मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

चेतन१२३प ·

काही शंका! नचिकेतने १८० च्या वेगानी गाडी चालवली यात दोष त्याचाच होता ना! त्यात देवाचा दोष काय होता? बळी मात्र इतर चौघांचे गेले. भारतीय रस्त्यावर १८० च्या वेगाने गाडी चालवणारा माणूस म्हणून मला त्याची कणव मुळीच आली नाही. उलट त्याच्या परिवाराबद्दल वाईट वाटले. त्यानी उगाच प्राण गमावला. छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय नचिकेताला समाजाने नवीन रुपात स्वीकारायचा प्रश्न येतोच कुठे. तसे असते तर त्याचे गॅरेज चाल्लेच नसते ना. बाकी वासराला दूध पिऊ न देता ते माणसाने प्याले तरी चालते, कोंबड्याबकर्‍यांची घरे बळीसाठी उध्वस्त होऊन नाही चालणार पण जर माणसानी डायरेक्ट खायला उध्वस्त केली तर ती चालतात. हे कसे बरे? ऊठसूट काही झाले की आपले श्रध्दाळू लोकाना झोडत रहायचे. घरट्याच्या पहील्या २ कथा चांगल्या वाटल्या पण ही कथा मात्र निष्कर्शामुळे नाही पटली. पुण्याचे पेशवे Since 1984

रामदास 18/01/2009 - 08:03
आठवत नाही पण ही कथा आधी तुम्ही प्रकाशीत केल्यासारखी वाटते आहे. असो. कथा चांगली आहे.

योगी९०० 18/01/2009 - 14:42
अंगावर शहारा आला अपघाताचे वर्णन वाचून..तुनळीवर अपघात बघतोय असे वाटले.. काही शंका.. हा प्रसंग भारतात घडला काय..जर असे असेल तर १८० च्या वेगाने कोठल्या रस्त्यावर नचिकेत गाडी चालवू शकत होता? द्रुतगतीमार्गावरसुद्धा एवढ्या वेगाने कोणी गाडी चालवू शकणार नाही. खादाडमाऊ

चेतन१२३प 18/01/2009 - 22:13
हा प्रसंग भारतातच घडला आहे........ मी पात्रांची नावे बदलली आहे.....अगदी गाडिची कंपनी आणि वेग सुद्धा......वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या वेगाचे आकडे आले होते...त्यात ८० ते १८० ह्या मधल्या जवळपास सर्वच वेगमर्यादा दिल्या गेल्या होत्या. मी एवढा भयंकर अपघात म्हणुन १८० वेगमर्यादा लिहिली......चुक झाली असल्यास क्षमस्व!!!

काही शंका! नचिकेतने १८० च्या वेगानी गाडी चालवली यात दोष त्याचाच होता ना! त्यात देवाचा दोष काय होता? बळी मात्र इतर चौघांचे गेले. भारतीय रस्त्यावर १८० च्या वेगाने गाडी चालवणारा माणूस म्हणून मला त्याची कणव मुळीच आली नाही. उलट त्याच्या परिवाराबद्दल वाईट वाटले. त्यानी उगाच प्राण गमावला. छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय नचिकेताला समाजाने नवीन रुपात स्वीकारायचा प्रश्न येतोच कुठे. तसे असते तर त्याचे गॅरेज चाल्लेच नसते ना. बाकी वासराला दूध पिऊ न देता ते माणसाने प्याले तरी चालते, कोंबड्याबकर्‍यांची घरे बळीसाठी उध्वस्त होऊन नाही चालणार पण जर माणसानी डायरेक्ट खायला उध्वस्त केली तर ती चालतात. हे कसे बरे? ऊठसूट काही झाले की आपले श्रध्दाळू लोकाना झोडत रहायचे. घरट्याच्या पहील्या २ कथा चांगल्या वाटल्या पण ही कथा मात्र निष्कर्शामुळे नाही पटली. पुण्याचे पेशवे Since 1984

रामदास 18/01/2009 - 08:03
आठवत नाही पण ही कथा आधी तुम्ही प्रकाशीत केल्यासारखी वाटते आहे. असो. कथा चांगली आहे.

योगी९०० 18/01/2009 - 14:42
अंगावर शहारा आला अपघाताचे वर्णन वाचून..तुनळीवर अपघात बघतोय असे वाटले.. काही शंका.. हा प्रसंग भारतात घडला काय..जर असे असेल तर १८० च्या वेगाने कोठल्या रस्त्यावर नचिकेत गाडी चालवू शकत होता? द्रुतगतीमार्गावरसुद्धा एवढ्या वेगाने कोणी गाडी चालवू शकणार नाही. खादाडमाऊ

चेतन१२३प 18/01/2009 - 22:13
हा प्रसंग भारतातच घडला आहे........ मी पात्रांची नावे बदलली आहे.....अगदी गाडिची कंपनी आणि वेग सुद्धा......वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या वेगाचे आकडे आले होते...त्यात ८० ते १८० ह्या मधल्या जवळपास सर्वच वेगमर्यादा दिल्या गेल्या होत्या. मी एवढा भयंकर अपघात म्हणुन १८० वेगमर्यादा लिहिली......चुक झाली असल्यास क्षमस्व!!!
...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती.

पायी प्रवासातली मजा.

श्रीकृष्ण सामंत ·

अनामिक 14/01/2009 - 20:46
तुमचे स्नेही श्रीधर केळकर यांना आपण भारतातले फॉर्रेस्ट गम्प म्हणूया का? एवढा दुरचा पायी प्रवास म्हणजे दांडगी इच्छाशक्ती आणि उत्साह असायला हवा. हजारोंच्या संखेने पायी आणि विठ्ठलनामाचा गजर करत जाणार्‍या वारकर्‍यांची सुद्धा आठवण आली. अनामिक

रेवती 15/01/2009 - 07:05
आपल्या स्नेह्यांची गोष्ट आवडली. लेखाचा शेवट पटला. खरच किती मजा आली असेल पायी प्रवास करायला! लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांची मदत करणं यात आनंद असतो, तसच दुसर्‍यांना आपली मदत करू देण्यातही समाधान असतं. आपली मदत करावी असं समोरच्याला वाटणं ही भावना सुखद असते. रेवती

सहज 15/01/2009 - 07:13
>प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे. लेख आवडला.

लिखाळ 15/01/2009 - 18:54
मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.
प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे.
उत्तम ! लेख आवडला. श्री. केळकरांचे कौतूक वाटले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अनामिक 14/01/2009 - 20:46
तुमचे स्नेही श्रीधर केळकर यांना आपण भारतातले फॉर्रेस्ट गम्प म्हणूया का? एवढा दुरचा पायी प्रवास म्हणजे दांडगी इच्छाशक्ती आणि उत्साह असायला हवा. हजारोंच्या संखेने पायी आणि विठ्ठलनामाचा गजर करत जाणार्‍या वारकर्‍यांची सुद्धा आठवण आली. अनामिक

रेवती 15/01/2009 - 07:05
आपल्या स्नेह्यांची गोष्ट आवडली. लेखाचा शेवट पटला. खरच किती मजा आली असेल पायी प्रवास करायला! लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांची मदत करणं यात आनंद असतो, तसच दुसर्‍यांना आपली मदत करू देण्यातही समाधान असतं. आपली मदत करावी असं समोरच्याला वाटणं ही भावना सुखद असते. रेवती

सहज 15/01/2009 - 07:13
>प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे. लेख आवडला.

लिखाळ 15/01/2009 - 18:54
मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.
प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे.
उत्तम ! लेख आवडला. श्री. केळकरांचे कौतूक वाटले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं " श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं. केळकर म्हणाले, "इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे

इच्छेच्या पाऊलवाटा

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by मराठमोळा

नाही होणार रे तुझा बाप्पा! पर्‍या, तुला नाही इंग्लिश समजत तर कशाला उगाच अवांतर प्रतिसादांची संख्या वाढवतो आहेस?

In reply to by यशोधरा

अवलिया 09/09/2010 - 15:54
काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.

In reply to by अवलिया

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.
जौ दे भौ. शिंदेशाहीत ह्या गोष्टी चालायच्याच. क बोल्तो ?

In reply to by यशोधरा

आंबोळी 09/09/2010 - 15:59
वेलकम बॅक असा प्रतिसाद द्यायला आलो पण नेमका २००९ चा लेख असल्याचे लक्शात आले... असो.. अवांतरः सामंतकाका इथे लिहिण्याचे का बंद झाले असतील बरं? आमच्या याच प्रश्नाला पुर्वी योग्य जागी मारण्यात आले आहे.... होते... नान्या धन्यवाद

Nile 09/09/2010 - 23:16
असे उत्कृष्ट साहित्य वर आणण्याचे काम अवलियाशिवाय अजुन कोण करावे? धनुर्वात* हो तुम्हाला नाना. *आंतरजालीय अर्थ घेणे. (आअघे)

In reply to by मराठमोळा

नाही होणार रे तुझा बाप्पा! पर्‍या, तुला नाही इंग्लिश समजत तर कशाला उगाच अवांतर प्रतिसादांची संख्या वाढवतो आहेस?

In reply to by यशोधरा

अवलिया 09/09/2010 - 15:54
काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.

In reply to by अवलिया

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.
जौ दे भौ. शिंदेशाहीत ह्या गोष्टी चालायच्याच. क बोल्तो ?

In reply to by यशोधरा

आंबोळी 09/09/2010 - 15:59
वेलकम बॅक असा प्रतिसाद द्यायला आलो पण नेमका २००९ चा लेख असल्याचे लक्शात आले... असो.. अवांतरः सामंतकाका इथे लिहिण्याचे का बंद झाले असतील बरं? आमच्या याच प्रश्नाला पुर्वी योग्य जागी मारण्यात आले आहे.... होते... नान्या धन्यवाद

Nile 09/09/2010 - 23:16
असे उत्कृष्ट साहित्य वर आणण्याचे काम अवलियाशिवाय अजुन कोण करावे? धनुर्वात* हो तुम्हाला नाना. *आंतरजालीय अर्थ घेणे. (आअघे)
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला. मी तिला विचारलं, "सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?" सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात

गाभ्रीचा पाऊस हा मराठी चित्रपट साता समुद्रा पलीकडे चालला

शनआत्तार ·

इनोबा म्हणे 06/01/2009 - 17:13
आनंद झाला. मराठी भाषांतर पण द्यायचे ना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by बट्टू

आनंदयात्री 06/01/2009 - 17:21
=)) कोण रे तु बट्टु ? अंमळ नवा दिसतोयेस !! असो तुला पण या हसवणार्‍या प्रतिसादाबद्दल अन मिपावरच्या बट्टु या आयडी बद्दल वाडदिवसाच्या शुभेच्छा !!

In reply to by बट्टू

आनंदयात्री 06/01/2009 - 17:26
दिल्या असत्या पण तसे केले तर ते अवांतर लिखाण होईल ना !! बरं असो .. तु जास्त बोलु नकोस रे माझ्याशी .. उगाच हितशत्रु संशय घेतात.

इनोबा म्हणे 06/01/2009 - 17:13
आनंद झाला. मराठी भाषांतर पण द्यायचे ना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by बट्टू

आनंदयात्री 06/01/2009 - 17:21
=)) कोण रे तु बट्टु ? अंमळ नवा दिसतोयेस !! असो तुला पण या हसवणार्‍या प्रतिसादाबद्दल अन मिपावरच्या बट्टु या आयडी बद्दल वाडदिवसाच्या शुभेच्छा !!

In reply to by बट्टू

आनंदयात्री 06/01/2009 - 17:26
दिल्या असत्या पण तसे केले तर ते अवांतर लिखाण होईल ना !! बरं असो .. तु जास्त बोलु नकोस रे माझ्याशी .. उगाच हितशत्रु संशय घेतात.
दिनांक ४ जानेवारी २००९ च्या टाईम्स ऒफ इंडीया या पेपर च्या पुणे पेपर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आपणा सर्वांच्या महीती साठी देत आहे. हा मराठी चा अभिमान आहे Marathi film makes it to Rotterdam fest 5 Jan 2009, 0621 hrs IST, Rahul Chandawarkar, TNN PUNE: Satish Manwar is smiling from ear to ear. And with good reason. The young writer-director's very first Marathi feature film Gabhricha Paus (The damned rain) has been selected for the prestigious Rotterdam Film Festival and also the Pune International Film Festival (Piff).

नाताळी बाजार

शाल्मली ·

चित्रा 06/01/2009 - 02:28
छान वर्णन, नाताळी बाजाराचे! वेगळाच अनुभव. ग्लूवाईन ऍपल सायडरप्रमाणे असते का? दालचिनी घालतात म्हणून म्हटले..

In reply to by चित्रा

लिखाळ 08/01/2009 - 03:38
ऍपल सायडर चाखले नाही कधी. पण विकिमध्ये वाचून ते वेगळे आहे असे वाटते. दालचिनी वगैरे घालून गरम गरम प्यायला देतात का? ग्लुवाईन तर चक्क वाईनच असते फक्त त्याला वाईनचा काढा म्हणूया :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राजु 06/01/2009 - 06:51
खूप नवी माहिती समजली या लेखातून. नाताळचा बाजार अमेरिकेत कुठे भरतो माहिती नाही. बघायला हवं.. आता एकदम पुढचा वर्षीच खरं. पुन्हा एकदा राकलेट चा उल्लेख वाचून हा पदार्थ चाखण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by सहज

लिखाळ 08/01/2009 - 03:36
ही पहा ग्लुवाईन :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अनिल हटेला 06/01/2009 - 07:33
जर्मनीचा नाताळ उत्सव आवडला.. ग्लुवाइन आणी राकलेट ओरपण्याची इच्छा प्रबळ झालीये.. पूलेशु.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 06/01/2009 - 07:50
शाल्मली, नाताळाच्या बाजाराचे फोटो आणि वर्णन ही अगदी छान केले आहेस. :)

रेवती 06/01/2009 - 07:59
माहितीपूर्ण झाले आहे लेखन. पहिला फोटू मनमोहक आहे. शब्दांमध्ये थोडा थोडा बदल होवून तिकडच्यासारखीच नावे असतील अमेरीकेत. जसं निकोलाऊस म्हणजे सेंट निकोलस. राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?) अजून राकलेटचा पत्ता नाही आमच्याकडे तर ग्लूवाईनचं नाव आलं पुढे.;) प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला. हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं. अर्थात तुमचा राकलेटवाला भलताच प्रेमळ दिसतोय. रेवती

In reply to by रेवती

राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

सुनील 06/01/2009 - 11:34
चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! एकदा सचित्र पाकृ द्याकी!! म्हणजे बनवताना राकलेटचे फोटो आणि खाल्यानंतर तुमचे फोटो!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by पिवळा डांबिस

रेवती 06/01/2009 - 21:44
वा!! पिडाकाका. काय रेसिपी आहे. काकूंच्या हातचे चविष्ट पदार्थ तुम्ही खा आणि आम्हाला मात्र हे असं काय? आता काकूंची एखादी फर्मास पाकृ टाका बुवा तुम्ही. रेवती

In reply to by रेवती

शाल्मली 06/01/2009 - 17:29
राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?)
लग्गेच जर्मनीचं तिकिट काढून टाक.. स्वातीताई आणि मी.. दोन दोन घरं आहेत तुला राकलेट खाण्यासाठी..
हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं.
हा हा ! हे एकदम आवडलं :) --शाल्मली

यशोधरा 06/01/2009 - 09:52
शाल्मली, मस्तच गं लेख. सकाळमधे पण दिला आहेस का? प्रकाशित झालाय मला वाटतं... :) फोटोही मस्तच!

