मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे "बळी'

अन्वय ·

कलंत्री 13/12/2008 - 17:50
शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचेही पद मुलीच्या गुणात फेरफार केल्यामुळे गेल्याचे स्मरते. विलासराव यांनी मात्र त्यांना जनतेच्या दुखाचे सोयरसुतक नाही हेच दाखविले.

टायगर 13/12/2008 - 18:22
या तिघांचे "बळी' गेले असे म्हटले आहे. "बळी' हा शब्द इथे योग्य वाटतो का? बळी हा दिला जातो, हे तर आपल्याच कर्माने गेले आहेत. मला असे वाटते की, हे सर्वजण पदावरून बाजूला गेले, ते योग्यच झाले. विलासराव यांच्या रुपाने महाराष्ट्राला प्रथमच एक अत्यंत निष्क्रीय मुख्यमंत्री मिळाला होता. ते गेल्याने महाराष्ट्र मोकळा श्‍वास घेऊ शकेल, असे वाटते. बाकी मार्गारेट अल्वांबद्दल काय बोलणार? नटवरही आपल्याच करणीचे फळे भोगत आहेत.

विकास 13/12/2008 - 19:47
...नटवरसिंह, मार्गारेट अल्वा आणि विलासराव देशमुख ही तीन नावे पुरेशी आहेत. खरे आहे. यात अजून एक विरोधाभास वाटणारे (म्हणजे आई-बापाने मुलासाठी करण्या ऐवजी) उदाहरण हे नितेश राणेचे आहे. त्याचा मात्र खरेच वडलांच्या बंडाळीमुळे बळी गेला असे वाटले...बाकी "बळी" हा शब्द इतर तिघांना तितकासा लागू होतो असे वाटत नाही. विलासराव तर काय अजूनही अशोक चव्हाणांचे "कान पिळत" बसले आहे असे म्हणले जाते... इतके महत्व जेंव्हा इतक्या नाकर्त्या माणसाला काँग्रेस नेतृत्व (असेच इतर पक्षातही होऊ शकेल ,आश्चर्य वाटणार नाही) कसे देते हे पाहीले की "डाल मे कुछ काला है" असेच म्हणावे लागते. कलंत्रीसाहेबांनी सांगितलेल्या निलंगेकरांच्या उदाहरणाव्यतिरीक्त इंदीरा गांधींचे पण आसन संजय गांधींमुळे डळमळीत झाले होते असे वाटते. तरी देखील, "व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, याचे भान स्वार्थी राजकारण्यांना राहत नाही. " हे वाक्य जरा बदलावेसे वाटते. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे उदाहरण आठवते.
संयुक्त महाराष्ट्र लढा हा महाराष्ट्रातील विविध आणि एकमेकांशी वैचारीक विरोध असलेल्या राजकीय नेतृत्वाने एकत्र येऊन लढला होता. अर्थात काँग्रेस त्यात नव्हते कारण नेहरूंचा त्या लढ्याला विरोध होता. त्या संदर्भात यशवंतराव चव्हाण एका वादात लढ्याला उद्देशून या अर्थी म्हणाले होते की , "नेहरू हे राष्ट्रापेक्षा मोठे आहेत". (पुढे याच पद्धतीने कोणीतरी "इंडीया इज इंदीरा" म्हणाले होते. ). त्यावेळेस या एका वाक्यावर आचार्य अत्रे हे संतापले होते आणि वैतागून या अर्थी म्हणाले होते की "राष्ट्रापेक्षा व्यक्तीला मोठे समजाताहात, तुम्ही कायमच लहान रहाल."
थोडक्यात मला वाटते राजकारणी असो अथवा सामान्य, त्याने व्यक्ती आणि पक्ष/संघटना यांच्याशी कितीही बांधिलकी ठेवली तरी अंतिम आणि प्रामाणिक बांधिलकी ही देशाशी ठेवणे महत्वाचे वाटते. दुर्दैवाने आज अशा विचाराने वागणारे राजकारणी विरळ दिसतात अथवा दिसतच नाहीत आणि त्याचे महत्व सामान्यांना पण रोजच्या पोटापाण्याच्या लढ्यात समजत नाही. म्हणूनच लोकशाही असून देखील बहुमतवाल्या पक्षाचे निर्वाचीत सदस्य नाकर्त्या निर्वाचीत नेतृत्वाला साधे सुनावण्याच्या आणि काढण्याच्या मागे लागण्या ऐवजी दिल्लीकडे डो़ळे लावून मजा बघत बसतात आणि विलासरावांसारखा माणूस इतके सर्व होऊन देखील "मी आनंदी आणि नशिबवान आहे" वगैरे राजीनामा देताना बोलू शकतो.

कलंत्री 13/12/2008 - 21:17
लालबहाद्दुर शास्त्रींचा मुलगा नोकरीसाठी फिरत होता आणि नोकरी मिळत नव्हती. तेंव्हा त्याने आपल्या बाबांना विनंती केली की तुम्ही जर कोठे शिफारस केली तर मला नक्की नोकरी मिळेल. लालबहाद्दुर शांतपणे म्हटले की भारतातल्या सर्व बेरोजगांराना नोकरी मिळू दे मग तुझी शिफारस करतो. काही वर्ष थांब. नंतर आपल्या सचिवाला बोलावुन सांगितले की माझा मुलगा माझ्या नावाचा दूरुपयोग तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवा. माझ्या पदाला, पक्षाला याच्यामुळे बट्टा लागायला नको. आताच्या राजकारणीवर वेगळे भाष्य करायला नकोच.

कलंत्री 13/12/2008 - 17:50
शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचेही पद मुलीच्या गुणात फेरफार केल्यामुळे गेल्याचे स्मरते. विलासराव यांनी मात्र त्यांना जनतेच्या दुखाचे सोयरसुतक नाही हेच दाखविले.

टायगर 13/12/2008 - 18:22
या तिघांचे "बळी' गेले असे म्हटले आहे. "बळी' हा शब्द इथे योग्य वाटतो का? बळी हा दिला जातो, हे तर आपल्याच कर्माने गेले आहेत. मला असे वाटते की, हे सर्वजण पदावरून बाजूला गेले, ते योग्यच झाले. विलासराव यांच्या रुपाने महाराष्ट्राला प्रथमच एक अत्यंत निष्क्रीय मुख्यमंत्री मिळाला होता. ते गेल्याने महाराष्ट्र मोकळा श्‍वास घेऊ शकेल, असे वाटते. बाकी मार्गारेट अल्वांबद्दल काय बोलणार? नटवरही आपल्याच करणीचे फळे भोगत आहेत.

