्द

महेंद्र 01/02/2009 - 13:59
सेक्रेटरी संपुर्ण विश्वासु असणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा भरपुर प्रॉब्लेम्स येउ शकतात. लंच टाइम मधे गॉसिप करतांना काँफिडॅंशिअल इन्फों आउट करुन भरपुर पंचाइत करु शकतात. पुर्वी च्या काळी कम्प्युटर्स नव्हते. सगळ्या गोपनिय गोष्टी टाइप्रायटर वर टाइप व्हायच्या. हे सगळं टाइअपिंग सेक्रेटरीच करायच्या.सगळ्या गोपनिय बातम्या लंच टाइम मधे लिक करण्याचे महत्वाचे कार्य ह्या सेक्रेटरिज करायच्या. अगदी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींग मधे किती डिव्हिडंड डिक्लिअर झाला इथपर्यंत गोष्टी लिक व्हायच्या. कम्प्युटर्स आल्या पासुन मात्र बराच बदल झाला आहे. सेक्रेटरीज चा कन्सेप्ट इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही जेंव्हा इंजिनिअर होतो, तेंव्हा आमच्या बॉस ला पण सेक्रेटरी होती. पण आता सेक्रेटरिज फक्त टॉप ब्रास लाच असतात..कमित कमी भारतात तरी......

सुनील 18/01/2009 - 09:10
छान लेख सामंतकाका! कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं माझी स्वाक्षरी पहावी!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वृषाली 18/01/2009 - 13:58
"कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं" सहमत छान लेख. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

In reply to by वृषाली

प्रिंस 18/01/2009 - 16:46
ज्यात आपला वेळ जातो तेच काम करायला सगळ्यांना आवडेल, पण ज्यांना कामात रसच नाही आणि निव्वळ पोटासाठी ते काम करतात त्यांच काय ..? ज्याला तुम्ही Job satisfaction नाही असे म्हणु शकता... माफ करा पण बर्‍याच जनांना Unsatisfied Job करावे लागतात. तर त्यांचा त्यात वेळ कसा जाईल ते सांगा....

In reply to by प्रिंस

हलो सनि, आपल्या विचाराशी मी सहमत आहे.पण काय आहे बघा,एखाद्दा कामात रस नसला म्हणजे सहाजीकच त्यावर आपण प्रेम करणार नाही हे उघडच आहे.आणि निव्वळ पोटासाठी करायचं झाल्यास ते पोटाच्या प्रेमासाठी -म्हणजेच आपल्या जीवनासाठी-आपण ते काम करणार.आज ना उद्दा ते काम सोडून आवडणार्‍या कामाच्या शोधात आपण असणार.आणि ते शक्य झालं नाही तर "आपली ग्रह दशा "असं समजून काही मंडळी समाधान करून घेतात.जीवनात सर्वच मनासारखं होत नसतं.म्हणून म्हणतो, "दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव मनासारखे मिळे काम जरी आनंदाला मग अवीट गोडी" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

लेख अगदी जमला आहे. सेक्रेटरीची म्हणजे ऑफीसमध्ये टाईमपास करतात, बॉसला खुप ठेउन आपला कार्यभाग साधुन घेतात असा एक मुक्त प्रवाह लोकांत आहे. तो बराचसा खरा आणि खोटा आहे. सगळ्यांना एकाच पारड्यात तोलु नये. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

रेवती 18/01/2009 - 21:24
लेख आवडला. सेक्रेटरीचा जॉब खरं तर कौशल्य पणाला लावणाराही असतो हे विसरता कामा नये. आणि जे काही विचित्र आपल्या कानावर येतं ते करण्यात सगळ्याच सेक्रेटरींना रस असतो असेही नाही. आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं, मग तो कोणताही जॉब असो. माझ्या घरी दर पंधरा दिवसांनी सफाई करण्यासाठी जी मुलगी येते, तिला तिचे काम अतिशय आनंदानं करताना बघते. गाणं गुणगुणत आनंदानं घराची स्वच्छता ती करत असते. काही महिन्यांपूर्वी इंधन महागल्यावर तिने पैसे जास्त देण्यास सुचवले व त्याप्रमाणे मी ते केले. जेंव्हा इंधन स्वस्त झाले तेंव्हा आपण होऊन तिने पैसे कमी घेण्यास सुरूवात केली. त्याची आवश्यकता नाही असे सांगितल्यावर ती म्हणाली की तिला तसे करणे तिला बरे वाटणार नाही व कामावर परिणाम होईल. मला वाटलेले आश्चर्य अजून कमी झालेले नाही. रेवती