सुनील 06/01/2009 - 11:43
फोटो आणि वर्णन एकदम छान. जर्मनीचा नाताळचा अनुभव नाही पण तीन नाताळ इंग्लंडात पाहिले. अगदी २४ डिसेंबरपर्यंत नाताळच्या खरेदीसाठी उत्साहाने ओसंडून वाहणारा देश, २५ तारखेला चिडीचूप होऊन जातो. सगळे जण आपापल्या घरात, कुटुंबीयांसमवेत नाताळ साजरा करीत असतात आणि बाहेर रस्यावर चिटपाखरूदेखिल नसते! असेच अजून लेख येउदेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 06/01/2009 - 21:17
मस्त लेख.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

जर्मन नाताळाचे वातावरण शब्दरुपाने समोर उभे ठाकले. मजा आली आणि हेवाही वाटला तुमचा. ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

शाल्मली 08/01/2009 - 18:05
ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला.
जरूर या.. आग्रहाचे आमंत्रण आहे तुम्हाला. --शाल्मली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 08/01/2009 - 19:26
या की, तुमच्यासाठी पेठकरकाका स्पेशल पावभाजी :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चित्रा 06/01/2009 - 02:28
छान वर्णन, नाताळी बाजाराचे! वेगळाच अनुभव. ग्लूवाईन ऍपल सायडरप्रमाणे असते का? दालचिनी घालतात म्हणून म्हटले..

In reply to by चित्रा

लिखाळ 08/01/2009 - 03:38
ऍपल सायडर चाखले नाही कधी. पण विकिमध्ये वाचून ते वेगळे आहे असे वाटते. दालचिनी वगैरे घालून गरम गरम प्यायला देतात का? ग्लुवाईन तर चक्क वाईनच असते फक्त त्याला वाईनचा काढा म्हणूया :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राजु 06/01/2009 - 06:51
खूप नवी माहिती समजली या लेखातून. नाताळचा बाजार अमेरिकेत कुठे भरतो माहिती नाही. बघायला हवं.. आता एकदम पुढचा वर्षीच खरं. पुन्हा एकदा राकलेट चा उल्लेख वाचून हा पदार्थ चाखण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by सहज

लिखाळ 08/01/2009 - 03:36
ही पहा ग्लुवाईन :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अनिल हटेला 06/01/2009 - 07:33
जर्मनीचा नाताळ उत्सव आवडला.. ग्लुवाइन आणी राकलेट ओरपण्याची इच्छा प्रबळ झालीये.. पूलेशु.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 06/01/2009 - 07:50
शाल्मली, नाताळाच्या बाजाराचे फोटो आणि वर्णन ही अगदी छान केले आहेस. :)

रेवती 06/01/2009 - 07:59
माहितीपूर्ण झाले आहे लेखन. पहिला फोटू मनमोहक आहे. शब्दांमध्ये थोडा थोडा बदल होवून तिकडच्यासारखीच नावे असतील अमेरीकेत. जसं निकोलाऊस म्हणजे सेंट निकोलस. राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?) अजून राकलेटचा पत्ता नाही आमच्याकडे तर ग्लूवाईनचं नाव आलं पुढे.;) प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला. हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं. अर्थात तुमचा राकलेटवाला भलताच प्रेमळ दिसतोय. रेवती

In reply to by रेवती

राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

सुनील 06/01/2009 - 11:34
चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! एकदा सचित्र पाकृ द्याकी!! म्हणजे बनवताना राकलेटचे फोटो आणि खाल्यानंतर तुमचे फोटो!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by पिवळा डांबिस

रेवती 06/01/2009 - 21:44
वा!! पिडाकाका. काय रेसिपी आहे. काकूंच्या हातचे चविष्ट पदार्थ तुम्ही खा आणि आम्हाला मात्र हे असं काय? आता काकूंची एखादी फर्मास पाकृ टाका बुवा तुम्ही. रेवती

In reply to by रेवती

शाल्मली 06/01/2009 - 17:29
राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?)
लग्गेच जर्मनीचं तिकिट काढून टाक.. स्वातीताई आणि मी.. दोन दोन घरं आहेत तुला राकलेट खाण्यासाठी..
हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं.
हा हा ! हे एकदम आवडलं :) --शाल्मली

यशोधरा 06/01/2009 - 09:52
शाल्मली, मस्तच गं लेख. सकाळमधे पण दिला आहेस का? प्रकाशित झालाय मला वाटतं... :) फोटोही मस्तच!

सुनील 06/01/2009 - 11:43
फोटो आणि वर्णन एकदम छान. जर्मनीचा नाताळचा अनुभव नाही पण तीन नाताळ इंग्लंडात पाहिले. अगदी २४ डिसेंबरपर्यंत नाताळच्या खरेदीसाठी उत्साहाने ओसंडून वाहणारा देश, २५ तारखेला चिडीचूप होऊन जातो. सगळे जण आपापल्या घरात, कुटुंबीयांसमवेत नाताळ साजरा करीत असतात आणि बाहेर रस्यावर चिटपाखरूदेखिल नसते! असेच अजून लेख येउदेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 06/01/2009 - 21:17
मस्त लेख.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

जर्मन नाताळाचे वातावरण शब्दरुपाने समोर उभे ठाकले. मजा आली आणि हेवाही वाटला तुमचा. ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

शाल्मली 08/01/2009 - 18:05
ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला.
जरूर या.. आग्रहाचे आमंत्रण आहे तुम्हाला. --शाल्मली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 08/01/2009 - 19:26
या की, तुमच्यासाठी पेठकरकाका स्पेशल पावभाजी :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.

"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा"

श्रीकृष्ण सामंत ·

सहज 05/01/2009 - 09:46
आजोबा मिश्कील आहेत. :-) नेहमी मिपावर येणार्‍या लोकांची सवय झालीय. बरेच दिवसात दिसले नाही की त्यांची उणीव जाणवते. त्रीपल सेंच्युरीला किती लेख बाकी आहेत? :-)

सुनील 05/01/2009 - 10:35
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! आता पुन्हा सुरू करा तुमचे लिखाण! पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल हरेक शैह को जहाँ मे बदलते देखा है मगर ये वैसे की वैसे है, न छोडी जाये... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर 07/01/2009 - 00:31
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! खरं अहे..! सामंतकाका, आपला लेख पाहून खरंच खूप आनंद वाटला.. बर्‍याच दिवसात आपले काहीच लेखन पाहिले नव्हते, आम्हाला वाटलं च्यामारी म्हातारा खपला की काय! :) असो, आपल्याला खूप खूप उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लभो आणि आपल्या लेखनाने मिपा सदैव बहरत राहो ही प्रार्थना.. आपला, (हळवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, म्हातारो इतक्यात खपूचो नाय्.जुना हाड आसां . नुसतो मिसळपाव खावून जगणा नाय .काय समजल्यात? आपल्या शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रदीप 07/01/2009 - 11:56
पण "काय कुणास ठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते." असां तुमीच वर लिवव्यात ना? मगे? तां जाउंद्या, तुमी बरे आसत, ह्यां ऐकून आनंद जालो. लिहीत रवा.

पांथस्थ 05/01/2009 - 10:28
सकाळी सकाळी वाचला. मस्तच आहे. आज दिवस छान जाणार. (हे असे लेख डोक्यात घोळत राहतात) हा प्रयोग करुन बघण्यायेवढे वय झालेले नाहि, पण भविष्यासाठि साठ्वुन ठेवावा ;) (स्वगतः भलतं काहि तरी ऐकायला मिळायचे - सुटले बाई....बुरे दिन बितेरे भैय्या...) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by वेताळ

माझे वय फक्त १५ वर्षे आहे पण मी तुमचे बरेच लेख वाचले आहेत ब्लॉग तर नेहमीच वाचत असतो मला आपले लिखाण खुप मार्गदर्शक ठरत आहे असेच लेख येउ द्या विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by वेताळ

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सहमत अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by अवलिया

मैत्र 06/01/2009 - 10:17
इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

In reply to by मनस्वी

मदनबाण 06/01/2009 - 22:16
असेच म्हणतो... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

लिखाळ 05/01/2009 - 17:13
काका, लेख छान.
"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा" असं मला क्षणभर वाटलं तर मला वाटू द्दा.
:) नव वर्षाच्या शुभेच्छा ! -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

रेवती 05/01/2009 - 17:29
भारीच दिसतायत सूर्यकांत सुखटणकर. मजेशीर वाटला लेख. पुन्हा लिहायला सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद. रेवती

झुमाक्ष 05/01/2009 - 18:45
आपली (किंवा आपल्या संततधार लेखनाची) उणीव मुळीच भासली नाही. कोणाही एका व्यक्तीवाचून जग थांबत नाही, हेच खरे. विस्मरणासाठी काळासारखे औषध नाही ('कालाय तस्मै नमः' वगैरे वगैरे) म्हटलेले ऐकलेले आहे, पण त्या औषधाची इतकी कमी मात्रा गुण आणेल असे वाटले नव्हते. खरोखर एकदम पावरफुल्ल औषध आहे हो हे! वाढदिवसाच्या - आपलं, नववर्षाच्या - शुभेच्छा! - झुरळ मारणारा क्षत्रिय.

देवदत्त 05/01/2009 - 19:20
सामंतकाका, तुमचे मिसळपावावरचे पुन्हा लेखन वाचून आनंद वाटला. छान लेख... ह्यावरून नोबल (की नोबेल) पारितोषिक ज्यांच्या नावावर दिले जाते त्या अल्फ्रेड नोबेल ह्यांचा किस्सा वाचलेला आठवला. नोबेल ह्यांनी डायनामाईट चा शोध लावला होता. एका फ्रेंच वर्तमानपत्रात चूकून त्यांच्या निधनाची बातमी छापून आली. त्यात 'मृत्यूचा व्यापारी कालवश' अशा प्रकारच्या मथळ्याची बातमी वाचून , लोक आपल्या मरणा नंतर आपली कशा प्रकारे ओळख ठेवतील असे वाटून नंतर त्यांनी आपल्या शेवटच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की, माझ्या संपत्तीतील एवढी संपत्तीचा उपयोग दरवर्षी नोबेल पारितोषिक देण्यासाठी करावा.

कपिल काळे 05/01/2009 - 21:35
बरेच दिवसांनी काका तुमचा लेख वाचून छान वाटलं. आता खरं सांगतो, खरड टाकायची असं आजच ठरवून मिपावर आलो. तोच हा लेख वाचून अजून बर वाटलं.

प्राजु 05/01/2009 - 21:57
खूप दिवसांनी केलेलं लेखन.. छान झाला आहे लेख.. आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनामिक 06/01/2009 - 01:00
काका, खुप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. मधे एकवेळ वाटलंसुद्धा की तुमचा लेख कसा आला नाही म्हणून, पण नंतर विसरलो. असो, खुप छान आणि विचार करायला लावणारा लेख. तुमचे लेख लवकर लवकर येऊ देत! आपला, अनामिक

शितल 06/01/2009 - 22:55
काका, बरेच दिवसांनी तुमचा लेख वाचला, नेहमी प्रमाणे आवडला. :)

सर्किट 07/01/2009 - 08:08
परम आदरणीय सामंतकाका, गेल्या काही दिवसांत आम्हीही गैरहजर होतो, आणि तुम्हीदेखील. हे बघून गम्मत वाटली ! आम्ही जर हजर असतो, आणि तुम्ही गैरहजर, तर आम्हाला तुमची नक्की काळजी वाटली असती. पण आमची गैरहजेरी फारशी कुणाला जाणवली नाही, आणि तुमची जाणवली, ह्यातच सर्व आले. येत रहा. आम्हीही जमल्यास येतच राहू. -- सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 07/01/2009 - 08:17
परम आदरणीय तात्या, ह्यावेळी भारतभेटीत अत्यंत कमी वेळात, अनेक कामे उरकण्याच्या नादात आपली भेट घडली नाही, त्यामुळे क्षमस्व. -- (अमर्त्य) सर्किट

सहज 05/01/2009 - 09:46
आजोबा मिश्कील आहेत. :-) नेहमी मिपावर येणार्‍या लोकांची सवय झालीय. बरेच दिवसात दिसले नाही की त्यांची उणीव जाणवते. त्रीपल सेंच्युरीला किती लेख बाकी आहेत? :-)

सुनील 05/01/2009 - 10:35
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! आता पुन्हा सुरू करा तुमचे लिखाण! पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल हरेक शैह को जहाँ मे बदलते देखा है मगर ये वैसे की वैसे है, न छोडी जाये... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर 07/01/2009 - 00:31
सामंत काका, तुम्हाला आता खोटे वाटेल, पण तात्या साक्षी आहे. गेल्या दहा दिवसांत ठाण्यात दोन कट्टे झाले आणि दोन्ही कट्ट्यात, तुमचा बर्‍याच दिवसांत लेख आला नाही, हा विषय निघालाच! खरं अहे..! सामंतकाका, आपला लेख पाहून खरंच खूप आनंद वाटला.. बर्‍याच दिवसात आपले काहीच लेखन पाहिले नव्हते, आम्हाला वाटलं च्यामारी म्हातारा खपला की काय! :) असो, आपल्याला खूप खूप उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लभो आणि आपल्या लेखनाने मिपा सदैव बहरत राहो ही प्रार्थना.. आपला, (हळवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, म्हातारो इतक्यात खपूचो नाय्.जुना हाड आसां . नुसतो मिसळपाव खावून जगणा नाय .काय समजल्यात? आपल्या शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रदीप 07/01/2009 - 11:56
पण "काय कुणास ठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते." असां तुमीच वर लिवव्यात ना? मगे? तां जाउंद्या, तुमी बरे आसत, ह्यां ऐकून आनंद जालो. लिहीत रवा.

पांथस्थ 05/01/2009 - 10:28
सकाळी सकाळी वाचला. मस्तच आहे. आज दिवस छान जाणार. (हे असे लेख डोक्यात घोळत राहतात) हा प्रयोग करुन बघण्यायेवढे वय झालेले नाहि, पण भविष्यासाठि साठ्वुन ठेवावा ;) (स्वगतः भलतं काहि तरी ऐकायला मिळायचे - सुटले बाई....बुरे दिन बितेरे भैय्या...) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by वेताळ

माझे वय फक्त १५ वर्षे आहे पण मी तुमचे बरेच लेख वाचले आहेत ब्लॉग तर नेहमीच वाचत असतो मला आपले लिखाण खुप मार्गदर्शक ठरत आहे असेच लेख येउ द्या विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by वेताळ

इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सहमत अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by अवलिया

मैत्र 06/01/2009 - 10:17
इतके दिवस तुमची गैरहजेरी जाणवली. विचार करायला लावणारा लेख.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

In reply to by मनस्वी

मदनबाण 06/01/2009 - 22:16
असेच म्हणतो... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

लिखाळ 05/01/2009 - 17:13
काका, लेख छान.
"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा" असं मला क्षणभर वाटलं तर मला वाटू द्दा.
:) नव वर्षाच्या शुभेच्छा ! -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

रेवती 05/01/2009 - 17:29
भारीच दिसतायत सूर्यकांत सुखटणकर. मजेशीर वाटला लेख. पुन्हा लिहायला सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद. रेवती

झुमाक्ष 05/01/2009 - 18:45
आपली (किंवा आपल्या संततधार लेखनाची) उणीव मुळीच भासली नाही. कोणाही एका व्यक्तीवाचून जग थांबत नाही, हेच खरे. विस्मरणासाठी काळासारखे औषध नाही ('कालाय तस्मै नमः' वगैरे वगैरे) म्हटलेले ऐकलेले आहे, पण त्या औषधाची इतकी कमी मात्रा गुण आणेल असे वाटले नव्हते. खरोखर एकदम पावरफुल्ल औषध आहे हो हे! वाढदिवसाच्या - आपलं, नववर्षाच्या - शुभेच्छा! - झुरळ मारणारा क्षत्रिय.

देवदत्त 05/01/2009 - 19:20
सामंतकाका, तुमचे मिसळपावावरचे पुन्हा लेखन वाचून आनंद वाटला. छान लेख... ह्यावरून नोबल (की नोबेल) पारितोषिक ज्यांच्या नावावर दिले जाते त्या अल्फ्रेड नोबेल ह्यांचा किस्सा वाचलेला आठवला. नोबेल ह्यांनी डायनामाईट चा शोध लावला होता. एका फ्रेंच वर्तमानपत्रात चूकून त्यांच्या निधनाची बातमी छापून आली. त्यात 'मृत्यूचा व्यापारी कालवश' अशा प्रकारच्या मथळ्याची बातमी वाचून , लोक आपल्या मरणा नंतर आपली कशा प्रकारे ओळख ठेवतील असे वाटून नंतर त्यांनी आपल्या शेवटच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की, माझ्या संपत्तीतील एवढी संपत्तीचा उपयोग दरवर्षी नोबेल पारितोषिक देण्यासाठी करावा.