विकास 13/12/2008 - 19:47
...नटवरसिंह, मार्गारेट अल्वा आणि विलासराव देशमुख ही तीन नावे पुरेशी आहेत. खरे आहे. यात अजून एक विरोधाभास वाटणारे (म्हणजे आई-बापाने मुलासाठी करण्या ऐवजी) उदाहरण हे नितेश राणेचे आहे. त्याचा मात्र खरेच वडलांच्या बंडाळीमुळे बळी गेला असे वाटले...बाकी "बळी" हा शब्द इतर तिघांना तितकासा लागू होतो असे वाटत नाही. विलासराव तर काय अजूनही अशोक चव्हाणांचे "कान पिळत" बसले आहे असे म्हणले जाते... इतके महत्व जेंव्हा इतक्या नाकर्त्या माणसाला काँग्रेस नेतृत्व (असेच इतर पक्षातही होऊ शकेल ,आश्चर्य वाटणार नाही) कसे देते हे पाहीले की "डाल मे कुछ काला है" असेच म्हणावे लागते. कलंत्रीसाहेबांनी सांगितलेल्या निलंगेकरांच्या उदाहरणाव्यतिरीक्त इंदीरा गांधींचे पण आसन संजय गांधींमुळे डळमळीत झाले होते असे वाटते. तरी देखील, "व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, याचे भान स्वार्थी राजकारण्यांना राहत नाही. " हे वाक्य जरा बदलावेसे वाटते. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे उदाहरण आठवते.
संयुक्त महाराष्ट्र लढा हा महाराष्ट्रातील विविध आणि एकमेकांशी वैचारीक विरोध असलेल्या राजकीय नेतृत्वाने एकत्र येऊन लढला होता. अर्थात काँग्रेस त्यात नव्हते कारण नेहरूंचा त्या लढ्याला विरोध होता. त्या संदर्भात यशवंतराव चव्हाण एका वादात लढ्याला उद्देशून या अर्थी म्हणाले होते की , "नेहरू हे राष्ट्रापेक्षा मोठे आहेत". (पुढे याच पद्धतीने कोणीतरी "इंडीया इज इंदीरा" म्हणाले होते. ). त्यावेळेस या एका वाक्यावर आचार्य अत्रे हे संतापले होते आणि वैतागून या अर्थी म्हणाले होते की "राष्ट्रापेक्षा व्यक्तीला मोठे समजाताहात, तुम्ही कायमच लहान रहाल."
थोडक्यात मला वाटते राजकारणी असो अथवा सामान्य, त्याने व्यक्ती आणि पक्ष/संघटना यांच्याशी कितीही बांधिलकी ठेवली तरी अंतिम आणि प्रामाणिक बांधिलकी ही देशाशी ठेवणे महत्वाचे वाटते. दुर्दैवाने आज अशा विचाराने वागणारे राजकारणी विरळ दिसतात अथवा दिसतच नाहीत आणि त्याचे महत्व सामान्यांना पण रोजच्या पोटापाण्याच्या लढ्यात समजत नाही. म्हणूनच लोकशाही असून देखील बहुमतवाल्या पक्षाचे निर्वाचीत सदस्य नाकर्त्या निर्वाचीत नेतृत्वाला साधे सुनावण्याच्या आणि काढण्याच्या मागे लागण्या ऐवजी दिल्लीकडे डो़ळे लावून मजा बघत बसतात आणि विलासरावांसारखा माणूस इतके सर्व होऊन देखील "मी आनंदी आणि नशिबवान आहे" वगैरे राजीनामा देताना बोलू शकतो.

कलंत्री 13/12/2008 - 21:17
लालबहाद्दुर शास्त्रींचा मुलगा नोकरीसाठी फिरत होता आणि नोकरी मिळत नव्हती. तेंव्हा त्याने आपल्या बाबांना विनंती केली की तुम्ही जर कोठे शिफारस केली तर मला नक्की नोकरी मिळेल. लालबहाद्दुर शांतपणे म्हटले की भारतातल्या सर्व बेरोजगांराना नोकरी मिळू दे मग तुझी शिफारस करतो. काही वर्ष थांब. नंतर आपल्या सचिवाला बोलावुन सांगितले की माझा मुलगा माझ्या नावाचा दूरुपयोग तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवा. माझ्या पदाला, पक्षाला याच्यामुळे बट्टा लागायला नको. आताच्या राजकारणीवर वेगळे भाष्य करायला नकोच.
मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या, पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हा काही मुंबईतील पहिला हल्ला नव्हता; परंतु या वेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित जीवनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे यापूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांपेक्षा ही घटना समाजमनावर अधिक तीव्रतेने आदळली.

भ्रमणगाथा -९ लवणखाणी

स्वाती दिनेश ·

रेवती 12/12/2008 - 00:55
हा भाग फारच माहितीपूर्ण व धावपळीचा होता. लवणखाणींची माहिती मस्तच. सगळेजण घरी पोहोचल्यावर मीही सुटकेचा निश्वास टाकला. पहिल्या भागापसून ते ह्या शेवटच्या भागापर्यंत सगळी भ्रमणगाथा आवडली. रेवती

छोटा डॉन 12/12/2008 - 07:21
स्वातीताई, खरे आहे तुझे, शेवटचा दिवस भारीच झाला होता. ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... आयला हे फॉटु कसे कय टाकले एवढे भारी ? णविणच स्टाईल आहे बॉ, मस्त आहे एकदम ... अवांतर : मला सॉल्ट माईन्स मध्ये नमुन्यासाठीची भेट म्हणुन मिळालेली "मिठाची बाटली / डबी / कुपी " पॅकिंगमध्ये हरवुन गेली. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

शाल्मली 12/12/2008 - 15:50
ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... अगदी बरोबर ! बापरे काय धावपळ झाली होती.. आणि अश्या रितीने आपली सहल अतिशय मजेत झाली... मस्त वर्णन. परत एकदा सहल अनुभवायला मजा आली. :) --शाल्मली.

झकासराव 12/12/2008 - 07:46
मस्त वर्णन आणि फोटु. :) जमिनीच्या खाली ८० ते १८० मीटर हे आकडे ऐकुन जरा भितीच वाटली. किती खोल आहेत ह्या खाणी. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनस्वी 12/12/2008 - 12:26
मस्तच! मीठाच्या खाणीचे आणि भ्रमणगाथेच्या शेवटच्या दिवशीचे धावते-पळते वर्णन आवडले. फोटो एकदम छोटे छोटे का टाकलेत?