In reply to by रेवती

हलो रेवती, "आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं" हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.गुणगुणंत काम करणं म्हणजेच आपल्या कामावर प्रेम असणं हे आपल्याकडे येणार्‍या मुलीचं उदाहरण अगदी समर्पक आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो सुनील आणि वृषाली, आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शशिधर केळकर 19/01/2009 - 01:27
लेखाचा विषय योग्यच आहे. तसाच तो एका कधीही न सुटलेल्या प्रश्नाबद्दलही आहे. खरे तर किती लोकांना मनासारखे काम करायला मिळते या प्रश्नाचे बहुतेकाना नाही असे असावे! मला एक गमतीदार गोष्ट आठवते; कुठे ऐकली ते माहीत नाही. चर्च मधे एक नवीन मुलगा सेवेकरी म्हणून लागला. त्याला काम मिळाले शौचगृह सफाईचे. २ दिवसांनी त्याला विचारले - 'काय कसे चालले आहे काम? मजा येतेय ना?' तो: 'मला हे काम का दिले आहे? मला अजिबात पसंत नाही.' पुढचा आठवडाभर त्याच्याकडे तेच काम राहिले. पुढच्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न, आणि उत्तरही! त्याच्या सहयोग्यानी त्याला बाजूला घेऊन समजावले. 'तू नवीन आहेस इथे. नवीन येणार्‍या प्रत्येकाला प्रथम हेच काम मिळते. तू सांग काम आवडले. मजा येतेय. लगेच तुझे काम बदलते की नाही पहा!' तो: 'पण मी असे का करू? मला हे काम खरेच पसंत नसताना खोटे का सांगू?' मित्रः 'ठीक आहे बाबा! पहिलाच असा भेटलास! पुन्हा सल्ला नाही द्यायला येणार तुला!' पुढच्या आठवड्याच्या शेवटी मात्र याचे काम बदलले! त्याचे असे झाले, की आठवड्याच्या शेवटी याने खरे खरे सांगून टाकले! म्हणाला, 'पहिले ८-१० दिवस या कामातून सोडवून घ्यायला पाहात होतो. पण मग हे काम सुटत नाही असे पाहिल्यावर मात्र मनापासून सगळे करू लागलो. आणि नवल असे, की आता मला हे काम खरेच आवडू लागले. नुसते येऊन बघा शौचगृहात. सगळे कसे चकचकीत झाले आहे. आता मला हेच काम राहूद्या!' अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी.

In reply to by शशिधर केळकर

हलो शशिधर केळकर, "अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी." अगदी लाखातलं एक लिहलं आहे. आपली गोष्ट तर खूपच आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by शशिधर केळकर

लिखाळ 19/01/2009 - 16:37
सामंतकाका, आपला लेख आणि केळकरांचा प्रतिसाद आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राजु 19/01/2009 - 01:37
आवडणारं काम करायला मिळणं खरंच भाग्याचं असतं. मला माझं रेडीओचं काम खूप आवडतं. त्यामुळे मी ते अगदी मनापासून करते आहे. ते करताना, माझ्या कार्यक्रमात लोकांना नविन काहीतरी ऐकल्याचा आनंद मिळावा यासाठी नवे नवे प्रयोग मी करत असते. आणि जेव्हा खूप मेहनत घेऊन केलेला कार्यक्रम जेव्हा लोकांना आवडला असं कळतं तेव्हा मनात कुठेतरी समाधान मिळालेलं असतं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

हलो प्राजु, तुझ्यासारखंच मला वाटतं. खूप वाचनं करून इकडचा तिकडचा संदर्भ आणून मेहनत घेऊन लेख लिहिल्यावर जेव्हा वाचकाना लेख आवडतो ना,तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी समाधान मिळतं. प्राजु, तू तर कुणाचाही आवडलेला लेख -माझाही-न चुकता "लेख आवडला" म्हणून लिहितेस हे मी निरक्षलं आहे.खरंच,घेण्यासारखं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

स्वानन्द 01/02/2009 - 12:52
कुठेतरी वाचलेलं आठवलं. आवडीचं काम करायला मिळणं चांगलंच, पण मिळालेलं काम आवडीने करणं हे महत्वाचं! अवांतर : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस साहीत्य, समाधान, शांती वगैरे वगैरे गोष्टींकडे वळतो. ---आपल्या कामात आनन्दी -स्वानन्द

महेंद्र 01/02/2009 - 13:59
सेक्रेटरी संपुर्ण विश्वासु असणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा भरपुर प्रॉब्लेम्स येउ शकतात. लंच टाइम मधे गॉसिप करतांना काँफिडॅंशिअल इन्फों आउट करुन भरपुर पंचाइत करु शकतात. पुर्वी च्या काळी कम्प्युटर्स नव्हते. सगळ्या गोपनिय गोष्टी टाइप्रायटर वर टाइप व्हायच्या. हे सगळं टाइअपिंग सेक्रेटरीच करायच्या.सगळ्या गोपनिय बातम्या लंच टाइम मधे लिक करण्याचे महत्वाचे कार्य ह्या सेक्रेटरिज करायच्या. अगदी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींग मधे किती डिव्हिडंड डिक्लिअर झाला इथपर्यंत गोष्टी लिक व्हायच्या. कम्प्युटर्स आल्या पासुन मात्र बराच बदल झाला आहे. सेक्रेटरीज चा कन्सेप्ट इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही जेंव्हा इंजिनिअर होतो, तेंव्हा आमच्या बॉस ला पण सेक्रेटरी होती. पण आता सेक्रेटरिज फक्त टॉप ब्रास लाच असतात..कमित कमी भारतात तरी......
"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं." माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली, "मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.