कपिल काळे 05/01/2009 - 21:35
बरेच दिवसांनी काका तुमचा लेख वाचून छान वाटलं. आता खरं सांगतो, खरड टाकायची असं आजच ठरवून मिपावर आलो. तोच हा लेख वाचून अजून बर वाटलं.

प्राजु 05/01/2009 - 21:57
खूप दिवसांनी केलेलं लेखन.. छान झाला आहे लेख.. आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनामिक 06/01/2009 - 01:00
काका, खुप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. मधे एकवेळ वाटलंसुद्धा की तुमचा लेख कसा आला नाही म्हणून, पण नंतर विसरलो. असो, खुप छान आणि विचार करायला लावणारा लेख. तुमचे लेख लवकर लवकर येऊ देत! आपला, अनामिक

शितल 06/01/2009 - 22:55
काका, बरेच दिवसांनी तुमचा लेख वाचला, नेहमी प्रमाणे आवडला. :)

सर्किट 07/01/2009 - 08:08
परम आदरणीय सामंतकाका, गेल्या काही दिवसांत आम्हीही गैरहजर होतो, आणि तुम्हीदेखील. हे बघून गम्मत वाटली ! आम्ही जर हजर असतो, आणि तुम्ही गैरहजर, तर आम्हाला तुमची नक्की काळजी वाटली असती. पण आमची गैरहजेरी फारशी कुणाला जाणवली नाही, आणि तुमची जाणवली, ह्यातच सर्व आले. येत रहा. आम्हीही जमल्यास येतच राहू. -- सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 07/01/2009 - 08:17
परम आदरणीय तात्या, ह्यावेळी भारतभेटीत अत्यंत कमी वेळात, अनेक कामे उरकण्याच्या नादात आपली भेट घडली नाही, त्यामुळे क्षमस्व. -- (अमर्त्य) सर्किट
सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच. सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा. छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी

दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

रामदास ·

सुनील 02/01/2009 - 20:15
सुंदर. फारश्या परिचित नसलेल्या दुनियेबद्दल अधिक वाचायला आवडेल. लवकर येउद्यात पुढचे भाग. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव 02/01/2009 - 20:24
कथालेखन आवडले. विषयाची मांडणी लाजवाब आहे. आमच्या असोसीएशनचा हा दी एंड झाला असं मला तेव्हा तरी वाटलं पण तसं व्हायचं नव्हतं. अजून कथालेखन येऊद्यात मग पूलेशू

लिखाळ 02/01/2009 - 20:28
मस्त ! बरेच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात :)
आता आढावा घेतो तेव्हा मला हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात तसं वाटतं.
:) पुढे वाचायला उत्सुक. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

हम्म्म्म्म. नवीन वर्षी नवीन फ्रॉड सुरु झाला तर. नवीन वर्षाच्या आणि नवीन लेखनाच्या हार्दिक शुभेच्छा. :) (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत) पुण्याचे पेशवे Since 1984

शेवटी आमच्या विनंति / धमक्यांना भीक घातली तर तुम्ही. नविन वर्षाची सुरूवार तर छान झाली. आता पुढचे भाग टाका पटापट. आणि ते 'दोयग्मा' चं काय? बिपिन कार्यकर्ते

सहज 02/01/2009 - 22:37
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये! जिवंत, खिळवुन ठेवणारे लेखन!

रामदास, कित्येक महिन्यांनतर या लेखमालेतला लेख वाचायला मिळाला. नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन. नवीन भागाच्या प्रतीक्षेत...

प्राजु 02/01/2009 - 22:45
या जगाशी संबंध कधीच नाही आला पण उत्सुकता मात्र प्रचंड आहे या बद्दल. आपलं लेखन नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारं आहे. सुरूवात केल्यावर "अपूर्ण" हे पाहूनच संपलं.. नव वर्षाची सुरूवात मस्त झाली पुढचे भाग लवकरच लिहाल अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नंदन 03/01/2009 - 01:26
फार दिवसांनी तुमच्या लेखणीतून उतरलेले हे वेगळे जग वाचायला मिळाले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. जाता जाता, कुतुहल म्हणून शोधले असता एलियट वेव्ह थिअरी इथे सापडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट 03/01/2009 - 03:12
अत्यंत सुंदर लेखन. ही मालिका पुढे नेल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील भाग लवकर टाकावेत ही विनंती.

मदनबाण 03/01/2009 - 05:02
व्वा,,,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनिल हटेला 03/01/2009 - 08:18
पूढील भागाची वाट बघत आहे.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसुनाना 03/01/2009 - 10:57
सुंदर लेखन.वेगळे अनुभव.असेच निवांत लिहित रहा. खूप! खरेतर भरभर वाचण्याची उत्सुकता आहे. पण वांदा नथी.

अन्वय 03/01/2009 - 19:17
ही सत्यघटना असेल आणि आपण मराठी असाल, तर मला आपला अभिमान आहे. प्रत्येक अमराठी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा नेहमीच "गळा' घोटला आहे. आपण या व्यापाऱ्याला नागवे केले. धन्य! अत्यंत सुरेख लेखन. कथा किंवा लेख वाचनीय कसा करावा, याचे उत्तम उदाहरण. लगेच कांदबरी लिहायला सुरवात करावी.

विजुभाऊ 03/01/2009 - 19:46
हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदास काका काय विष्वव्यापी सत्य आहे हो. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

चतुरंग 03/01/2009 - 20:10
परिस्थितीवश माणूस काय काय करत जातो त्याचे यथार्थ चित्रण. रामदास, अजून येऊदेत. चतुरंग

दिनेश५७ 04/01/2009 - 10:44
रामदासभाई, झुंजूमुंजूनंतर बरेच दिवस ह्याकडे डोळे लावून बसलो होतो... आता तहान आणखी वाढलीये. मस्त!

अरुण मनोहर 04/01/2009 - 13:25
हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदासजी क्या बात है! कळकट उशा मनात नकोशा वाटल्या तरी लेखकाचे कौशल्य त्या लेखनात हुबेहुब चित्रीत करण्यात आहे. तुमचे लिखाण वाचून एखादा उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान होते. (नको असलेली गाणी आणि मारामार्‍र्यांशिवाय)

सुनील 02/01/2009 - 20:15
सुंदर. फारश्या परिचित नसलेल्या दुनियेबद्दल अधिक वाचायला आवडेल. लवकर येउद्यात पुढचे भाग. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव 02/01/2009 - 20:24
कथालेखन आवडले. विषयाची मांडणी लाजवाब आहे. आमच्या असोसीएशनचा हा दी एंड झाला असं मला तेव्हा तरी वाटलं पण तसं व्हायचं नव्हतं. अजून कथालेखन येऊद्यात मग पूलेशू

लिखाळ 02/01/2009 - 20:28
मस्त ! बरेच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात :)
आता आढावा घेतो तेव्हा मला हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात तसं वाटतं.
:) पुढे वाचायला उत्सुक. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

हम्म्म्म्म. नवीन वर्षी नवीन फ्रॉड सुरु झाला तर. नवीन वर्षाच्या आणि नवीन लेखनाच्या हार्दिक शुभेच्छा. :) (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत) पुण्याचे पेशवे Since 1984

शेवटी आमच्या विनंति / धमक्यांना भीक घातली तर तुम्ही. नविन वर्षाची सुरूवार तर छान झाली. आता पुढचे भाग टाका पटापट. आणि ते 'दोयग्मा' चं काय? बिपिन कार्यकर्ते

सहज 02/01/2009 - 22:37
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये! जिवंत, खिळवुन ठेवणारे लेखन!

रामदास, कित्येक महिन्यांनतर या लेखमालेतला लेख वाचायला मिळाला. नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन. नवीन भागाच्या प्रतीक्षेत...

प्राजु 02/01/2009 - 22:45
या जगाशी संबंध कधीच नाही आला पण उत्सुकता मात्र प्रचंड आहे या बद्दल. आपलं लेखन नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारं आहे. सुरूवात केल्यावर "अपूर्ण" हे पाहूनच संपलं.. नव वर्षाची सुरूवात मस्त झाली पुढचे भाग लवकरच लिहाल अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नंदन 03/01/2009 - 01:26
फार दिवसांनी तुमच्या लेखणीतून उतरलेले हे वेगळे जग वाचायला मिळाले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. जाता जाता, कुतुहल म्हणून शोधले असता एलियट वेव्ह थिअरी इथे सापडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट 03/01/2009 - 03:12
अत्यंत सुंदर लेखन. ही मालिका पुढे नेल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील भाग लवकर टाकावेत ही विनंती.

मदनबाण 03/01/2009 - 05:02
व्वा,,,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनिल हटेला 03/01/2009 - 08:18
पूढील भागाची वाट बघत आहे.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसुनाना 03/01/2009 - 10:57
सुंदर लेखन.वेगळे अनुभव.असेच निवांत लिहित रहा. खूप! खरेतर भरभर वाचण्याची उत्सुकता आहे. पण वांदा नथी.

अन्वय 03/01/2009 - 19:17
ही सत्यघटना असेल आणि आपण मराठी असाल, तर मला आपला अभिमान आहे. प्रत्येक अमराठी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा नेहमीच "गळा' घोटला आहे. आपण या व्यापाऱ्याला नागवे केले. धन्य! अत्यंत सुरेख लेखन. कथा किंवा लेख वाचनीय कसा करावा, याचे उत्तम उदाहरण. लगेच कांदबरी लिहायला सुरवात करावी.

विजुभाऊ 03/01/2009 - 19:46
हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदास काका काय विष्वव्यापी सत्य आहे हो. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

चतुरंग 03/01/2009 - 20:10
परिस्थितीवश माणूस काय काय करत जातो त्याचे यथार्थ चित्रण. रामदास, अजून येऊदेत. चतुरंग

दिनेश५७ 04/01/2009 - 10:44
रामदासभाई, झुंजूमुंजूनंतर बरेच दिवस ह्याकडे डोळे लावून बसलो होतो... आता तहान आणखी वाढलीये. मस्त!

अरुण मनोहर 04/01/2009 - 13:25
हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदासजी क्या बात है! कळकट उशा मनात नकोशा वाटल्या तरी लेखकाचे कौशल्य त्या लेखनात हुबेहुब चित्रीत करण्यात आहे. तुमचे लिखाण वाचून एखादा उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान होते. (नको असलेली गाणी आणि मारामार्‍र्यांशिवाय)
3

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

बिपिन कार्यकर्ते ·

अनामिक 01/01/2009 - 05:46
खुप छान झालाय लेख बिपिन दा! आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. नक्किच!! (अफ्रिका याच देही याच डोळा एकवेळ पहायची इच्छा असलेला) अनामिक.

In reply to by अनामिक

मुक्तसुनीत 06/01/2009 - 20:50
लेख आवडला. खूप उशीरा प्रतिक्रिया देतोय , पण बेटर लेट द्यान नेव्हर. लेखकाची प्रवाही , चित्रदर्शी शैली आता चांगलीच परिचयाची झाली आहे. नवीन दुनियेचे समृद्ध अनुभव उत्तम टिपले गेलेत. आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
खरं सांगायचं तर माझ्या विधानाला खूप तर्काचा असा वगैरे आधार नाही किंवा मी अभ्यासपूर्ण लिहिलंय असं नाहिये. हा केवळ आशावाद आहे असं थोडंसं म्हणता येईल. पण त्याला थोडा आधार आहे. प्रथम हे स्पष्ट करतो की आफ्रिकेच संभाव्य उत्थान हे १००-२०० वर्षात होईल असं मला म्हणायचं नाहिये. किंबहुना तो कधी होईल हा मुद्दा नाहीच. पण जे काही थोडंफार जागतिक इतिहासाबद्दल मला माहित आहे त्यावरून मला नेहमीच असं वाटतं की 'कालचक्र' हे अव्याहत आणि निष्ठूर आहे. जगातील प्रत्येक संस्कृति, समाज, भूभाग इ. कधी भरभराटीत असतात. पण काही काळाने पार रसातळाला जातात. परत काही काळाने वर येतात. आफ्रिकेचा भूतकाळ प्रचंड नसला तरी बर्‍यापैकी सशक्त होता. मोठमोठी साम्राज्य होती. लोक तुलनेने सुखी समाधानी होते. मग दैन्यावस्था आली. आणि मी ज्या काही आफ्रिकनांना भेटलोय त्यातले बरेच चांगले शिकलेले पण स्वेच्छेने मायदेशी परत येऊन देशासाठी काही तरी करत होते. म्हणून मला असं वाटलं कदाचित ही सुरूवात असेल. अर्थात १०-१००-१००... किती वर्षं लागतील ते काही माहित नाही. :) बिपिन कार्यकर्ते

विकास 01/01/2009 - 05:55
लेख आणि आत्मकथन आवडले... त्या निमित्ताने मला देखील लहानपणी पाहीलेल्या हातारीची चित्रपटाची आठवण करून दिलीत :-)

शितल 01/01/2009 - 06:12
बिपीनदा, आफ्रिके बद्दल सुंदर लिहिले आहेस. :) >>>तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्रीमंत, तो फोटो आंतरजालावरून घेतलेला आहे. तशी तळटीप टाकायची राहिली होती. :) बिपिन कार्यकर्ते

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झुमाक्ष 01/01/2009 - 09:21
शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो.
'पेडगावचे शहाणे'. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 01/01/2009 - 10:01
बिपीण भाव !! आपण तर बॉ एका फोटूतच खल्लास झालो !!! ते सुर्य मावळतो णा , तेंव्हा आम्ही फारच भावूक झालेलो असतो ... आणि तो फोटू "के व ळ अ ति अ प्र ति म " आहे ... तोडच णाही !! अफ्रिका आपल्या लेखणीतून प्रसवली आम्ही ती तशीही अणुभवली आहे ! एकदम एक्ग्जाक्टली सांग्या आपणे !! लेखाची लांबी योग्य होती , आपल्या ओघावत्या भाषेचे आम्ही खोबारापासूनच (चालणारे)फैन आहोत , आपल्या बोटांमधून असंच बरंच काही प्रसवो !! आम्ही मात्र पुण्हा 'मसाईमारा' बघायला जाणार हे णक्की !! लाष्ट टाईम "नाकुरू" वर समाधाणी होतो. इट्स अफ्रिका ब्वाना !! सेबो यू पुट द फिंगर ऑण रेड बटण (हे आपलं काहिहि) - (मुइंडी कम मुझुंगू) टारझन आम्ही मच्छर मारणारे क्षत्रिय आहोत

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

योग्य ती सुधारणा केली आहे. चुकून मिष्टिक झाल्याली. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!! बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 01/01/2009 - 09:53
तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. मस्त रे बिपिनभौ! :)

अवलिया 01/01/2009 - 10:14
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. क्या बात है !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी

सहज 01/01/2009 - 12:32
लहानपणापासुन तुमच्या मनात बसलेल्या अफ्रिकेचा लेख आवडला. भविष्यात अफ्रिकेचे उज्वल दिवस येतीलच! तुमच्याकडूनच द अदर साईड ऑफ अफ्रीका वाचायला आवडेल [सोमालिया, सुदान, कॉंगो, रवांडा, लायबेरिया,झिंब्बावे, आयव्हरी कोस्ट]

अफ्रिकन सफारी एकदम मस्त्त वाटली. मस्तच केले आहे एकुण वर्णन. सुंदर लेख. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मदनबाण 01/01/2009 - 13:58
मस्त.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

शाल्मली 01/01/2009 - 16:52
तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

लिखाळ 06/01/2009 - 22:19
तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले.
सहमत. फार छान शब्दयोजना. वैमानिकाची हाक, पत्यक्षाहुनी प्रतिमाचा वापर. आवडले. आफ्रिका म्हटली की 'द घोस्ट अँन्ड द डार्कनेस' चित्रपटातील वेगवान पार्श्वसंगीत माझ्या मनात रुंजी घालायला लागते. आफ्रिकेबद्दल अजून लिहा. तिथल्या सामाजिक-अर्थिक-राजकीय परिस्थितीबद्दलसुद्धा लिहा. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्रदीप 01/01/2009 - 17:50
लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ. केवळ काही दिवसांच्या तेथील वास्तव्यात आपण आफ्रिकन लोकांचे चेहरे व शरीरयष्टीवरून ते कुठल्या प्रांतातून आले आहेत, ह्यावर अंदाज बांधू शकलात, हे आपल्या तीव्र निरीक्षण शक्तिचे द्योतक आहे, हे विशेष आवडले. तेथे चीन्यांनी भरपूर हातपाय पसरवले आहेत. एकतर त्यांच्याकडे जी आता अमाप परकिय चलनातील गंगाजळी आहे, त्याचा व्यवस्थित ठरवू, दूरदृष्टिने ते आफ्रिकेत वापर करत आहेत, कारण तेथील तेलसाठे त्यांना महत्वाचे वाटतात. चिनी कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल- संबंधित उद्योगांतच गुंतवणूक केली आहे असे नव्हे, तर तेथील काही देशांत त्यांनी 'मदतकार्ये' ही सुरू केली आहेत, हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे, की खरोखरीच ते पाहिल्यावर आपले सरकार व नोकरशाही ह्या दृष्टिने काय करत आहे, असा प्रश्न तुम्ही विचारला आहे, तो मलाही पडतो. अवांतरः काही शहरांची, गावांची नावे भूल पाडणारी असतात, हे 'झांझिबार' बद्दल आपण जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. 'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.