सुनील 12/12/2008 - 14:09
धावपळीचे वर्णन आवडले. फोटोमात्र नेहेमीसारखे टाकले नाहीत. का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वर्णन छान. फोटो छान. कोलाज पध्दतीने टाकलेत ना? तुमच्या झुकझुकगाडीचा फोटो बघून मज्जा वाटली. बिपिन कार्यकर्ते

सहज 15/12/2008 - 14:26
खाणीचे वर्णन अतिशय आवडले. पांढर्‍या एप्रन मधले मिपाकरांचे फोटो मस्तच. :-)

छान वर्णन.. आणि गाडीवर एप्रन घालून बसलेले मिपाकर एकदम झकास... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती 12/12/2008 - 00:55
हा भाग फारच माहितीपूर्ण व धावपळीचा होता. लवणखाणींची माहिती मस्तच. सगळेजण घरी पोहोचल्यावर मीही सुटकेचा निश्वास टाकला. पहिल्या भागापसून ते ह्या शेवटच्या भागापर्यंत सगळी भ्रमणगाथा आवडली. रेवती

छोटा डॉन 12/12/2008 - 07:21
स्वातीताई, खरे आहे तुझे, शेवटचा दिवस भारीच झाला होता. ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... आयला हे फॉटु कसे कय टाकले एवढे भारी ? णविणच स्टाईल आहे बॉ, मस्त आहे एकदम ... अवांतर : मला सॉल्ट माईन्स मध्ये नमुन्यासाठीची भेट म्हणुन मिळालेली "मिठाची बाटली / डबी / कुपी " पॅकिंगमध्ये हरवुन गेली. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

शाल्मली 12/12/2008 - 15:50
ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... अगदी बरोबर ! बापरे काय धावपळ झाली होती.. आणि अश्या रितीने आपली सहल अतिशय मजेत झाली... मस्त वर्णन. परत एकदा सहल अनुभवायला मजा आली. :) --शाल्मली.

झकासराव 12/12/2008 - 07:46
मस्त वर्णन आणि फोटु. :) जमिनीच्या खाली ८० ते १८० मीटर हे आकडे ऐकुन जरा भितीच वाटली. किती खोल आहेत ह्या खाणी. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनस्वी 12/12/2008 - 12:26
मस्तच! मीठाच्या खाणीचे आणि भ्रमणगाथेच्या शेवटच्या दिवशीचे धावते-पळते वर्णन आवडले. फोटो एकदम छोटे छोटे का टाकलेत?

सुनील 12/12/2008 - 14:09
धावपळीचे वर्णन आवडले. फोटोमात्र नेहेमीसारखे टाकले नाहीत. का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वर्णन छान. फोटो छान. कोलाज पध्दतीने टाकलेत ना? तुमच्या झुकझुकगाडीचा फोटो बघून मज्जा वाटली. बिपिन कार्यकर्ते

सहज 15/12/2008 - 14:26
खाणीचे वर्णन अतिशय आवडले. पांढर्‍या एप्रन मधले मिपाकरांचे फोटो मस्तच. :-)

छान वर्णन.. आणि गाडीवर एप्रन घालून बसलेले मिपाकर एकदम झकास... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3

रामदुलारीला राग का आला?

श्रीकृष्ण सामंत ·

संजय अभ्यंकर, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विदेश 11/12/2008 - 22:30
मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका "जरा" असलेल्या मानसशास्त्राच्या पुळक्याचे "भरपूर" छान वर्णन!

In reply to by विदेश

विदेश, आपल्याला वाचून छान वाटलं हे वाचून बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

संजय अभ्यंकर, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विदेश 11/12/2008 - 22:30
मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका "जरा" असलेल्या मानसशास्त्राच्या पुळक्याचे "भरपूर" छान वर्णन!

In reply to by विदेश

विदेश, आपल्याला वाचून छान वाटलं हे वाचून बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली. त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा. भाऊ पुढे म्हणाला, "बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जर

इरफान हुसैन

एकलव्य ·

मुक्तसुनीत 09/12/2008 - 09:20
"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे. बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.

In reply to by मुक्तसुनीत

सुनील 09/12/2008 - 13:46
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात. अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे. बिपिन कार्यकर्ते

चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार. पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू .. http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related

धम्मकलाडू 09/12/2008 - 12:36
ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धनंजय 11/12/2008 - 01:23
परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे. सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत. (डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)

राघव 11/12/2008 - 15:48
या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत. मुमुक्षु

कलंत्री 11/12/2008 - 22:07
असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.

टग्या 16/12/2008 - 22:06
दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे. दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.

एकलव्य 17/12/2008 - 08:30
प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले. निवडल प्रतिप्रतिसाद - बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो! मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा. टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो. आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा. स्नेहपूर्वक, एकलव्य

मुक्तसुनीत 09/12/2008 - 09:20
"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे. बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.

In reply to by मुक्तसुनीत

सुनील 09/12/2008 - 13:46
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात. अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे. बिपिन कार्यकर्ते

चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार. पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू .. http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related

धम्मकलाडू 09/12/2008 - 12:36
ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धनंजय 11/12/2008 - 01:23
परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे. सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत. (डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)

राघव 11/12/2008 - 15:48
या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत. मुमुक्षु

कलंत्री 11/12/2008 - 22:07
असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.

टग्या 16/12/2008 - 22:06
दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे. दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.

एकलव्य 17/12/2008 - 08:30
प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले. निवडल प्रतिप्रतिसाद - बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो! मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा. टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो. आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा. स्नेहपूर्वक, एकलव्य
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

छोटा डॉन ·

आनंदयात्री 08/12/2008 - 15:11
अहो आम्ही तर केव्हाचे म्हणतोय .. गांधीवाद काय करताय .. चीनवाद करा .. चीनच्या भिंतीसारखी कॅपचा प्रणाली लावा ! दारे उघडी ठेवायचीच कशाला ? प्रशासनाचीच इच्छा नाही असे दिसतेय.

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:08
अवांतर - सिंगल मॉल्ट वाद जास्त प्रभावी आहे अशा मताचा मी आहे. लोकांनी शांततामय मार्गाने बैठका केल्या तर बरेच प्रश्न सुटतील. मी. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे एक ग्लेन ड्रम्माँड स्पाँसर करत आहे. अती-महत्वाचे - बैठकीला मि. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे मी एकटाच जाणार आहे. धम्या आणि डोण्या, क्रुपया आपआपले ग्लास आणि धोतरं सांभाळत माझ्या घराच्या दिशेने धावत सुटू नका.

धमाल मुलगा 08/12/2008 - 16:21
मोठाच गहन विषय आहे. श्री.छोटा डॉनबाबा बंगाली-बंगळूरकर ह्यांनी ज्या हातोटीने हा कुटप्रश्न हाताळण्याचं धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
:) चिंता नसावी डॉनबाबा, असे नागरीक येतच आहेत, पुर्वीपासून. जर आपण निरनिराळ्या धाग्यांवर आलेले प्रतिसाद नीट अभ्यासले तर केवळ वैयक्तिक टिका करण्यासाठी हे नागरीक वेळोवेळी बांग्लादेशींप्रमाणे खोट्या ओळखपत्रांवर मिपामध्ये प्रवेश करुन इथलं नागरिकत्व मिळवून राहताहेत.
आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ...
=)) आणि गुळ??? क्षणभर चेष्टा-मस्करी सोडुन द्या, पण बाकी बरेचसे मुद्दे जर आपण एक 'तात्विक बैठकीच्या' नजरेने विचारात घेतले तर खरोखरच मराठी संस्थळांना सोन्याचे दिवस येतील हे नक्की!! ..... आणि हो, डॉनबाबा,
* डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल
हा डॉनवाद शॉल्लेट आवडला भो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतरः ऍड्याच्या 'शिंगल माल्ट'वादाला आमचंही मत ग्राह्य धरणेत यावे ही इनंती.. अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय?

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:25
अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय? अभिरत बिचारा बुचानी पितो. आपण दारूत दारू घालून पिणारी लोकं. बैठकीच्या वेळी आपल्याला पिताना बघून बिचारा किती बुजल्यासारखा झाला होता पाहिलं नाहिस का???

विसोबा खेचर 08/12/2008 - 16:31
अरे डॉन्या, तुझ्या उपाय योजना चांगल्या आहेत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की मिपावर हल्ले करणारी ही काही मनोगती मंडळी मुलखाची गांडू असल्यामुळे छुपे हल्ले करत असतात! ;) असो.. लेखमाला चालू द्या... तात्या. -- आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त एस्क्लुझिव्ली फक्त मिपावरच लिहिणार्‍यांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे!

कवटी 08/12/2008 - 17:23
२.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... अरे कॉपी करुन झाल्यावर एडिट करताना या दोन ठिकाणी भारताचे मिपा करायचे राहिले बघ. बाकी लेख सुंदर! कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

छोटा डॉन 08/12/2008 - 17:27
लेख कॉपी पेस्ट केला आहे हे "खरेच" आहे, कारण मुळचा कलंत्रीसाहेबांचा फॉर्मॅट मी आहे तसा वापरला आहे. त्यात थोडे आवश्यक बदल करताना "गडबडीत / अजाणता " दुर्लक्ष झाल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या, आता त्या दुरुस्त केल्या आहेत. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

कवटी 08/12/2008 - 17:40
छोटा डॉन, त्रुटी दूर केल्या बद्दल अभार. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... धन्यवाद. याच बरोबर "लेख काळजीपूर्वक वाचण्याचा आणि विचार्पूवक प्रतिसाद दिल्याचा गुण विशेष आवडला" अशी प्रतिक्रीया आली असती तर विशेष आनंद झाला आसता. कवटी http://www.misalpav.com/user/765

वेताळ 08/12/2008 - 17:39
खरतर डॉनवादी दणके बसल्याशिवाय सदर हल्लेखोराना अक्कल यायची नाही. बाकी तात्या जी जी उपाययोजना करताहेत त्याला आपला( हातापायासह) सक्रिय पाठिंबा. वेताळ

In reply to by वेताळ

इनोबा म्हणे 08/12/2008 - 18:55
या 'हात-पाय्'वादात आम्हीही सहभागी आहोत. (हात-पायवादी) - इन्या कोलकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by वेताळ

जी.जी उपाययोजनेबरोबर जी.डी. उपाय योजना चालु आहे असे आमच्या खात्रीलायक सुत्रांकडुन कळते. यन्ना रास्कला मिपाकर वन्ली वि.प्र.

JAGOMOHANPYARE 08/12/2008 - 18:44
डॉनवाद आवडला ... लई भारी हाय.... ( ह्यो वाद देशाच्या बाबानी वापरला नाही म्हणून तर आज आपण एवढा काथ्याकूट करत आहोत, हे कृपया विसरू नका ! ) ( भारत म्हणजे भारतमाता आणि हे बाबा म्हणजे देशाचे पिता.. हेही एक न समजलेले लॉजिक आहे )

कलंत्री 09/12/2008 - 20:46
मी परत अशा प्रकारे मिपावर हल्ला करणार्‍या लोकांना हात जोडुन विनंती करतो की कृपया मिपा हे मराठीवर पेम करणार्‍या लोकांचे एक प्रतिक आहे. आपण जर मराठी असाल तर असे नतद्रष्ट कृत्य करु नये. यात तात्याच्या नुकसानीपेक्षा सर्वसामान्य मराठीलोकांचेच जास्त नुकसान आहे. झाले ते गंगेला मिळाले, यापुढे कृपया सहकार्य करावे ही विनंती. आपणास एखादे संकेतस्थळ निर्माण करावयाचे असल्यास कृपया निर्माण करा. मिपापेक्षा ते चांगले होईल असा आपण प्रयत्न करु या. परंतु असा अधिक्षेप करु नका. आपण सुज्ञ आहात. तात्या : आपण थोडासा सयंम बाळगावा ही आपणास विनंती.

आनंदयात्री 08/12/2008 - 15:11
अहो आम्ही तर केव्हाचे म्हणतोय .. गांधीवाद काय करताय .. चीनवाद करा .. चीनच्या भिंतीसारखी कॅपचा प्रणाली लावा ! दारे उघडी ठेवायचीच कशाला ? प्रशासनाचीच इच्छा नाही असे दिसतेय.

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:08
अवांतर - सिंगल मॉल्ट वाद जास्त प्रभावी आहे अशा मताचा मी आहे. लोकांनी शांततामय मार्गाने बैठका केल्या तर बरेच प्रश्न सुटतील. मी. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे एक ग्लेन ड्रम्माँड स्पाँसर करत आहे. अती-महत्वाचे - बैठकीला मि. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे मी एकटाच जाणार आहे. धम्या आणि डोण्या, क्रुपया आपआपले ग्लास आणि धोतरं सांभाळत माझ्या घराच्या दिशेने धावत सुटू नका.