In reply to by प्रदीप

झुमाक्ष 01/01/2009 - 17:59
'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.
'बंदर सेरि बेगावान' हे शहराचे नाव 'बंदर श्री भगवान'वरून उद्भवलेले असावे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

प्रदीप 01/01/2009 - 18:30
ह्यात काहीतरी तथ्य असावे असे दिसते. मलेशियाच्या पूर्वेकडे असलेल्या ब्रूनेईच्या सुलतानाच्या राजधानीचे हे नाव आहे. विकीपेडिया ह्या नावाबद्दल अशी माहिती देतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रदीप 01/01/2009 - 21:12
आणि ह्या नावावरून किशोरचं एक धमाल गाणंही लगेच आठवतं: " घे घे घे, घे घे जरा टिंबक्टू, काठमांडू अरे काठमांडू..." असो, हे सगळे फाजिल अवांतर झाले.

In reply to by प्रदीप

श्रावण मोडक 06/01/2009 - 15:00
सुंदर लेख.
खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.
याविषयी सहमत. कधी लिहिताय असं? एक (आगाऊ) सूचना - लेखाला राऊंड-अपचा फॉर्म नका ठेवू. टॉकेटिव्ह होऊ द्या, अनुभव लिहा, घटना-प्रसंग येऊ द्या. अशा घटना-प्रसंगातून तुमच्यासमोर व्यक्त होणारी आफ्रिका समजून घेणंही अधिक आवडेल. म्हणून म्हणतो राऊंड-अपचा फॉर्म नको.

रामदास 01/01/2009 - 19:07
आमच्या ओळखीचे एक गृहस्थ डेंकाली इथे रहायचे.त्यांना शहरात आल्यावर मि.वॉकर म्हणायचे.त्यांच्या बायकोचे नाव डायना.घरगड्याचे नाव गुर्रन्.त्यांच्याबरोबर नेहमी आफ्रीकेत जायचो.आफ्रीका फार आवडायची.पण एक दिवस माझ्या एका मित्रानी आफ्रीकेचा एक नवा फोटो पाठवला.त्याला या फोटोचे खूप सारे पैसे मिळाले म्हणे. हा फोटो पाह्यल्यावर डेंकाली ,वॉकर, वाघ्या, गुर्रन सगळं काही विसरलो.सापडला तर टाकतो तो फोटो. बिपीन तुमचा लेख आवडला .सुंदर आहे. नेहेमीचे यशस्वी कलाकाराच्या यादीत तुमचं नाव आता झळकायला लागलं आहे.

In reply to by रामदास

काय योगायोग बघा. हा वॉकर आपला कॉमन फ्रेंड निघाला की हो. :) हा फोटो बघितला होता. खरंच अतिशय भयंकर आहे. पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा मी पण हादरलो होतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by रामदास

सुनील 01/01/2009 - 19:26
हा फोटो आणि त्यावर झालेली चर्चा आठवली. मरणासन्न मुलाला थोडे पाणी / अन्न देण्याऐवजी त्याचा फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याची हाव असणे चांगले का, अशी काहीशी ती चर्चा होती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by रामदास

ह्या फोटो बद्दल थोडे गूगलवले. धक्कादायक माहिती कळली. केविन कार्टर नावाच्या पत्रकाराने हा फोटो काढला आणि नंतर हे दृश्य सहन न झाल्याने २ महिन्यांनी आत्महत्या केली. :( http://realchoice.blogspot.com/2008/09/vultures.html बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चित्रा 01/01/2009 - 20:16
लेख आवडला, पण या छायाचित्राने एका भागातील वास्तवाची जाणीव करून दिली.

In reply to by चित्रा

प्रदीप 01/01/2009 - 21:18
मीही हा फोटो पाहिला होता, पण हेही त्याचबरोबर वाचलेले आठवते की त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यावर गिधाड हुसकावून लावले आणि मुलाला सुरक्षित स्थानी हलवले. कदाचित माझा काहीतरी गोंधळ होत असण्याची शक्यता आहे.

चतुरंग 01/01/2009 - 22:14
आत्मकथनाच्या धाग्यांची रेशमी वीण असलेला तुझा लेख सुंदरच झालाय. आफ्रिकेत जायची इच्छा आणखीनच प्रबळ झालीये. (काय योगायोग आहे बघ बिपिनदा! कालच माझ्या एका मित्राला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचा फोन केला आणि त्याच्या बायकोने सांगितले की तो कैरोला गेलाय आणि आजच निघालाय परतीच्या प्रवासाला, त्यावेळी मला पिरॅमिड्स, ईजिप्त आणि त्यामुळे एकूणच आफ्रिका प्रकर्षाने बघायची इच्छा झाली आणि आज बघतो तर तुझा हा लेख!) चतुरंग

रेवती 01/01/2009 - 23:00
मुद्देसूद झालाय. अगदी लहानपणापासून असलेली इच्छा आणि खरच तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास छान लिहिला आहे. (खरंतर आपल्या मनानं प्रवासाला लहानपणापासूनच सुरूवात केली होती असं वाटलं.) रेवती

प्राजु 02/01/2009 - 00:03
लहानपणापासून आलेले आफ्रिका या नावाशी संबंध.. आणि नंतर प्रत्यक्षात पाहिलेली आफ्रिका.. मस्तच लिहिले आहेस. खासक्रून विमान प्रवास वर्णन एकदम खास. माझे बाबा एक वर्ष होते आफ्रिकेमध्ये. टांझानिया मध्ये होते. एक एक अनुभव मस्त होते बाबांनी सांगितलेले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 02/01/2009 - 08:26
लेख आवडेच ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठी_माणूस 02/01/2009 - 08:35
खुप आवडले. बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत. हे विशेष वाटले

झेल्या 02/01/2009 - 11:09
खूप छान...! नकाशापासून प्रत्यक्षापर्यंत पोहोचायची ष्टाईल लै भारी...! पण.. अजून डिट्टेल मध्ये आफ्रिका फिरवून आणा की... -झेल्या

सुरेख 02/01/2009 - 19:55
नाईजेरीया येथे एक हवा आहे Financial Controller स्म्पर्क करा: nach_sam@yahoo.com. पश्चिम आफ्रिकेसंबंधी काही विशिष्ट माहिती हवी आहे का, चिन्य बद्द्ल लिहिलेले बरोबर आहे, आपले भारतीय बहुतांशी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात अधिक उत्सूक असलेले आढळ्ले. चिन्य बद्द्ल चुकले आहे, क्षमस्व. तसे पाहिले तर आफ्रिका फार सुंदर ही आहे आणि गरीब ही. पण चिक्कार अंतर्गत व न वापरलेली क्षमता असलेली. भारताविषयी त्यांना फार आपुलकी आहे. पूर्व आणि पश्चिम प्रदेशात फार फरक आहे. पण त्यांची गावे आणि शहरे ( गावे विशेष करून ) म्हणजे मी पाहिलेली तरी आपल्यापेक्षा अधिक नेटकी आहेत, कारण तिथे परका टोळीवाला किंवा पर प्रांताताला कोणी जाऊन सहजा सहजी अनावश्यक ढवळाढवळ करू शकत नाही; मारला जाईल. इथे बरीच क्षेत्रे अविकसित आहेत, आणि त्यात फार प्रगती होऊ शकेल असे आहे असे चित्र दिसत आहे. हुशार लोकांना इथे चांगला वाव आहे, विशेष करून तांत्रिकी क्षेत्रात.

बिपिन, आफ्रिकेबद्दल मस्त लेख रे मित्रा.... 'आफ्रिका' म्हटलं की मला हमखास आठवतं ते म्हणजे 'लायन किंग' ह्या नितांत सुंदर ऍनिमेशनपटातले 'circle of life' गाणं (इतक्या सुरेख चित्रपटाला 'कार्टून' म्हणवत नाही !!) ह्या गाण्यातला सूर्योदय आहे ना तो तर खल्लासच आहे एकदम.... आणि हे गाणं जेव्हा प्रत्यक्षात साकार झालेलं ब्रॉड वे शो मधे पाहिले तेव्हा तर पार वेडाच झालो होतो :) गाण्याचा 'तू नळी' दुवा इथे देत आहेच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लहान मुलांना तर खूप आवडतोच पण मोठेही आवडीनं बघतात. बरं.. कथा म्हणशील तर एकदम थेट ७०/८० च्या दशकातल्या मसाला हिंदी सिनेमासारखी... म्हणजे दुष्ट काका वगैरे असं !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

शशिधर केळकर 04/01/2009 - 21:48
बिपिन भौ सुंदर लेख. थोडक्यात पण बरीच माहिती आहे यात. मी स्वतः सध्या टांझानिया मधे आहे. इथले काळे लोक नायजेरिया किंवा केनिया पेक्षा जरासे मवाळ आहेत. लहान पणापासून आफ्रिकेचे आकर्षण अशा तर्‍हेने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा योग ही फार विलक्षण आहे. लिहित राहा. छान चालू आहे!

बिपिनराव, मला वाटतं डिसेंबरच्या १५-१६ तारखेस मी शारजात आलो होतो तेंव्हाही आपण आफ्रिकेच्या सफरीवर निघाला होता, त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. असो. वरील लेख सुंदरच आहे. त्यात थोडी छायाचित्रांची रांगोळी असती तर अजून मजा आली असती. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

वाहीदा 05/01/2009 - 16:10
म्हणजे तुझ्या अप्रतिम लिखाणाच्या शैली च्या प्रेमात ! वा ! Bip मान ग ये तुम्हे ! Hatts off म्हणजे काय ते पगडे / फेटे सगळे च उ डवा रे ! ~ वाहीदा

आनंदयात्री 05/01/2009 - 18:37
बिपिन तु या लेखात लहानपणीच्या भावविश्वात छान रमवले आहेस. आफ्रिकेबद्दल अन इजिप्तबद्दल असेच कुतुहल मनात दाटुन आहे. कुणीतरी माझ्या आयुष्यातला एक तुकडा जगलय अन त्याचा सलग्न तुकडा जादुच्या आयन्यात दाखवुन गेलय असे वाटले. लहानपणापासुन आफ्रिका म्हणजे घनदाट जंगले, उंचच उंच पहाड, खोल अंधार्‍या गुहा त्यात आदिकालीन मनुष्यवस्तीचे अवषेश, त्यांना शोधणारे हिमती/ हिकमती संशोधक असे प्रायमरी चित्र येते. नंतर येते ती अनन्वित गरीबी, एडसचा राक्षस, अत्याचारी शासनं ! तु अजुन लिही अफ्रिकेबद्दल ब्वाना !!

अनामिक 01/01/2009 - 05:46
खुप छान झालाय लेख बिपिन दा! आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. नक्किच!! (अफ्रिका याच देही याच डोळा एकवेळ पहायची इच्छा असलेला) अनामिक.

In reply to by अनामिक

मुक्तसुनीत 06/01/2009 - 20:50
लेख आवडला. खूप उशीरा प्रतिक्रिया देतोय , पण बेटर लेट द्यान नेव्हर. लेखकाची प्रवाही , चित्रदर्शी शैली आता चांगलीच परिचयाची झाली आहे. नवीन दुनियेचे समृद्ध अनुभव उत्तम टिपले गेलेत. आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
खरं सांगायचं तर माझ्या विधानाला खूप तर्काचा असा वगैरे आधार नाही किंवा मी अभ्यासपूर्ण लिहिलंय असं नाहिये. हा केवळ आशावाद आहे असं थोडंसं म्हणता येईल. पण त्याला थोडा आधार आहे. प्रथम हे स्पष्ट करतो की आफ्रिकेच संभाव्य उत्थान हे १००-२०० वर्षात होईल असं मला म्हणायचं नाहिये. किंबहुना तो कधी होईल हा मुद्दा नाहीच. पण जे काही थोडंफार जागतिक इतिहासाबद्दल मला माहित आहे त्यावरून मला नेहमीच असं वाटतं की 'कालचक्र' हे अव्याहत आणि निष्ठूर आहे. जगातील प्रत्येक संस्कृति, समाज, भूभाग इ. कधी भरभराटीत असतात. पण काही काळाने पार रसातळाला जातात. परत काही काळाने वर येतात. आफ्रिकेचा भूतकाळ प्रचंड नसला तरी बर्‍यापैकी सशक्त होता. मोठमोठी साम्राज्य होती. लोक तुलनेने सुखी समाधानी होते. मग दैन्यावस्था आली. आणि मी ज्या काही आफ्रिकनांना भेटलोय त्यातले बरेच चांगले शिकलेले पण स्वेच्छेने मायदेशी परत येऊन देशासाठी काही तरी करत होते. म्हणून मला असं वाटलं कदाचित ही सुरूवात असेल. अर्थात १०-१००-१००... किती वर्षं लागतील ते काही माहित नाही. :) बिपिन कार्यकर्ते

विकास 01/01/2009 - 05:55
लेख आणि आत्मकथन आवडले... त्या निमित्ताने मला देखील लहानपणी पाहीलेल्या हातारीची चित्रपटाची आठवण करून दिलीत :-)

शितल 01/01/2009 - 06:12
बिपीनदा, आफ्रिके बद्दल सुंदर लिहिले आहेस. :) >>>तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्रीमंत, तो फोटो आंतरजालावरून घेतलेला आहे. तशी तळटीप टाकायची राहिली होती. :) बिपिन कार्यकर्ते

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झुमाक्ष 01/01/2009 - 09:21
शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो.
'पेडगावचे शहाणे'. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 01/01/2009 - 10:01
बिपीण भाव !! आपण तर बॉ एका फोटूतच खल्लास झालो !!! ते सुर्य मावळतो णा , तेंव्हा आम्ही फारच भावूक झालेलो असतो ... आणि तो फोटू "के व ळ अ ति अ प्र ति म " आहे ... तोडच णाही !! अफ्रिका आपल्या लेखणीतून प्रसवली आम्ही ती तशीही अणुभवली आहे ! एकदम एक्ग्जाक्टली सांग्या आपणे !! लेखाची लांबी योग्य होती , आपल्या ओघावत्या भाषेचे आम्ही खोबारापासूनच (चालणारे)फैन आहोत , आपल्या बोटांमधून असंच बरंच काही प्रसवो !! आम्ही मात्र पुण्हा 'मसाईमारा' बघायला जाणार हे णक्की !! लाष्ट टाईम "नाकुरू" वर समाधाणी होतो. इट्स अफ्रिका ब्वाना !! सेबो यू पुट द फिंगर ऑण रेड बटण (हे आपलं काहिहि) - (मुइंडी कम मुझुंगू) टारझन आम्ही मच्छर मारणारे क्षत्रिय आहोत