धमाल मुलगा 08/12/2008 - 16:21
मोठाच गहन विषय आहे. श्री.छोटा डॉनबाबा बंगाली-बंगळूरकर ह्यांनी ज्या हातोटीने हा कुटप्रश्न हाताळण्याचं धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
:) चिंता नसावी डॉनबाबा, असे नागरीक येतच आहेत, पुर्वीपासून. जर आपण निरनिराळ्या धाग्यांवर आलेले प्रतिसाद नीट अभ्यासले तर केवळ वैयक्तिक टिका करण्यासाठी हे नागरीक वेळोवेळी बांग्लादेशींप्रमाणे खोट्या ओळखपत्रांवर मिपामध्ये प्रवेश करुन इथलं नागरिकत्व मिळवून राहताहेत.
आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ...
=)) आणि गुळ??? क्षणभर चेष्टा-मस्करी सोडुन द्या, पण बाकी बरेचसे मुद्दे जर आपण एक 'तात्विक बैठकीच्या' नजरेने विचारात घेतले तर खरोखरच मराठी संस्थळांना सोन्याचे दिवस येतील हे नक्की!! ..... आणि हो, डॉनबाबा,
* डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल
हा डॉनवाद शॉल्लेट आवडला भो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतरः ऍड्याच्या 'शिंगल माल्ट'वादाला आमचंही मत ग्राह्य धरणेत यावे ही इनंती.. अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय?

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:25
अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय? अभिरत बिचारा बुचानी पितो. आपण दारूत दारू घालून पिणारी लोकं. बैठकीच्या वेळी आपल्याला पिताना बघून बिचारा किती बुजल्यासारखा झाला होता पाहिलं नाहिस का???

विसोबा खेचर 08/12/2008 - 16:31
अरे डॉन्या, तुझ्या उपाय योजना चांगल्या आहेत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की मिपावर हल्ले करणारी ही काही मनोगती मंडळी मुलखाची गांडू असल्यामुळे छुपे हल्ले करत असतात! ;) असो.. लेखमाला चालू द्या... तात्या. -- आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त एस्क्लुझिव्ली फक्त मिपावरच लिहिणार्‍यांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे!

कवटी 08/12/2008 - 17:23
२.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... अरे कॉपी करुन झाल्यावर एडिट करताना या दोन ठिकाणी भारताचे मिपा करायचे राहिले बघ. बाकी लेख सुंदर! कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

छोटा डॉन 08/12/2008 - 17:27
लेख कॉपी पेस्ट केला आहे हे "खरेच" आहे, कारण मुळचा कलंत्रीसाहेबांचा फॉर्मॅट मी आहे तसा वापरला आहे. त्यात थोडे आवश्यक बदल करताना "गडबडीत / अजाणता " दुर्लक्ष झाल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या, आता त्या दुरुस्त केल्या आहेत. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

कवटी 08/12/2008 - 17:40
छोटा डॉन, त्रुटी दूर केल्या बद्दल अभार. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... धन्यवाद. याच बरोबर "लेख काळजीपूर्वक वाचण्याचा आणि विचार्पूवक प्रतिसाद दिल्याचा गुण विशेष आवडला" अशी प्रतिक्रीया आली असती तर विशेष आनंद झाला आसता. कवटी http://www.misalpav.com/user/765

वेताळ 08/12/2008 - 17:39
खरतर डॉनवादी दणके बसल्याशिवाय सदर हल्लेखोराना अक्कल यायची नाही. बाकी तात्या जी जी उपाययोजना करताहेत त्याला आपला( हातापायासह) सक्रिय पाठिंबा. वेताळ

In reply to by वेताळ

इनोबा म्हणे 08/12/2008 - 18:55
या 'हात-पाय्'वादात आम्हीही सहभागी आहोत. (हात-पायवादी) - इन्या कोलकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by वेताळ

जी.जी उपाययोजनेबरोबर जी.डी. उपाय योजना चालु आहे असे आमच्या खात्रीलायक सुत्रांकडुन कळते. यन्ना रास्कला मिपाकर वन्ली वि.प्र.

JAGOMOHANPYARE 08/12/2008 - 18:44
डॉनवाद आवडला ... लई भारी हाय.... ( ह्यो वाद देशाच्या बाबानी वापरला नाही म्हणून तर आज आपण एवढा काथ्याकूट करत आहोत, हे कृपया विसरू नका ! ) ( भारत म्हणजे भारतमाता आणि हे बाबा म्हणजे देशाचे पिता.. हेही एक न समजलेले लॉजिक आहे )

कलंत्री 09/12/2008 - 20:46
मी परत अशा प्रकारे मिपावर हल्ला करणार्‍या लोकांना हात जोडुन विनंती करतो की कृपया मिपा हे मराठीवर पेम करणार्‍या लोकांचे एक प्रतिक आहे. आपण जर मराठी असाल तर असे नतद्रष्ट कृत्य करु नये. यात तात्याच्या नुकसानीपेक्षा सर्वसामान्य मराठीलोकांचेच जास्त नुकसान आहे. झाले ते गंगेला मिळाले, यापुढे कृपया सहकार्य करावे ही विनंती. आपणास एखादे संकेतस्थळ निर्माण करावयाचे असल्यास कृपया निर्माण करा. मिपापेक्षा ते चांगले होईल असा आपण प्रयत्न करु या. परंतु असा अधिक्षेप करु नका. आपण सुज्ञ आहात. तात्या : आपण थोडासा सयंम बाळगावा ही आपणास विनंती.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!

स्वाती दिनेश ·

मदनबाण 08/12/2008 - 04:41
आयला सॉलिडच आहे..निसर्ग माणसाला किती भरभरुन देतो त्याची कल्पनाच करता येत नाही..धबधब्याचा आवाज एक वेगळाच परिणाम करतो..वृतांत आणि फोटो सुंदरच.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सहज 08/12/2008 - 07:58
ही पण व्हि आय पी टुर झाली की. तुम्हा लोकांशिवाय कोणी दिसत नाही आहे. :-) फोटो, वर्णन सहीच.

वेताळ 08/12/2008 - 09:54
स्वातीताई तुम्ही वर्णन पण झक्कास करता. खुप छान माहिती मिळते तुमचे प्रवासवर्णन एकुन. पुढे कधी नशिबाने तिकडे फिरायला गेलो तर तुमची माहिती नक्की उपयोगी पडेल. बाकी त्या बागेतल्या झोपाळ्याची अवस्था नतंर कशी होती? =)) लहान लहान मुले खेळताना दिसली म्हणुन विचारले. वेताळ

ऋषिकेश 08/12/2008 - 11:47
सुंदर हिरवे उद्यान, तिथे उद्यानातील खेळणारी (जराशी मोठी) बालके ... तो तिकीटधारी .. त्याची संतस्त्र मुद्रा! सगळं डोळ्यासमोर आलं ;) बाकी हा धबाबा लै आवडला :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

शाल्मली 08/12/2008 - 15:09
स्वातीताई, आपल्या ट्रीप जशी सुंदर आणि प्रेक्षणीय झाली तसाच हा वृत्तांत वाचनीय झाला आहे. :) बाकी धबधबा फारच मस्त होता. --शाल्मली.

सुनील 08/12/2008 - 17:11
वर्णन आणि फोटो सुंदर. लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले अवांतर - लाइष्टनष्टाइन किंवा पर्यायी उच्चार लाइखटन्ष्टाइन (Liechtenstein) हा स्विट्झरलंड आणि ऑस्ट्रिया यांच्या मध्ये वसलेला एक चिमुकला स्वतंत्र देश. रस्त्याने जाताना तुम्हाला जरा डुलकी लागली , तर देश कधी आला आणि गेला हे समजणारही नाही, असा विनोद सांगितला जातो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झकासराव 08/12/2008 - 17:51
मस्त फोटू आहेत सगळे. :) धबधबा क्लासच आहे, तिकडे जाणारी वाट मला लयीच आवडली. स्वाती तैच वर्णन नेहमीप्रमाणेच मस्त. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by नंदन

धनंजय 09/12/2008 - 02:42
असेच म्हणतो. क्लास फोटो, मस्त वर्णन.

आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. मस्त ! डुलणार्‍या घोड्यांवर बसलेल्या मंडळींना पाहून घोड्यांची दया आली :) फेसळणारा धबधबा आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर !!! -दिलीप बिरुटे

मनस्वी 08/12/2008 - 18:48
छानच आहे धबधबा, आणि त्याच्याकडे नेणारा मार्ग अजूनच मजेशीर!

चतुरंग 09/12/2008 - 02:54
फोटूही सुंदर आलेत. लाकडी साकवाने वातावरणाचा नैसर्गिकपणा टिकून रहातो हे खरे. घोड्यांवरची आणि झोपाळ्यावरची 'बालके' बघून ते बनवणार्‍या कंपनीचे कौतुक वाटले! ;) (मला गिरसप्पाची आठवण झाली तो ही असाच खोल दरीत उतरुन बघावा लागतो. अप्रतिम नजारा!) चतुरंग

रेवती 09/12/2008 - 04:25
धबधबा आवडला. लेखही छान झालाय, नेहमीप्रमाणे. हा शेवटचा भाग नसावा अशी अपेक्षा. अजून सगळ्यांना परत फ्राफूला यायचे आहे. येताना काय गप्पा झाल्या, आणि फोटोही. रेवती

शितल 09/12/2008 - 08:15
स्वाती ताई, धबधब्याचे फोटो तर केवळ अप्रतिम टिपले आहेस. आणि त्याचा पर्यतचा प्रवास ही अगदी छान लिहिला आहेस. :)

धमाल मुलगा 09/12/2008 - 12:03
त्या राकलेटाच्या नादात हा धागा पहायचा राहुनच गेला की! स्वातीताई, लै भारी गं :) सह्ही धबधबा आहे..आणि फोटो तर मस्तच. बाकी, केसु आणि डान्या ह्यांचे झोपाळ्यावरचे फोटो पाहताना असं वाटतंय की पायाखालची ती पानं पाघरलेली जमीन खरी नाहीच्चे! स्टुडिओमध्ये त्यांचा फोटो काढलाय असं वाटतंय :) असो, ह्या धबधब्याला पहायचं म्हणजे असं लांबूनच पहायला देतात का? की नायगारा/नायाग्रा सारखं जवळही जाता येतं? बहुतेक नसावं, नाहीतर डान्या तिकडं आलाच नसता...भांग विस्कटेल म्हणुन :D

सोनम 09/12/2008 - 13:18
प्रवासाचे वर्णन चा॑गले केले आहे. आणि त्यात चित्राची भर त्यामुळे अति उत्तम . :S :S :S :S :S :S (पुण्याची सोनम) राम राम मिपा

मिंटी 09/12/2008 - 18:21
मस्तच गं स्वाती ताई..... नेमहीप्रमाणेच सुंदर वर्णन :) धबधबा तर केवळ अप्रतीमच :)

लिखाळ 09/12/2008 - 22:24
मस्त वर्णन आणि चित्रे :) वाचताना पुन्हा एकदा सर्व आठवून मजा आली. -- लिखाळ.

मस्त लेख... ... असं फिरायला मजा येतेय... योग्य जागी उत्तम फोटो आणि मोजक्या वाक्यांत मस्त वर्णन... एक शंका... त्या धबधब्याकडे जाणार्‍या वाटेवर संगम सिनेमामधल्या राज्-वैजयंतिमालावरील एका प्रसंगाचे शूटिंग झालंय का? असं काहीसं पाहिल्याचं आठवतंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहजराव, आम्ही तिकिटवाल्याला खिडकी उघडायला लावली. एवढ्या सक्काळी,त्यातून रविवार.. कोण येणार? आम्ही परतताना मात्र लोक रांग लावून उभे होते. पण आमची व्हीआयपी टूअर झाली खरी..:) सुनील, लाइष्टनष्टाइनच्या माहितीबद्दल धन्यवाद. मास्तर, तो संगमवाला धबधबा हा नव्हे, तो स्वीस आणि ऑस्ट्रीयाच्या सीमेवर आहे. सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद, लवणखाणी अर्थात सॉल्ट माइन्स येथे पहा. स्वाती

सुवर्णमयी 12/12/2008 - 00:54
स्वाती, मस्त वर्णन. आवडले. छायाचित्रे सुद्धा सुरेख आहेत. सोनालि

मदनबाण 08/12/2008 - 04:41
आयला सॉलिडच आहे..निसर्ग माणसाला किती भरभरुन देतो त्याची कल्पनाच करता येत नाही..धबधब्याचा आवाज एक वेगळाच परिणाम करतो..वृतांत आणि फोटो सुंदरच.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सहज 08/12/2008 - 07:58
ही पण व्हि आय पी टुर झाली की. तुम्हा लोकांशिवाय कोणी दिसत नाही आहे. :-) फोटो, वर्णन सहीच.

वेताळ 08/12/2008 - 09:54
स्वातीताई तुम्ही वर्णन पण झक्कास करता. खुप छान माहिती मिळते तुमचे प्रवासवर्णन एकुन. पुढे कधी नशिबाने तिकडे फिरायला गेलो तर तुमची माहिती नक्की उपयोगी पडेल. बाकी त्या बागेतल्या झोपाळ्याची अवस्था नतंर कशी होती? =)) लहान लहान मुले खेळताना दिसली म्हणुन विचारले. वेताळ

ऋषिकेश 08/12/2008 - 11:47
सुंदर हिरवे उद्यान, तिथे उद्यानातील खेळणारी (जराशी मोठी) बालके ... तो तिकीटधारी .. त्याची संतस्त्र मुद्रा! सगळं डोळ्यासमोर आलं ;) बाकी हा धबाबा लै आवडला :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

शाल्मली 08/12/2008 - 15:09
स्वातीताई, आपल्या ट्रीप जशी सुंदर आणि प्रेक्षणीय झाली तसाच हा वृत्तांत वाचनीय झाला आहे. :) बाकी धबधबा फारच मस्त होता. --शाल्मली.