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

योग्य ती सुधारणा केली आहे. चुकून मिष्टिक झाल्याली. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!! बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 01/01/2009 - 09:53
तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. मस्त रे बिपिनभौ! :)

अवलिया 01/01/2009 - 10:14
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. क्या बात है !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी

सहज 01/01/2009 - 12:32
लहानपणापासुन तुमच्या मनात बसलेल्या अफ्रिकेचा लेख आवडला. भविष्यात अफ्रिकेचे उज्वल दिवस येतीलच! तुमच्याकडूनच द अदर साईड ऑफ अफ्रीका वाचायला आवडेल [सोमालिया, सुदान, कॉंगो, रवांडा, लायबेरिया,झिंब्बावे, आयव्हरी कोस्ट]

अफ्रिकन सफारी एकदम मस्त्त वाटली. मस्तच केले आहे एकुण वर्णन. सुंदर लेख. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मदनबाण 01/01/2009 - 13:58
मस्त.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

शाल्मली 01/01/2009 - 16:52
तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

लिखाळ 06/01/2009 - 22:19
तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले.
सहमत. फार छान शब्दयोजना. वैमानिकाची हाक, पत्यक्षाहुनी प्रतिमाचा वापर. आवडले. आफ्रिका म्हटली की 'द घोस्ट अँन्ड द डार्कनेस' चित्रपटातील वेगवान पार्श्वसंगीत माझ्या मनात रुंजी घालायला लागते. आफ्रिकेबद्दल अजून लिहा. तिथल्या सामाजिक-अर्थिक-राजकीय परिस्थितीबद्दलसुद्धा लिहा. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्रदीप 01/01/2009 - 17:50
लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ. केवळ काही दिवसांच्या तेथील वास्तव्यात आपण आफ्रिकन लोकांचे चेहरे व शरीरयष्टीवरून ते कुठल्या प्रांतातून आले आहेत, ह्यावर अंदाज बांधू शकलात, हे आपल्या तीव्र निरीक्षण शक्तिचे द्योतक आहे, हे विशेष आवडले. तेथे चीन्यांनी भरपूर हातपाय पसरवले आहेत. एकतर त्यांच्याकडे जी आता अमाप परकिय चलनातील गंगाजळी आहे, त्याचा व्यवस्थित ठरवू, दूरदृष्टिने ते आफ्रिकेत वापर करत आहेत, कारण तेथील तेलसाठे त्यांना महत्वाचे वाटतात. चिनी कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल- संबंधित उद्योगांतच गुंतवणूक केली आहे असे नव्हे, तर तेथील काही देशांत त्यांनी 'मदतकार्ये' ही सुरू केली आहेत, हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे, की खरोखरीच ते पाहिल्यावर आपले सरकार व नोकरशाही ह्या दृष्टिने काय करत आहे, असा प्रश्न तुम्ही विचारला आहे, तो मलाही पडतो. अवांतरः काही शहरांची, गावांची नावे भूल पाडणारी असतात, हे 'झांझिबार' बद्दल आपण जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. 'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.

In reply to by प्रदीप

झुमाक्ष 01/01/2009 - 17:59
'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.
'बंदर सेरि बेगावान' हे शहराचे नाव 'बंदर श्री भगवान'वरून उद्भवलेले असावे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

प्रदीप 01/01/2009 - 18:30
ह्यात काहीतरी तथ्य असावे असे दिसते. मलेशियाच्या पूर्वेकडे असलेल्या ब्रूनेईच्या सुलतानाच्या राजधानीचे हे नाव आहे. विकीपेडिया ह्या नावाबद्दल अशी माहिती देतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रदीप 01/01/2009 - 21:12
आणि ह्या नावावरून किशोरचं एक धमाल गाणंही लगेच आठवतं: " घे घे घे, घे घे जरा टिंबक्टू, काठमांडू अरे काठमांडू..." असो, हे सगळे फाजिल अवांतर झाले.

In reply to by प्रदीप

श्रावण मोडक 06/01/2009 - 15:00
सुंदर लेख.
खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.
याविषयी सहमत. कधी लिहिताय असं? एक (आगाऊ) सूचना - लेखाला राऊंड-अपचा फॉर्म नका ठेवू. टॉकेटिव्ह होऊ द्या, अनुभव लिहा, घटना-प्रसंग येऊ द्या. अशा घटना-प्रसंगातून तुमच्यासमोर व्यक्त होणारी आफ्रिका समजून घेणंही अधिक आवडेल. म्हणून म्हणतो राऊंड-अपचा फॉर्म नको.

रामदास 01/01/2009 - 19:07
आमच्या ओळखीचे एक गृहस्थ डेंकाली इथे रहायचे.त्यांना शहरात आल्यावर मि.वॉकर म्हणायचे.त्यांच्या बायकोचे नाव डायना.घरगड्याचे नाव गुर्रन्.त्यांच्याबरोबर नेहमी आफ्रीकेत जायचो.आफ्रीका फार आवडायची.पण एक दिवस माझ्या एका मित्रानी आफ्रीकेचा एक नवा फोटो पाठवला.त्याला या फोटोचे खूप सारे पैसे मिळाले म्हणे. हा फोटो पाह्यल्यावर डेंकाली ,वॉकर, वाघ्या, गुर्रन सगळं काही विसरलो.सापडला तर टाकतो तो फोटो. बिपीन तुमचा लेख आवडला .सुंदर आहे. नेहेमीचे यशस्वी कलाकाराच्या यादीत तुमचं नाव आता झळकायला लागलं आहे.

In reply to by रामदास

काय योगायोग बघा. हा वॉकर आपला कॉमन फ्रेंड निघाला की हो. :) हा फोटो बघितला होता. खरंच अतिशय भयंकर आहे. पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा मी पण हादरलो होतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by रामदास

सुनील 01/01/2009 - 19:26
हा फोटो आणि त्यावर झालेली चर्चा आठवली. मरणासन्न मुलाला थोडे पाणी / अन्न देण्याऐवजी त्याचा फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याची हाव असणे चांगले का, अशी काहीशी ती चर्चा होती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by रामदास

ह्या फोटो बद्दल थोडे गूगलवले. धक्कादायक माहिती कळली. केविन कार्टर नावाच्या पत्रकाराने हा फोटो काढला आणि नंतर हे दृश्य सहन न झाल्याने २ महिन्यांनी आत्महत्या केली. :( http://realchoice.blogspot.com/2008/09/vultures.html बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चित्रा 01/01/2009 - 20:16
लेख आवडला, पण या छायाचित्राने एका भागातील वास्तवाची जाणीव करून दिली.

In reply to by चित्रा

प्रदीप 01/01/2009 - 21:18
मीही हा फोटो पाहिला होता, पण हेही त्याचबरोबर वाचलेले आठवते की त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यावर गिधाड हुसकावून लावले आणि मुलाला सुरक्षित स्थानी हलवले. कदाचित माझा काहीतरी गोंधळ होत असण्याची शक्यता आहे.

चतुरंग 01/01/2009 - 22:14
आत्मकथनाच्या धाग्यांची रेशमी वीण असलेला तुझा लेख सुंदरच झालाय. आफ्रिकेत जायची इच्छा आणखीनच प्रबळ झालीये. (काय योगायोग आहे बघ बिपिनदा! कालच माझ्या एका मित्राला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचा फोन केला आणि त्याच्या बायकोने सांगितले की तो कैरोला गेलाय आणि आजच निघालाय परतीच्या प्रवासाला, त्यावेळी मला पिरॅमिड्स, ईजिप्त आणि त्यामुळे एकूणच आफ्रिका प्रकर्षाने बघायची इच्छा झाली आणि आज बघतो तर तुझा हा लेख!) चतुरंग

रेवती 01/01/2009 - 23:00
मुद्देसूद झालाय. अगदी लहानपणापासून असलेली इच्छा आणि खरच तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास छान लिहिला आहे. (खरंतर आपल्या मनानं प्रवासाला लहानपणापासूनच सुरूवात केली होती असं वाटलं.) रेवती

प्राजु 02/01/2009 - 00:03
लहानपणापासून आलेले आफ्रिका या नावाशी संबंध.. आणि नंतर प्रत्यक्षात पाहिलेली आफ्रिका.. मस्तच लिहिले आहेस. खासक्रून विमान प्रवास वर्णन एकदम खास. माझे बाबा एक वर्ष होते आफ्रिकेमध्ये. टांझानिया मध्ये होते. एक एक अनुभव मस्त होते बाबांनी सांगितलेले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 02/01/2009 - 08:26
लेख आवडेच ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठी_माणूस 02/01/2009 - 08:35
खुप आवडले. बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत. हे विशेष वाटले

झेल्या 02/01/2009 - 11:09
खूप छान...! नकाशापासून प्रत्यक्षापर्यंत पोहोचायची ष्टाईल लै भारी...! पण.. अजून डिट्टेल मध्ये आफ्रिका फिरवून आणा की... -झेल्या

सुरेख 02/01/2009 - 19:55
नाईजेरीया येथे एक हवा आहे Financial Controller स्म्पर्क करा: nach_sam@yahoo.com. पश्चिम आफ्रिकेसंबंधी काही विशिष्ट माहिती हवी आहे का, चिन्य बद्द्ल लिहिलेले बरोबर आहे, आपले भारतीय बहुतांशी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात अधिक उत्सूक असलेले आढळ्ले. चिन्य बद्द्ल चुकले आहे, क्षमस्व. तसे पाहिले तर आफ्रिका फार सुंदर ही आहे आणि गरीब ही. पण चिक्कार अंतर्गत व न वापरलेली क्षमता असलेली. भारताविषयी त्यांना फार आपुलकी आहे. पूर्व आणि पश्चिम प्रदेशात फार फरक आहे. पण त्यांची गावे आणि शहरे ( गावे विशेष करून ) म्हणजे मी पाहिलेली तरी आपल्यापेक्षा अधिक नेटकी आहेत, कारण तिथे परका टोळीवाला किंवा पर प्रांताताला कोणी जाऊन सहजा सहजी अनावश्यक ढवळाढवळ करू शकत नाही; मारला जाईल. इथे बरीच क्षेत्रे अविकसित आहेत, आणि त्यात फार प्रगती होऊ शकेल असे आहे असे चित्र दिसत आहे. हुशार लोकांना इथे चांगला वाव आहे, विशेष करून तांत्रिकी क्षेत्रात.

बिपिन, आफ्रिकेबद्दल मस्त लेख रे मित्रा.... 'आफ्रिका' म्हटलं की मला हमखास आठवतं ते म्हणजे 'लायन किंग' ह्या नितांत सुंदर ऍनिमेशनपटातले 'circle of life' गाणं (इतक्या सुरेख चित्रपटाला 'कार्टून' म्हणवत नाही !!) ह्या गाण्यातला सूर्योदय आहे ना तो तर खल्लासच आहे एकदम.... आणि हे गाणं जेव्हा प्रत्यक्षात साकार झालेलं ब्रॉड वे शो मधे पाहिले तेव्हा तर पार वेडाच झालो होतो :) गाण्याचा 'तू नळी' दुवा इथे देत आहेच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लहान मुलांना तर खूप आवडतोच पण मोठेही आवडीनं बघतात. बरं.. कथा म्हणशील तर एकदम थेट ७०/८० च्या दशकातल्या मसाला हिंदी सिनेमासारखी... म्हणजे दुष्ट काका वगैरे असं !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

शशिधर केळकर 04/01/2009 - 21:48
बिपिन भौ सुंदर लेख. थोडक्यात पण बरीच माहिती आहे यात. मी स्वतः सध्या टांझानिया मधे आहे. इथले काळे लोक नायजेरिया किंवा केनिया पेक्षा जरासे मवाळ आहेत. लहान पणापासून आफ्रिकेचे आकर्षण अशा तर्‍हेने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा योग ही फार विलक्षण आहे. लिहित राहा. छान चालू आहे!

बिपिनराव, मला वाटतं डिसेंबरच्या १५-१६ तारखेस मी शारजात आलो होतो तेंव्हाही आपण आफ्रिकेच्या सफरीवर निघाला होता, त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. असो. वरील लेख सुंदरच आहे. त्यात थोडी छायाचित्रांची रांगोळी असती तर अजून मजा आली असती. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

वाहीदा 05/01/2009 - 16:10
म्हणजे तुझ्या अप्रतिम लिखाणाच्या शैली च्या प्रेमात ! वा ! Bip मान ग ये तुम्हे ! Hatts off म्हणजे काय ते पगडे / फेटे सगळे च उ डवा रे ! ~ वाहीदा

आनंदयात्री 05/01/2009 - 18:37
बिपिन तु या लेखात लहानपणीच्या भावविश्वात छान रमवले आहेस. आफ्रिकेबद्दल अन इजिप्तबद्दल असेच कुतुहल मनात दाटुन आहे. कुणीतरी माझ्या आयुष्यातला एक तुकडा जगलय अन त्याचा सलग्न तुकडा जादुच्या आयन्यात दाखवुन गेलय असे वाटले. लहानपणापासुन आफ्रिका म्हणजे घनदाट जंगले, उंचच उंच पहाड, खोल अंधार्‍या गुहा त्यात आदिकालीन मनुष्यवस्तीचे अवषेश, त्यांना शोधणारे हिमती/ हिकमती संशोधक असे प्रायमरी चित्र येते. नंतर येते ती अनन्वित गरीबी, एडसचा राक्षस, अत्याचारी शासनं ! तु अजुन लिही अफ्रिकेबद्दल ब्वाना !!
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो.

आपण गाणी का म्हणतो?

चित्रा ·

सहज 29/12/2008 - 11:21
>>आपण गाणी का म्हणतो? येथे सर्वसामान्य सगळेच लोक धरले आहेत व ते मनोरंजन, मानसिक समाधान, विरंगुळा, हौस या साठी गातात हे माझे मत. काही विशिष्ट गायक अर्थात पेशा म्हणुन, पैसे मिळवायला. जरा आपला आवाज आजुबाजुच्या श्रोत्यांना पसंत आहे असे कळले तर मग तो गुण दाखवुन स्वताचे समुहात वेगळेपण प्रस्थापीत करण्यासाठी. >>गायन हे पुनरुत्पादन क्रियेसाठी सहाय्यभूत ठरते - ऍज अ जनरल रुल हे अमान्य मी गायला लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड. >>तरूण मुलामुलींना त्यांच्या जागृतावस्थेतील १/८ वेळ गाणी ऐकण्यात घालवावासा वाटावा अशी कोणती भूक यामुळे भागते आहे, असा एक प्रश्न ... हे बहुदा समुहकृती, माझ्याकडे आयपॉड / एम्पीथ्री प्लेयर [वॉकमन] या साधनांची उपलब्धता व संगीत ही मोठी बाजारपेठ. उपभोग्य वस्तु. एकदा हीच तरुण मंडळी मोठी माणसे होउन नेहमीच्या रामरगाड्यात अडकली की ऐकायचे प्रमाण जरा कमी होते इतकेच. बाकी सर्व डनबार, मिलर, पिंकर, पटेल या विद्यावाचस्पतींच्या कल्पनेचा खेळ. असला प्रश्न आमच्या टकूर्‍यात कधी आला नव्हता. :-)

विसोबा खेचर 29/12/2008 - 14:44
चित्रावैनी, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले. असो.. आता माझे मत - आपण गाणी का म्हणतो? मनाला अतिशय आनंद वाटतो म्हणून! निदान मी तरी याच कारणाकरता गातो. स्वत:च स्वत:चा आनंद मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत त्या पैकी गाणी म्हणणे हा एक मार्ग आहे.. मूलत: कुठल्याही फाईन आर्टच्या (जसे संगीत, साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प) अभिव्यक्तितून ती करणार्‍याला आणि तिचा आस्वाद घेणार्‍यांना, दोघांनाही आनंदच होतो. आपला, (स्वान्तसुखाय स्वानंदी) तात्या.

राघव 29/12/2008 - 15:17
या विषयावरून - साहित्य संगीत कलाविहीन पशूच की तो शृंगावीना या ओळी आठवल्यात. नीटसे आठवत नाही पण बहुदा वामनपंडीतांनी केलेल्या शतकत्रयीच्या भाषांतरातल्या असाव्यात. जाणकार सांगतीलच! बाकी तात्यांशी सहमत. :) मुमुक्षु

धमाल मुलगा 29/12/2008 - 15:38
लेख एकुणच अभ्यासु अंगाचा दिसतोय. डोक्यावरुन गेला ह्यातच आम्हाला वरील वाक्याची प्रचिती आली.. निदान मीतरी गाणी का म्हणतो ह्याचं उत्तर आहे: आजुबाजुची गर्दी हटवायला. ;)

सुनील 29/12/2008 - 15:43
पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. डॉ मिलर (पुनरुत्पादन क्रिया) यांचे मत पटत नाही मात्र डॉ डनबार (एकत्र येण्याची क्रिया) हे मात्र पटण्यासारखे आहे. डॉ पटेल यांचे, गाणे हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, हेही मान्य व्हावे. चांगला आवाज ही दैवी देणगी असली तरी त्याला उत्तम प्रकारे तयार करणे, ह्याला प्रयत्न हवेतच. आता प्रश्न आपण का गातो? स्वान्त्सुखाय, हे महत्त्वाचे कारण. कुणाचा तो पोटापाण्याचा व्यवसाय असेल तर त्याला/तीला गाण्यावाचून पर्यायच नाही. श्रम-परिहार हेदेखिल समुह गायनाचे एक महत्त्वाचे कारण. शेवटी काय? ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये गाना आये या ना आये, गाना चाहिये! (महान बाथरूम सिंगर) पंडित सुनीलजी Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ 29/12/2008 - 18:06
वा ! फार सुंदर चर्चा विषय. आपण विषयाची मांडणी सुद्धा फार चांगली केली आहे. माझ्या मते आपल्या निरनिराळ्या स्फूर्ती, निरनिराळ्या तर्‍हेने अभिव्यक्त होत असतात. जसे कुणाचा आनंद गाण्यातून तर कुणाचा चित्र काढून. कुणाचा अध्यात्मिक अनुभव काव्यातून तर कुणाचा मूर्ती घडवून. म्हणजे आतून येणारी स्फूर्ती माणसाला अभिव्यक्तीसाठी भाग पाडते आणि त्या अभिव्यक्तीला आपण कला म्हणतो. मग कामप्रेरणा जशी नृत्यातून साकार होईल तशी गाण्यातून आणि तशीच चित्रांतून. त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन. काही पक्षी आपल्या जोडीदाराची निवड त्याने बांधलेल्या घरट्याकडे पाहून करतात तर काही त्याच्या आकर्षक रंगाकडे तर काही त्याच्या तुर्‍याकडे अथवा पिसर्‍याकडे. यातच काही पक्षी जोडीदाराची निवड गाण्यावरुन करतात. वंशसातत्य एका विशिष्ट प्रजातीचे कसे टिकेल याचे काही ठराविक संकेत असतात. समूहगीताचे मह्त्त्व मान्यच आहे. अशी गीते व्यक्ती आणि समाज दोन्हींवर परिणाम करतात. गायन प्रक्रिया हा मला अपघात वाटत नसून ती तर एक न टाळता येण्यासारखी घटना वाटते. शब्द नीट रचून भाषा आजच्यासारखी बनायच्या आधीच झर्‍याचा वार्‍याचा आवज ऐकून त्याची नक्कल करायचा मोह कुणालाही होईल. पक्ष्यांची गाणी, कोल्हेकुई हे प्रकार तर रोजचेच अनुभवाचे आणि नक्कल करायला मोह पाडणारे. गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते.
क्र. २ चे मत (डॉ. डनबार यांचे) जर खरे असले, आणि भविष्यकाळात गायनाचे असे शास्त्रीय विश्लेषण करीत गायनाचा वापर स्वतःचे समूह विकसित आणि प्रभावशाली करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसमूहाने (जाणीवपूर्वक) करून घेतला तर जे समाज असे करणार नाहीत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल का? का हा सर्व कल्पनेचा खेळ आहे?
हा कल्पनेचा खेळ वाटत नाही. सामगायनापासून आजच्या काळातल्या भजन, सिने संगीता पर्यंत मानवाने हे जाणलेले दिसते की गाणे समूहाला एकत्र बांधते. वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. गाणे हे समूहातल्या घटकांच्या मना मनांना गुंफणारा धागा आहे असे वाटते. ( 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकांत हंगेरीच्या वर्णनात एक वाक्य आहे की ज्या देशांत तरुणांच्या ओठांवर देशभक्तीचे गाणे नसेल त्या देशाचे भविष्य चांगले नसेल. अश्या अर्थाचे. नीट वाचून खात्री करीन.) 'धन्य ती गायनी कला' असे समर्थ म्हणाले आहेत. :) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विकास 29/12/2008 - 20:51
आपण गाणे का म्हणतो याचा बर्‍याच पद्धतीने विचार करता येईल. वर मूळ लेखात जे विचार विविध तज्ञांचे आहेत त्याच धरतीवर हे विचार आपल्याला इतरत्र दिसून येतील. एक पटकन डोक्यात आलेले गाणे, "हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा" हे वर केशवराव यांनी सांगितले आहेच. थोडक्यात मनातले प्रेम, हे गीत आणि संगीत यातून व्यक्त होते, असे म्हणायचे आहे... तसेच दुसरे पटकट आठवते त्यात "साउंड ऑफ मुझिक" मधे ज्युली अँड्र्यूज "when you know the notes to sing, you can sing most anything" हे "डो रे मी फा..." च्या चालीत म्हणून दाखवते आणि तीचा उद्देश हा आनंदात जगताना गाणे सुचू शकते असा काहीसा आहे. शंकराभरणम मधे त्यातील नायक - संगीत गुरू - शंकर शास्त्री, ह्याच्या दृष्टीने शास्त्रीय संगीत ही पूजा असल्यासारखी आहे. त्यात एकदा त्याच्या शास्त्रीय संगीताच्या तपस्येवर तो "पॉप मुझिक" चे वेड असलेल्या तरूणाला त्याच्याहूनही छान पद्धतीने ते ऐकवून दाखवल्याचा एक किस्सा आहे. लिखाळ नी वर सामवेद सांगितला आहे. सामवेद हा भारतीय संगीतातील पहीला अध्याय आहे असे काहीसे समजले जाते... म्हणूनच श्रीकृष्णाने गीतेत "वेदांमधे मी सामवेद आहे" असे म्हणले आहे. कुधीतरी कुठेतरी एक वाक्य वाचल्याचे आठवले: Our sweetest songs are those that tell of saddest thought. गुगल्यावर चक्क ते आत्ता मिळाले ते Percy Bysshe Shelley चे आहे. तसे म्हणाल तर ज्यांना सैगल/मुकेश पासून ते किशोर कुमार यात कुणाचीही गाणी आठवतील त्यांना या वाक्यात चपखल बसतील अशी अनेक गाणी आठवतील... उ.दा. - जिंदा हू इस तरह के गमे पासून ते जिंदगी के सफर मे गुजर जाते है.. पर्यंत अनेक... बालकवींचे (लतामुळे) प्रसिद्ध झालेल्या "माझे गाणे" मधे त्यांनी गाणे अजून एका उच्च कोटीला नेऊन ठेवले: "ही मोक्षाची, स्वातंत्र्याची उन्नतीची माला, सौभाग्याची तार लागलो मी ही छेडायाला हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली, मंगल मंगल मद्गानाची गती ही शेवटली" ---- पण हे सर्व थोरांच्या गोष्टी झाल्या... गाण्याची / संगीताची उत्पत्ती कशी झाली हे पहायचे असेल तर येथे (साधारण ६:५५ पर्यंत ओढून) पुढे पहा...(हिस्टरी ऑफ वर्ल्ड - मेल ब्रुक्स). :-) आणि मी (आणि माझ्या सारखे इतर) गाणे का म्हणतो (म्हणतात) याचे कारण जास्त महत्वाचे आहे - जितके गाणे म्हणतो, तितके साबण नीट लावून अंघोळ होते :-)

In reply to by रामदास

विकास 30/12/2008 - 00:14
है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुरमे गाते है हे तलत मेहेमूदचं गानही तेच सांगतंय नाही का .? खरचं की! आठवणीबद्दल धन्यवाद!

चित्रा 29/12/2008 - 21:54
हा लेख नाही, धड समीक्षाही नाही, कौलही नाही. चर्चा म्हणून वर्गीकरण करायला हवे होते. तरी प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद. सहज म्हणतात, तरूण मुले गातात कारण समूहकृतीचा परिणाम. म्हणजेच ही मुले एखाद्या समूहात सामील होण्यासाठी गाणे स्विकारतात, आयपॉड विकत घेतात. म्हणजे डनबार यांच्या मताप्रमाणे हे झाले, नाही का? व्यक्तीसमूह तयार करण्याचाच हा एक मार्ग. एकदा समूह तयार झाले की त्यांच्याकरवी संस्कृतीचा, उत्पादनांचा प्रसार करणे सोपे असावे. अर्थात कोणी जाणीवपूर्वक असे करते का आपोआपच एकदा गरज तयार झाली की बाजाराच्या योग्य अशा वस्तू बनायला लागतात हे विचार करण्यासारखे असू शकेल. मी लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड. हाहा! पण खरे तर शास्त्रज्ञ असे म्हणतायत की तुमच्या जोडीदारणीने तुमचा आवाज आधीच आवडल्याची नोंद नकळत केली असावी. हां, आताही फक्त तिच्यासाठीच म्हणून केवळ गायलात तर लकीच ठराल असे वाटते. जोडीदारापर्यंत भावना पोहोचवायला एखाद्या सुरेल गाण्याहून अधिक प्रभावी माध्यमे किती असतील? तात्या म्हणतात, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले. विश्लेषण तात्यांच्या डोक्यावरून गेले असे शक्य नाही, असे वाटते. जर रागदारी समजते, गाण्यातल्या जागा कळतात, तर हे विश्लेषण डोक्यावरून गेले आहे हे मान्य नाही. तुम्हाला गाण्याचे अशा प्रकारे विश्लेषण करू नयेसे वाटते का? मलाही आधी वाटले, की एवढे विश्लेषण करण्याची गरज आहे का? गाण्याचा आनंद त्यामागील शास्त्र न समजता घेता येऊ शकतो की. आणि कोणाला त्यामुळे त्रासही होत नाही. पण हिमेसभाईंचे गाणेही या जगात आहे, भीमसेनांचेही, आणि ढँटढॅण म्युजीकही. त्यातले कोणते गाणे का आणि कधी आवडते, नक्की अमूक वेळेला तमूकच राग का म्हणावा, यामागेही शास्त्र असावे, किंवा काही निरीक्षणे असावीत. हे पटत असले तर शास्त्राचा वेगळ्या अंगाने अभ्यास करणेही पटावे. असे सर्व ज्ञान मला तरी नाही, आणि कोणी यासंबंधी कुतुहल वाटून माहिती मिळवत असेल तर ती माहिती वाचायला मला आवडते एवढेच म्हणते. सुनील म्हणतात, पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. ह्या दुव्यावर ऐका. आणि हाही दुवा माहितीपूर्ण आहे.. समूहाने एकत्र गायले की वन्य प्राण्यांना समूहशक्तीचा अंदाज येत असून ते अधिक त्रास देत नाहीत, पकडता येत असावे असे असू शकेल. म्हणजेच गाण्यामध्ये काही नियंत्रण करण्याचे एक सामर्थ्य आहे. मागे एक विज्ञानकथा वाचली होती, त्यात एक शास्त्रज्ञ (मला वाटते जगाच्या बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी) अशी एक भारून टाकणारी सुरावट जगाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे अनेक माणसे एकाच वेळी भारून जाऊन मृत्युमुखी पडतील (हो, आहे खरी भेवडवणारी कल्पना).आणि मग त्याची एक विद्यार्थिनी हा प्रयत्न अमानुष असल्याने बलिदान करून जगाला या अमानुष कृत्यापासून वाचवते. आता अशा प्रकारे दुष्टांनी जर संगितकलेचा अभ्यास केला तर त्यपेक्षा जगाचे भले यात नाही का, की सर्व सज्जनांनीही असा अभ्यास करावा? लिखाळांनी लेखातील विचारांचा घेतलेला मागोवा नेटकेपणे घेतला आहे. वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. - नेमके हेच मनात आले होते, स्वातंत्र्यलढ्यात प्रभातफेर्‍यांमध्ये गाणी म्हणणे हेही याच पठडीतले असावे. ते त्या काळाच्या पुढार्‍यांनी मुद्दाम समजून केले असे म्हणायचे नाही, पण माणसाला गाण्यांचे महत्त्व नकळत पटलेच आहे. हल्लीच्या काळात याचा विचार अधिक खोलात जाऊन होतो आहे एवढेच. त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन. ह्याच्याशी जवळपास सहमत. गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते. - आधी गाणे आणि मग भाषा असाही एक मतप्रवाह आहेच. पण पि़कर म्हणतात तसे जर गाणे ही कारागिरी असली तर तिचे महत्त्व केवळ सौंदर्य एवढाच आहे, ते जगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल पण पुनरुत्पादनाप्रमाणे माणसाच्या गरजेचे नाही असेही एक मत आहे. पण कुठचाही नवरा गाण्याच्या निमित्ताने का होईना, आंघोळ स्वच्छ, सुवासिक साबणाने करीत असेल तर पुनरुत्पादन प्रक्रियेला झाली तर मदतच होईल एवढे मात्र खरे.. ;)

धनंजय 30/12/2008 - 04:38
विचार करायला लावतो. मला वाटते की संदर्भानुसार वेगवेगळी उत्तरे असू शकतात. जीवशास्त्रीय उत्तरांपैकी साधारण दोन प्रवाह दिसतील १. संगीतप्रेम असलेले लोक प्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (मिलर, डनबार) २. संगीतप्रेम असलेल्या लोकांपाशी दुसरे असे काही अवश्यसंबंधाने असते, त्या दुसर्‍या गुणामुळे संगीतप्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (पिंकर) ३. संगीत हे जीवशास्त्रीय नाही, समाजशास्त्रातले आहे (पटेल) संगीत असलेले समाज टिकाऊ असतात - प्रत्येक व्यक्तीला संगीत जमले नाही तरी त्या व्यक्तीचे जीवशास्त्र ठीकच चालते. (२ आणि ३ हे एकमेकांच्या फार जवळ आहेत - जीवशास्त्रातून नाद करू शकणारा, बोल उच्चारणारा गळा मिळाला आहे - मग मधुर नाद आणि तालाचे बोल उत्पन्न होऊ शकतील. प्रशिक्षणाने आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतील...) समाजशास्त्रातून किंवा सौंदर्यशास्त्रातून उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तर वेगळेच (पण तरीसुद्धा समर्पक उत्तर मिळू शकेल). तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे :-) ) पुरातन "ग्राम" पद्धतीचे संगीत लोकांना फारसे आवडेना का झाले? हल्लीचे शास्त्रीय संगीत अधिक रंजक का वाटू लागले? काहींना हिमेसभाईंचे संगीत अधिक का आवडू लागले आहे? अशा प्रकारच्या विचाराने समाजशास्त्रातून काही उत्तर मिळू शकेल. इकॉनॉमिस्टमधला लेख आणि चित्रा यांचा चर्चाप्रस्ताव दोन्ही मस्त. धन्यवाद! (अवांतर : वेगवेगळी समर्पक उत्तरे म्हणजे आंधळ्यांच्या हत्तीसारखी नसतात. वेगवेगळ्या प्रसंगांत एक-एक करून पूर्णपणे बरोबर असू शकतात - माझे मत. जिलबी इतकी लोकप्रिय "आजची खादाडी" का आहे? याचे जीवशास्त्रीय उत्तर "मनुष्याला गोड-तुपकट अन्न कसे काय आवडते?" या दिशेने जाईल. पण ते उत्तर हलवायाच्या दृष्टीने सर्वथा निरुपयोगी आहे. "पीठ अमुक इतके सरबरीत भिजवले,... पाक दोन तारी केला पाहिजे, ..., मग जिलबी आवडते, नाहीतर कडक/लेचीपेची लोकांना आवडत नाही" हे हलवायाला उपयोगी उत्तर छायाचित्रकारासाठी अत्यंत निरुपयोगी आहे. "अमुक रंगाची जिलबी असेल, कॅमेरा तमुक प्रकारे वापरला, तर फोटो बघणार्‍याची लाळ टपटप गळते" हे छायाचित्रकाराला उपयोगी उत्तर आणखी कोणाला निरुपयोगी आहे. पण तरी त्या-त्या व्यक्तीला ते-ते उत्तरच सर्वाधिक योग्य आहे. सर्व उत्तरे जोडून पूर्ण "हत्ती" बनवलाच तर उलट कोणालाच उपयोग होणार नाही.)