सुनील 08/12/2008 - 17:11
वर्णन आणि फोटो सुंदर. लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले अवांतर - लाइष्टनष्टाइन किंवा पर्यायी उच्चार लाइखटन्ष्टाइन (Liechtenstein) हा स्विट्झरलंड आणि ऑस्ट्रिया यांच्या मध्ये वसलेला एक चिमुकला स्वतंत्र देश. रस्त्याने जाताना तुम्हाला जरा डुलकी लागली , तर देश कधी आला आणि गेला हे समजणारही नाही, असा विनोद सांगितला जातो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झकासराव 08/12/2008 - 17:51
मस्त फोटू आहेत सगळे. :) धबधबा क्लासच आहे, तिकडे जाणारी वाट मला लयीच आवडली. स्वाती तैच वर्णन नेहमीप्रमाणेच मस्त. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by नंदन

धनंजय 09/12/2008 - 02:42
असेच म्हणतो. क्लास फोटो, मस्त वर्णन.

आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. मस्त ! डुलणार्‍या घोड्यांवर बसलेल्या मंडळींना पाहून घोड्यांची दया आली :) फेसळणारा धबधबा आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर !!! -दिलीप बिरुटे

मनस्वी 08/12/2008 - 18:48
छानच आहे धबधबा, आणि त्याच्याकडे नेणारा मार्ग अजूनच मजेशीर!

चतुरंग 09/12/2008 - 02:54
फोटूही सुंदर आलेत. लाकडी साकवाने वातावरणाचा नैसर्गिकपणा टिकून रहातो हे खरे. घोड्यांवरची आणि झोपाळ्यावरची 'बालके' बघून ते बनवणार्‍या कंपनीचे कौतुक वाटले! ;) (मला गिरसप्पाची आठवण झाली तो ही असाच खोल दरीत उतरुन बघावा लागतो. अप्रतिम नजारा!) चतुरंग

रेवती 09/12/2008 - 04:25
धबधबा आवडला. लेखही छान झालाय, नेहमीप्रमाणे. हा शेवटचा भाग नसावा अशी अपेक्षा. अजून सगळ्यांना परत फ्राफूला यायचे आहे. येताना काय गप्पा झाल्या, आणि फोटोही. रेवती

शितल 09/12/2008 - 08:15
स्वाती ताई, धबधब्याचे फोटो तर केवळ अप्रतिम टिपले आहेस. आणि त्याचा पर्यतचा प्रवास ही अगदी छान लिहिला आहेस. :)

धमाल मुलगा 09/12/2008 - 12:03
त्या राकलेटाच्या नादात हा धागा पहायचा राहुनच गेला की! स्वातीताई, लै भारी गं :) सह्ही धबधबा आहे..आणि फोटो तर मस्तच. बाकी, केसु आणि डान्या ह्यांचे झोपाळ्यावरचे फोटो पाहताना असं वाटतंय की पायाखालची ती पानं पाघरलेली जमीन खरी नाहीच्चे! स्टुडिओमध्ये त्यांचा फोटो काढलाय असं वाटतंय :) असो, ह्या धबधब्याला पहायचं म्हणजे असं लांबूनच पहायला देतात का? की नायगारा/नायाग्रा सारखं जवळही जाता येतं? बहुतेक नसावं, नाहीतर डान्या तिकडं आलाच नसता...भांग विस्कटेल म्हणुन :D

सोनम 09/12/2008 - 13:18
प्रवासाचे वर्णन चा॑गले केले आहे. आणि त्यात चित्राची भर त्यामुळे अति उत्तम . :S :S :S :S :S :S (पुण्याची सोनम) राम राम मिपा

मिंटी 09/12/2008 - 18:21
मस्तच गं स्वाती ताई..... नेमहीप्रमाणेच सुंदर वर्णन :) धबधबा तर केवळ अप्रतीमच :)

लिखाळ 09/12/2008 - 22:24
मस्त वर्णन आणि चित्रे :) वाचताना पुन्हा एकदा सर्व आठवून मजा आली. -- लिखाळ.

मस्त लेख... ... असं फिरायला मजा येतेय... योग्य जागी उत्तम फोटो आणि मोजक्या वाक्यांत मस्त वर्णन... एक शंका... त्या धबधब्याकडे जाणार्‍या वाटेवर संगम सिनेमामधल्या राज्-वैजयंतिमालावरील एका प्रसंगाचे शूटिंग झालंय का? असं काहीसं पाहिल्याचं आठवतंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहजराव, आम्ही तिकिटवाल्याला खिडकी उघडायला लावली. एवढ्या सक्काळी,त्यातून रविवार.. कोण येणार? आम्ही परतताना मात्र लोक रांग लावून उभे होते. पण आमची व्हीआयपी टूअर झाली खरी..:) सुनील, लाइष्टनष्टाइनच्या माहितीबद्दल धन्यवाद. मास्तर, तो संगमवाला धबधबा हा नव्हे, तो स्वीस आणि ऑस्ट्रीयाच्या सीमेवर आहे. सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद, लवणखाणी अर्थात सॉल्ट माइन्स येथे पहा. स्वाती

सुवर्णमयी 12/12/2008 - 00:54
स्वाती, मस्त वर्णन. आवडले. छायाचित्रे सुद्धा सुरेख आहेत. सोनालि
3

दोन अनोळख्या मधला एक दूवा

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
"ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले , " वेळ जात नसेल तर वाचा" आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण "धन्यवाद" असाच होता." माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट. हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिव

डॉन्याचा सेंडॉफ आणि राकलेट!

स्वाती दिनेश ·

लिखाळ 05/12/2008 - 23:05
जोरदार... तू महान आहेस.. 'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे :) डॉन्याच्या चेहर्‍यावर आनंद पाहा किती आहे... लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शाल्मली 06/12/2008 - 03:56
'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे... १००% सहमत. राकलेट हा पदार्थ आणि तू केलेले वर्णन दोन्ही एकदम खमंग. :) --शाल्मली.