मुक्तसुनीत 30/12/2008 - 04:45
लेख आवडला. संगीतासारख्या एखाद्या विषयावर इतक्या वेगळ्या अंगाने विचार केल्याचे पाहून कौतुक वाटते.

चतुरंग 30/12/2008 - 05:04
शब्द आणि सूर हे माणसाचे आदिम साथीदार आहेत असं मला वाटतं. संगीताची भाषा ही जागतिक आहे. तिथे शब्द समजायलाच हवेत असे नाही तसे असते तर सवाई गंधर्वला फरिनरांची गर्दी झाली नसती!लहान मुलाला अंगाई गीत म्हणून झोपवताना सूर लागायलाच हवा, आवाज छान असायलाच हवा असे नाही (हे स्वानुभवसिद्ध आहे, नाहीतर मी 'लिंबोणीच्या झाडामागे' हे गाणं म्हणताना माझा मुलगा कधीच झोपला नसता ;) ). गाण्यामधे माणसाला, समूहाला आकर्षून घेण्याची शक्ती असते. गणपतीच्या दिवसात आपण सारे समूहाने आरत्या म्हणतो त्यावेळचा माहोल आठवून बघा अंगावर काटा उभा रहातो! मनाला एकप्रकारची तरतरी देणारे परिणाम संगीताने साधतात. 'म्यूझिक थेरपी' सुद्धा ह्याच तत्त्वावर काम करते. ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो. भैरवीचे स्वर ऐकले की डोळ्यात पाणी आले नाही असे होत नाही. पाश्चात्य संगीतातही ठेका, ताल त्याने नाचायची होणारी ऊर्मी आणि त्यातून समूहाने एकत्र येऊन तो प्रसंग अंतर्बाह्य अनुभवणे हे होत असावे असा माझा अंदाज आहे. हा एक प्रकारचा मनोकायिक उपचारच आहे. आनंद देणारा अनुभव आहे. केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही. माझ्यासारखा बाथरुम सिंगर हा टबात गाताना किशोरकुमार गातोय एवढा समरसूनच गातो. कारण ते गाणे माझे माझ्यासाठी असते. इतरांसाठी नाही. चतुरंग

नंदन 30/12/2008 - 06:01
चर्चाविषय/लेख आवडला. लिखाळ म्हणतात तसे, अभिव्यक्तीसाठी गाणे हे सर्वात मुख्य कारण असावे. शब्द तोकडे पडू शकतात, एक चित्र हजार शब्दांएवढा आशय सांगत असले तरी सूर त्यापलीकडेही झेप घेऊ शकतात. 'सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते' हे विधान या संदर्भात आठवले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विचार आवडले ! कोणती तरी मानसिक भूक भागते पण ती हीच का ? हे काही सांगता येणार नाही. तसेच गायनाने लोक एकत्र येतात हे मान्य पण...''गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले. असो, लेख विचार करायला लावणारा आहे. ( काही आठवले तर पुन्हा खरडेन ) -दिलीप बिरुटे

चित्रा 30/12/2008 - 08:53
चर्चा विषय आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे. स्वतः गाणे का म्हणतो ते सांगणार्‍यांनाही धन्यवाद. धनंजय यांचे उत्तर चर्चाविषय अधिक सुस्पष्ट करणारे, मूळ लेखातील मुद्दे अधिक उलगडून दाखवणारे असे आहे. जीवशास्त्र आणि समाजशास्त्राची सांगड घातली जात असते असे दिसते. तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे) सौंदर्यशास्त्रातून तात्यांनी काही लिहावे हीच तर अपेक्षा होती, पण ते केवळ मला कळत नाही, मला मनाला बरे वाटते म्हणून मी गातो (स्वान्तसुखाय) असे म्हणून मोकळे झाले :) ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो. अगदी मान्य. तोच का असतो, हे काहींना शोधण्यासारखे वाटत असावे. केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही. प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे जीवशास्त्रीय कारणांत शोधणे, डार्विनच्या सिद्धांताशी मेळ घालणे हे योग्य आहे का ह्यासंबंधी प्रश्न असू शकतात. पण त्यासंबंधी मी अधिक वाचलेले नाही. मानवसमूहाची एकत्रित उद्दिष्टे मात्र असू शकतात, आणि त्यातील घटकांची स्वतःची अशी काही उद्दिष्टे. गायनकलेचे विचार हे असे वेगवेगळ्या घटकांच्या निमित्ताने आणि त्यांच्यापुरते होऊ शकतात असे दिसते. (धनंजयांच्या अवांतरप्रमाणे). सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते' सुरेख वाक्य. माहिती नव्हते. 'गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले. मलाही. पण आवाजावरून माणसाच्या स्वभावाची कल्पना करणे असे अनुभव बरेचदा येताना दिसतात. माद्या नरांची निवड आवाजाच्या प्रतीवरून किंवा इतर वैशिष्ट्यांवरून करीत असतील असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. आणि हे केवळ नरमादी निवड (सिलेक्शन) च्या बाबतीत होत असेल असे नाही, नोकरी मिळवताना किंवा इतरही जेथे निवडप्रक्रिया असते तेथेही होत असते. त्यामुळे चांगले आवाज/गायन यांचा लांबचा का होईना जगण्याच्या धडपडीशी/पुनरुत्पादनाशी संबंध असावा असे समजण्यास जागा आहे असे वाटते. पण तो तेवढाच केवळ आहे असे वाटत नाही.

सहज 29/12/2008 - 11:21
>>आपण गाणी का म्हणतो? येथे सर्वसामान्य सगळेच लोक धरले आहेत व ते मनोरंजन, मानसिक समाधान, विरंगुळा, हौस या साठी गातात हे माझे मत. काही विशिष्ट गायक अर्थात पेशा म्हणुन, पैसे मिळवायला. जरा आपला आवाज आजुबाजुच्या श्रोत्यांना पसंत आहे असे कळले तर मग तो गुण दाखवुन स्वताचे समुहात वेगळेपण प्रस्थापीत करण्यासाठी. >>गायन हे पुनरुत्पादन क्रियेसाठी सहाय्यभूत ठरते - ऍज अ जनरल रुल हे अमान्य मी गायला लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड. >>तरूण मुलामुलींना त्यांच्या जागृतावस्थेतील १/८ वेळ गाणी ऐकण्यात घालवावासा वाटावा अशी कोणती भूक यामुळे भागते आहे, असा एक प्रश्न ... हे बहुदा समुहकृती, माझ्याकडे आयपॉड / एम्पीथ्री प्लेयर [वॉकमन] या साधनांची उपलब्धता व संगीत ही मोठी बाजारपेठ. उपभोग्य वस्तु. एकदा हीच तरुण मंडळी मोठी माणसे होउन नेहमीच्या रामरगाड्यात अडकली की ऐकायचे प्रमाण जरा कमी होते इतकेच. बाकी सर्व डनबार, मिलर, पिंकर, पटेल या विद्यावाचस्पतींच्या कल्पनेचा खेळ. असला प्रश्न आमच्या टकूर्‍यात कधी आला नव्हता. :-)

विसोबा खेचर 29/12/2008 - 14:44
चित्रावैनी, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले. असो.. आता माझे मत - आपण गाणी का म्हणतो? मनाला अतिशय आनंद वाटतो म्हणून! निदान मी तरी याच कारणाकरता गातो. स्वत:च स्वत:चा आनंद मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत त्या पैकी गाणी म्हणणे हा एक मार्ग आहे.. मूलत: कुठल्याही फाईन आर्टच्या (जसे संगीत, साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प) अभिव्यक्तितून ती करणार्‍याला आणि तिचा आस्वाद घेणार्‍यांना, दोघांनाही आनंदच होतो. आपला, (स्वान्तसुखाय स्वानंदी) तात्या.

राघव 29/12/2008 - 15:17
या विषयावरून - साहित्य संगीत कलाविहीन पशूच की तो शृंगावीना या ओळी आठवल्यात. नीटसे आठवत नाही पण बहुदा वामनपंडीतांनी केलेल्या शतकत्रयीच्या भाषांतरातल्या असाव्यात. जाणकार सांगतीलच! बाकी तात्यांशी सहमत. :) मुमुक्षु

धमाल मुलगा 29/12/2008 - 15:38
लेख एकुणच अभ्यासु अंगाचा दिसतोय. डोक्यावरुन गेला ह्यातच आम्हाला वरील वाक्याची प्रचिती आली.. निदान मीतरी गाणी का म्हणतो ह्याचं उत्तर आहे: आजुबाजुची गर्दी हटवायला. ;)

सुनील 29/12/2008 - 15:43
पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. डॉ मिलर (पुनरुत्पादन क्रिया) यांचे मत पटत नाही मात्र डॉ डनबार (एकत्र येण्याची क्रिया) हे मात्र पटण्यासारखे आहे. डॉ पटेल यांचे, गाणे हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, हेही मान्य व्हावे. चांगला आवाज ही दैवी देणगी असली तरी त्याला उत्तम प्रकारे तयार करणे, ह्याला प्रयत्न हवेतच. आता प्रश्न आपण का गातो? स्वान्त्सुखाय, हे महत्त्वाचे कारण. कुणाचा तो पोटापाण्याचा व्यवसाय असेल तर त्याला/तीला गाण्यावाचून पर्यायच नाही. श्रम-परिहार हेदेखिल समुह गायनाचे एक महत्त्वाचे कारण. शेवटी काय? ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये गाना आये या ना आये, गाना चाहिये! (महान बाथरूम सिंगर) पंडित सुनीलजी Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ 29/12/2008 - 18:06
वा ! फार सुंदर चर्चा विषय. आपण विषयाची मांडणी सुद्धा फार चांगली केली आहे. माझ्या मते आपल्या निरनिराळ्या स्फूर्ती, निरनिराळ्या तर्‍हेने अभिव्यक्त होत असतात. जसे कुणाचा आनंद गाण्यातून तर कुणाचा चित्र काढून. कुणाचा अध्यात्मिक अनुभव काव्यातून तर कुणाचा मूर्ती घडवून. म्हणजे आतून येणारी स्फूर्ती माणसाला अभिव्यक्तीसाठी भाग पाडते आणि त्या अभिव्यक्तीला आपण कला म्हणतो. मग कामप्रेरणा जशी नृत्यातून साकार होईल तशी गाण्यातून आणि तशीच चित्रांतून. त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन. काही पक्षी आपल्या जोडीदाराची निवड त्याने बांधलेल्या घरट्याकडे पाहून करतात तर काही त्याच्या आकर्षक रंगाकडे तर काही त्याच्या तुर्‍याकडे अथवा पिसर्‍याकडे. यातच काही पक्षी जोडीदाराची निवड गाण्यावरुन करतात. वंशसातत्य एका विशिष्ट प्रजातीचे कसे टिकेल याचे काही ठराविक संकेत असतात. समूहगीताचे मह्त्त्व मान्यच आहे. अशी गीते व्यक्ती आणि समाज दोन्हींवर परिणाम करतात. गायन प्रक्रिया हा मला अपघात वाटत नसून ती तर एक न टाळता येण्यासारखी घटना वाटते. शब्द नीट रचून भाषा आजच्यासारखी बनायच्या आधीच झर्‍याचा वार्‍याचा आवज ऐकून त्याची नक्कल करायचा मोह कुणालाही होईल. पक्ष्यांची गाणी, कोल्हेकुई हे प्रकार तर रोजचेच अनुभवाचे आणि नक्कल करायला मोह पाडणारे. गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते.
क्र. २ चे मत (डॉ. डनबार यांचे) जर खरे असले, आणि भविष्यकाळात गायनाचे असे शास्त्रीय विश्लेषण करीत गायनाचा वापर स्वतःचे समूह विकसित आणि प्रभावशाली करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसमूहाने (जाणीवपूर्वक) करून घेतला तर जे समाज असे करणार नाहीत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल का? का हा सर्व कल्पनेचा खेळ आहे?
हा कल्पनेचा खेळ वाटत नाही. सामगायनापासून आजच्या काळातल्या भजन, सिने संगीता पर्यंत मानवाने हे जाणलेले दिसते की गाणे समूहाला एकत्र बांधते. वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. गाणे हे समूहातल्या घटकांच्या मना मनांना गुंफणारा धागा आहे असे वाटते. ( 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकांत हंगेरीच्या वर्णनात एक वाक्य आहे की ज्या देशांत तरुणांच्या ओठांवर देशभक्तीचे गाणे नसेल त्या देशाचे भविष्य चांगले नसेल. अश्या अर्थाचे. नीट वाचून खात्री करीन.) 'धन्य ती गायनी कला' असे समर्थ म्हणाले आहेत. :) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विकास 29/12/2008 - 20:51
आपण गाणे का म्हणतो याचा बर्‍याच पद्धतीने विचार करता येईल. वर मूळ लेखात जे विचार विविध तज्ञांचे आहेत त्याच धरतीवर हे विचार आपल्याला इतरत्र दिसून येतील. एक पटकन डोक्यात आलेले गाणे, "हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा" हे वर केशवराव यांनी सांगितले आहेच. थोडक्यात मनातले प्रेम, हे गीत आणि संगीत यातून व्यक्त होते, असे म्हणायचे आहे... तसेच दुसरे पटकट आठवते त्यात "साउंड ऑफ मुझिक" मधे ज्युली अँड्र्यूज "when you know the notes to sing, you can sing most anything" हे "डो रे मी फा..." च्या चालीत म्हणून दाखवते आणि तीचा उद्देश हा आनंदात जगताना गाणे सुचू शकते असा काहीसा आहे. शंकराभरणम मधे त्यातील नायक - संगीत गुरू - शंकर शास्त्री, ह्याच्या दृष्टीने शास्त्रीय संगीत ही पूजा असल्यासारखी आहे. त्यात एकदा त्याच्या शास्त्रीय संगीताच्या तपस्येवर तो "पॉप मुझिक" चे वेड असलेल्या तरूणाला त्याच्याहूनही छान पद्धतीने ते ऐकवून दाखवल्याचा एक किस्सा आहे. लिखाळ नी वर सामवेद सांगितला आहे. सामवेद हा भारतीय संगीतातील पहीला अध्याय आहे असे काहीसे समजले जाते... म्हणूनच श्रीकृष्णाने गीतेत "वेदांमधे मी सामवेद आहे" असे म्हणले आहे. कुधीतरी कुठेतरी एक वाक्य वाचल्याचे आठवले: Our sweetest songs are those that tell of saddest thought. गुगल्यावर चक्क ते आत्ता मिळाले ते Percy Bysshe Shelley चे आहे. तसे म्हणाल तर ज्यांना सैगल/मुकेश पासून ते किशोर कुमार यात कुणाचीही गाणी आठवतील त्यांना या वाक्यात चपखल बसतील अशी अनेक गाणी आठवतील... उ.दा. - जिंदा हू इस तरह के गमे पासून ते जिंदगी के सफर मे गुजर जाते है.. पर्यंत अनेक... बालकवींचे (लतामुळे) प्रसिद्ध झालेल्या "माझे गाणे" मधे त्यांनी गाणे अजून एका उच्च कोटीला नेऊन ठेवले: "ही मोक्षाची, स्वातंत्र्याची उन्नतीची माला, सौभाग्याची तार लागलो मी ही छेडायाला हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली, मंगल मंगल मद्गानाची गती ही शेवटली" ---- पण हे सर्व थोरांच्या गोष्टी झाल्या... गाण्याची / संगीताची उत्पत्ती कशी झाली हे पहायचे असेल तर येथे (साधारण ६:५५ पर्यंत ओढून) पुढे पहा...(हिस्टरी ऑफ वर्ल्ड - मेल ब्रुक्स). :-) आणि मी (आणि माझ्या सारखे इतर) गाणे का म्हणतो (म्हणतात) याचे कारण जास्त महत्वाचे आहे - जितके गाणे म्हणतो, तितके साबण नीट लावून अंघोळ होते :-)

In reply to by रामदास

विकास 30/12/2008 - 00:14
है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुरमे गाते है हे तलत मेहेमूदचं गानही तेच सांगतंय नाही का .? खरचं की! आठवणीबद्दल धन्यवाद!

चित्रा 29/12/2008 - 21:54
हा लेख नाही, धड समीक्षाही नाही, कौलही नाही. चर्चा म्हणून वर्गीकरण करायला हवे होते. तरी प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद. सहज म्हणतात, तरूण मुले गातात कारण समूहकृतीचा परिणाम. म्हणजेच ही मुले एखाद्या समूहात सामील होण्यासाठी गाणे स्विकारतात, आयपॉड विकत घेतात. म्हणजे डनबार यांच्या मताप्रमाणे हे झाले, नाही का? व्यक्तीसमूह तयार करण्याचाच हा एक मार्ग. एकदा समूह तयार झाले की त्यांच्याकरवी संस्कृतीचा, उत्पादनांचा प्रसार करणे सोपे असावे. अर्थात कोणी जाणीवपूर्वक असे करते का आपोआपच एकदा गरज तयार झाली की बाजाराच्या योग्य अशा वस्तू बनायला लागतात हे विचार करण्यासारखे असू शकेल. मी लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड. हाहा! पण खरे तर शास्त्रज्ञ असे म्हणतायत की तुमच्या जोडीदारणीने तुमचा आवाज आधीच आवडल्याची नोंद नकळत केली असावी. हां, आताही फक्त तिच्यासाठीच म्हणून केवळ गायलात तर लकीच ठराल असे वाटते. जोडीदारापर्यंत भावना पोहोचवायला एखाद्या सुरेल गाण्याहून अधिक प्रभावी माध्यमे किती असतील? तात्या म्हणतात, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले. विश्लेषण तात्यांच्या डोक्यावरून गेले असे शक्य नाही, असे वाटते. जर रागदारी समजते, गाण्यातल्या जागा कळतात, तर हे विश्लेषण डोक्यावरून गेले आहे हे मान्य नाही. तुम्हाला गाण्याचे अशा प्रकारे विश्लेषण करू नयेसे वाटते का? मलाही आधी वाटले, की एवढे विश्लेषण करण्याची गरज आहे का? गाण्याचा आनंद त्यामागील शास्त्र न समजता घेता येऊ शकतो की. आणि कोणाला त्यामुळे त्रासही होत नाही. पण हिमेसभाईंचे गाणेही या जगात आहे, भीमसेनांचेही, आणि ढँटढॅण म्युजीकही. त्यातले कोणते गाणे का आणि कधी आवडते, नक्की अमूक वेळेला तमूकच राग का म्हणावा, यामागेही शास्त्र असावे, किंवा काही निरीक्षणे असावीत. हे पटत असले तर शास्त्राचा वेगळ्या अंगाने अभ्यास करणेही पटावे. असे सर्व ज्ञान मला तरी नाही, आणि कोणी यासंबंधी कुतुहल वाटून माहिती मिळवत असेल तर ती माहिती वाचायला मला आवडते एवढेच म्हणते. सुनील म्हणतात, पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. ह्या दुव्यावर ऐका. आणि हाही दुवा माहितीपूर्ण आहे.. समूहाने एकत्र गायले की वन्य प्राण्यांना समूहशक्तीचा अंदाज येत असून ते अधिक त्रास देत नाहीत, पकडता येत असावे असे असू शकेल. म्हणजेच गाण्यामध्ये काही नियंत्रण करण्याचे एक सामर्थ्य आहे. मागे एक विज्ञानकथा वाचली होती, त्यात एक शास्त्रज्ञ (मला वाटते जगाच्या बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी) अशी एक भारून टाकणारी सुरावट जगाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे अनेक माणसे एकाच वेळी भारून जाऊन मृत्युमुखी पडतील (हो, आहे खरी भेवडवणारी कल्पना).आणि मग त्याची एक विद्यार्थिनी हा प्रयत्न अमानुष असल्याने बलिदान करून जगाला या अमानुष कृत्यापासून वाचवते. आता अशा प्रकारे दुष्टांनी जर संगितकलेचा अभ्यास केला तर त्यपेक्षा जगाचे भले यात नाही का, की सर्व सज्जनांनीही असा अभ्यास करावा? लिखाळांनी लेखातील विचारांचा घेतलेला मागोवा नेटकेपणे घेतला आहे. वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. - नेमके हेच मनात आले होते, स्वातंत्र्यलढ्यात प्रभातफेर्‍यांमध्ये गाणी म्हणणे हेही याच पठडीतले असावे. ते त्या काळाच्या पुढार्‍यांनी मुद्दाम समजून केले असे म्हणायचे नाही, पण माणसाला गाण्यांचे महत्त्व नकळत पटलेच आहे. हल्लीच्या काळात याचा विचार अधिक खोलात जाऊन होतो आहे एवढेच. त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन. ह्याच्याशी जवळपास सहमत. गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते. - आधी गाणे आणि मग भाषा असाही एक मतप्रवाह आहेच. पण पि़कर म्हणतात तसे जर गाणे ही कारागिरी असली तर तिचे महत्त्व केवळ सौंदर्य एवढाच आहे, ते जगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल पण पुनरुत्पादनाप्रमाणे माणसाच्या गरजेचे नाही असेही एक मत आहे. पण कुठचाही नवरा गाण्याच्या निमित्ताने का होईना, आंघोळ स्वच्छ, सुवासिक साबणाने करीत असेल तर पुनरुत्पादन प्रक्रियेला झाली तर मदतच होईल एवढे मात्र खरे.. ;)

धनंजय 30/12/2008 - 04:38
विचार करायला लावतो. मला वाटते की संदर्भानुसार वेगवेगळी उत्तरे असू शकतात. जीवशास्त्रीय उत्तरांपैकी साधारण दोन प्रवाह दिसतील १. संगीतप्रेम असलेले लोक प्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (मिलर, डनबार) २. संगीतप्रेम असलेल्या लोकांपाशी दुसरे असे काही अवश्यसंबंधाने असते, त्या दुसर्‍या गुणामुळे संगीतप्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (पिंकर) ३. संगीत हे जीवशास्त्रीय नाही, समाजशास्त्रातले आहे (पटेल) संगीत असलेले समाज टिकाऊ असतात - प्रत्येक व्यक्तीला संगीत जमले नाही तरी त्या व्यक्तीचे जीवशास्त्र ठीकच चालते. (२ आणि ३ हे एकमेकांच्या फार जवळ आहेत - जीवशास्त्रातून नाद करू शकणारा, बोल उच्चारणारा गळा मिळाला आहे - मग मधुर नाद आणि तालाचे बोल उत्पन्न होऊ शकतील. प्रशिक्षणाने आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतील...) समाजशास्त्रातून किंवा सौंदर्यशास्त्रातून उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तर वेगळेच (पण तरीसुद्धा समर्पक उत्तर मिळू शकेल). तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे :-) ) पुरातन "ग्राम" पद्धतीचे संगीत लोकांना फारसे आवडेना का झाले? हल्लीचे शास्त्रीय संगीत अधिक रंजक का वाटू लागले? काहींना हिमेसभाईंचे संगीत अधिक का आवडू लागले आहे? अशा प्रकारच्या विचाराने समाजशास्त्रातून काही उत्तर मिळू शकेल. इकॉनॉमिस्टमधला लेख आणि चित्रा यांचा चर्चाप्रस्ताव दोन्ही मस्त. धन्यवाद! (अवांतर : वेगवेगळी समर्पक उत्तरे म्हणजे आंधळ्यांच्या हत्तीसारखी नसतात. वेगवेगळ्या प्रसंगांत एक-एक करून पूर्णपणे बरोबर असू शकतात - माझे मत. जिलबी इतकी लोकप्रिय "आजची खादाडी" का आहे? याचे जीवशास्त्रीय उत्तर "मनुष्याला गोड-तुपकट अन्न कसे काय आवडते?" या दिशेने जाईल. पण ते उत्तर हलवायाच्या दृष्टीने सर्वथा निरुपयोगी आहे. "पीठ अमुक इतके सरबरीत भिजवले,... पाक दोन तारी केला पाहिजे, ..., मग जिलबी आवडते, नाहीतर कडक/लेचीपेची लोकांना आवडत नाही" हे हलवायाला उपयोगी उत्तर छायाचित्रकारासाठी अत्यंत निरुपयोगी आहे. "अमुक रंगाची जिलबी असेल, कॅमेरा तमुक प्रकारे वापरला, तर फोटो बघणार्‍याची लाळ टपटप गळते" हे छायाचित्रकाराला उपयोगी उत्तर आणखी कोणाला निरुपयोगी आहे. पण तरी त्या-त्या व्यक्तीला ते-ते उत्तरच सर्वाधिक योग्य आहे. सर्व उत्तरे जोडून पूर्ण "हत्ती" बनवलाच तर उलट कोणालाच उपयोग होणार नाही.)

मुक्तसुनीत 30/12/2008 - 04:45
लेख आवडला. संगीतासारख्या एखाद्या विषयावर इतक्या वेगळ्या अंगाने विचार केल्याचे पाहून कौतुक वाटते.

चतुरंग 30/12/2008 - 05:04
शब्द आणि सूर हे माणसाचे आदिम साथीदार आहेत असं मला वाटतं. संगीताची भाषा ही जागतिक आहे. तिथे शब्द समजायलाच हवेत असे नाही तसे असते तर सवाई गंधर्वला फरिनरांची गर्दी झाली नसती!लहान मुलाला अंगाई गीत म्हणून झोपवताना सूर लागायलाच हवा, आवाज छान असायलाच हवा असे नाही (हे स्वानुभवसिद्ध आहे, नाहीतर मी 'लिंबोणीच्या झाडामागे' हे गाणं म्हणताना माझा मुलगा कधीच झोपला नसता ;) ). गाण्यामधे माणसाला, समूहाला आकर्षून घेण्याची शक्ती असते. गणपतीच्या दिवसात आपण सारे समूहाने आरत्या म्हणतो त्यावेळचा माहोल आठवून बघा अंगावर काटा उभा रहातो! मनाला एकप्रकारची तरतरी देणारे परिणाम संगीताने साधतात. 'म्यूझिक थेरपी' सुद्धा ह्याच तत्त्वावर काम करते. ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो. भैरवीचे स्वर ऐकले की डोळ्यात पाणी आले नाही असे होत नाही. पाश्चात्य संगीतातही ठेका, ताल त्याने नाचायची होणारी ऊर्मी आणि त्यातून समूहाने एकत्र येऊन तो प्रसंग अंतर्बाह्य अनुभवणे हे होत असावे असा माझा अंदाज आहे. हा एक प्रकारचा मनोकायिक उपचारच आहे. आनंद देणारा अनुभव आहे. केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही. माझ्यासारखा बाथरुम सिंगर हा टबात गाताना किशोरकुमार गातोय एवढा समरसूनच गातो. कारण ते गाणे माझे माझ्यासाठी असते. इतरांसाठी नाही. चतुरंग

नंदन 30/12/2008 - 06:01
चर्चाविषय/लेख आवडला. लिखाळ म्हणतात तसे, अभिव्यक्तीसाठी गाणे हे सर्वात मुख्य कारण असावे. शब्द तोकडे पडू शकतात, एक चित्र हजार शब्दांएवढा आशय सांगत असले तरी सूर त्यापलीकडेही झेप घेऊ शकतात. 'सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते' हे विधान या संदर्भात आठवले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विचार आवडले ! कोणती तरी मानसिक भूक भागते पण ती हीच का ? हे काही सांगता येणार नाही. तसेच गायनाने लोक एकत्र येतात हे मान्य पण...''गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले. असो, लेख विचार करायला लावणारा आहे. ( काही आठवले तर पुन्हा खरडेन ) -दिलीप बिरुटे

चित्रा 30/12/2008 - 08:53
चर्चा विषय आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे. स्वतः गाणे का म्हणतो ते सांगणार्‍यांनाही धन्यवाद. धनंजय यांचे उत्तर चर्चाविषय अधिक सुस्पष्ट करणारे, मूळ लेखातील मुद्दे अधिक उलगडून दाखवणारे असे आहे. जीवशास्त्र आणि समाजशास्त्राची सांगड घातली जात असते असे दिसते. तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे) सौंदर्यशास्त्रातून तात्यांनी काही लिहावे हीच तर अपेक्षा होती, पण ते केवळ मला कळत नाही, मला मनाला बरे वाटते म्हणून मी गातो (स्वान्तसुखाय) असे म्हणून मोकळे झाले :) ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो. अगदी मान्य. तोच का असतो, हे काहींना शोधण्यासारखे वाटत असावे. केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही. प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे जीवशास्त्रीय कारणांत शोधणे, डार्विनच्या सिद्धांताशी मेळ घालणे हे योग्य आहे का ह्यासंबंधी प्रश्न असू शकतात. पण त्यासंबंधी मी अधिक वाचलेले नाही. मानवसमूहाची एकत्रित उद्दिष्टे मात्र असू शकतात, आणि त्यातील घटकांची स्वतःची अशी काही उद्दिष्टे. गायनकलेचे विचार हे असे वेगवेगळ्या घटकांच्या निमित्ताने आणि त्यांच्यापुरते होऊ शकतात असे दिसते. (धनंजयांच्या अवांतरप्रमाणे). सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते' सुरेख वाक्य. माहिती नव्हते. 'गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले. मलाही. पण आवाजावरून माणसाच्या स्वभावाची कल्पना करणे असे अनुभव बरेचदा येताना दिसतात. माद्या नरांची निवड आवाजाच्या प्रतीवरून किंवा इतर वैशिष्ट्यांवरून करीत असतील असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. आणि हे केवळ नरमादी निवड (सिलेक्शन) च्या बाबतीत होत असेल असे नाही, नोकरी मिळवताना किंवा इतरही जेथे निवडप्रक्रिया असते तेथेही होत असते. त्यामुळे चांगले आवाज/गायन यांचा लांबचा का होईना जगण्याच्या धडपडीशी/पुनरुत्पादनाशी संबंध असावा असे समजण्यास जागा आहे असे वाटते. पण तो तेवढाच केवळ आहे असे वाटत नाही.
इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.

ऍसिड हल्ला आणि तरुण, तरुणी

अन्वय ·

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=1211:2008-12-14-06-23-54&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58 ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

नमस्कार, झालं ते अगदी योग्य झालं असं माझं मत आहे. पोलिसांच्या कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=1211:2008-12-14-06-23-54&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58 ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

नमस्कार, झालं ते अगदी योग्य झालं असं माझं मत आहे. पोलिसांच्या कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
आंध्र प्रदेशमधील वरंगळ जिल्ह्यात दोन तरुणींवर ऍसिड हल्ला केला गेला. हल्ला करणारे तीन तरुण सुशिक्षित होते. त्यांनी इतक्‍या टोकाची भूमिका का घेतली? ज्या तरुणींवर हल्ला झाला, त्यांचा दोष काय, यांसारखे अनेक प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत. स्वप्निका आणि प्रणिता या विद्यार्थिनी वरंगळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दहा डिसेंबर रोजी दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांना श्रीनिवास (23), संजय (22) व हरिकृष्ण (23) या तरुणांनी गाठले आणि काही लक्षात यायच्या आत त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.