चतुरंग 05/12/2008 - 23:17
हा प्रकार ऐकलादेखील नव्हता खरपूस आणि खमंग लागत असणारच! सर्व फोटू आणि वर्णन खतरनाक झाले आहे! डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील! ;) (राकलेट मशीन हे फक्त यूरोपातच मिळते की इकडे अमेरिकेत सुद्धा ह्याची लागण असावी?) चतुरंग

प्राजु 05/12/2008 - 23:48
एकदमच फंडू प्रकार आहे हा. सगळ्या भाज्या, चीज.. म्हणजे साधारब बेक्ड व्हेज सारखं लागतं का? मी व्हाईट सॉस मध्ये करते बेक्ड व्हे. बाय द वे.. हे राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का? पहायला हवं.. स्वगत : रविवारच्या कट्टा कम मिपा गेट टुगेदर ला हाच प्रकार करता येईल का? स्वातीताई, तात्पुरतं तिचं मशिन पाठवून देऊ शकेल का? ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

नाही ,बेक्ड व्हेजिटेबल व्हाइटसॉस +चीजमध्ये बेक करतो ना आपण, राकलेटमध्ये कोणतेही सॉस नसते.ह्याची चव खूप वेगळी असते. राकलेट मशिनच्या लिंक्स बहुगुणींनी दिल्या आहेतच. येथील वॉलमार्टमध्ये सुध्दा हे मशिन मिळते,म्हणजे तेथील वॉलमार्टमध्येही मिळायला हरकत नाही. स्वगत-खूप दिवसात बेक्ड व्हेजि केल नाही,करायला हवं आता.. स्वाती

चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात. असो. राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का? मला वाटते पारंपारीक भट्टी (ओव्हन) सोबत ग्रीलची व्यवस्था असेल तर वरील पदार्थ सहज करता येईल. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

रेवती 06/12/2008 - 00:21
राकलेट ही कल्पना भारीच दिसतीये. रंगीत बेल पेपर्स खरोखरच छान दिसतायत. बटाटे त्या मशीनवर का ठेवलेत? फारच नविन माहिती मिळाली. आवडला पदार्थ. रेवती

In reply to by रेवती

बटाटे मशिनवर ठेवल्यामुळे गरम राहतात,ग्रीलवर ठेवल्याने खरपूस होतात आणि उकडताना आलेला त्यातला पाण्याचा अंश निघून जातो. ह्याच प्लेटवर इतर पदार्थ उदा. सलामी,वांग्याचे काप इ. पदार्थही ठेवून मग राकलेट पॅनमध्ये घालून घेऊ शकतो. स्वाती

नंदन 06/12/2008 - 00:37
कल्पना आहे राकलेटची. एकंदरीत सामग्रीवरून मेक्सिकन खाण्यातल्या फहितासारखा आधी वाटला होता, पण बराच वेगळा आहे. फोटोज आणि पूरक माहितीही मस्तच. हा खाद्यप्रकार लोकप्रिय होण्यामागची गुराख्याची गोष्ट वाचून आपल्याकडच्या हुरड्याची/पोपटीची आठवण झाली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज 06/12/2008 - 14:08
राकलेट, फॉन्ड्यु स्व:ता तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर आहे :-) आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु हा हा हा

यशोधरा 06/12/2008 - 14:37
काय बिपिनदा, जर्मनीत जायचा बेत आहे की काय? आत्तापासूनच तयारी करताय ते? :)

ऋषिकेश 06/12/2008 - 15:19
चायनिज स्टीमबोट, (बहुदा)जापनिज (का कोरियन/चायनिज?) चहापान, मराठी हुरडा/पोपटी याप्रमाणे गप्पांसोबत तासनतास चालंणारा-किंबहुना चवीबरोबरच बरोबरच्या गप्पांबरोबर खुलणारा हा खाद्य प्रकार खुप आवडला... नव्या माहिती बद्दल धन्यु! -(गोंधळलेला) ऋषिकेश

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन. नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच. आमी मनानी तिथच व्ह्तो गल्लास रिकामा दिसतोय तो आमचाच प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन. नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच. असेच मलाही वाटले. राकलेट खाण्याएवढीच मजा राकलेट तयार होताना होणार्‍या खादाडीत असावी. अगदी माझ्या वाचण्यालाही राकलेटची चव आणि मजा आली. एकंदर सेंडॉफ झकास झालेला आणि लिहिलेला आहे, ह्याविषयी शंकाच नाही.

वेताळ 06/12/2008 - 17:30
बटाटे भाजुन खायला चांगले लागत असावेत. फोटो पांथस्थ स्टाईलने खुप मजा आली. आवडला आपल्याला राकलेट आता पांथस्थ ह्याला भारतिय पायजमा कधी घालतो ते बघायला उत्सुकता लागली आहे. वेताळ

शितल 07/12/2008 - 09:51
स्वातीताई, तु़झ्याकडे खास आलेच पाहिजे कसले मस्त मस्त पदार्थ तु खाऊ घालतेस ग. :) डॉन्याच्या चेहर्‍यावर त्याची पावती मिळत आहे. :) फोटो ही फक्क्ड. :)

मनिष 08/12/2008 - 12:33
देवा, बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :) तोंडाला पाणी सुटलय... - मनिष

मनिष 08/12/2008 - 12:34
देवा, बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :) तोंडाला पाणी सुटलय... - मनिष

In reply to by मनिष

धमाल मुलगा 08/12/2008 - 14:19
अगदी असेच म्हणतो :) स्वातीताई, एकदम सह्हीच गं! आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!! :) बाकी, हे राकलेट प्रकरण इथं भारतातही करता येऊ शकेल का? :? कुणाला विचारावं बरं?

मनस्वी 08/12/2008 - 18:45
एक्सलंट.. फंडू.. अप्रतिम.. सॉल्लिड.. मस्तच आहे राकलेट! डान्याही तेल-पावडर लावून राकलेट खाण्यास सज्ज झालाय!

छोटा डॉन 15/12/2008 - 22:36
आमचं नेहमीप्रमाणे वरातीमागुन घोडं, काय करणार त्याला पर्याय नाही. खुप दिवस झाले मी प्रतिक्रीया टाकायचा विचार करत होतो पण .... असो. तर मंडळी "राकलेट" हे एकदम झक्कास प्रकरण आहे बरं का, एकदम तब्येतील निवांत बसुन आस्वाद घ्यावा असे. गडबड करत उरकण्याच्या प्रकॄतीसाठी हे नव्हेच अजिबात. ह्याच्या तयारीलाच कमीत कमी एक दिवस जावा एवढा "सरंजाम" जमवावा लागतो असा निष्कर्ष मी ती टेबलावरची तयारी पाहुन काढला ( मी मात्र ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास उशीराने पोहचलो हा भाग वेगळा, म्हणुन आम्ही नेहमी वरातीमागुन घोडं म्हणतो. असो ). जेवढ्या मिळतील तेवढ्या भाज्या, उकडलेल्या डाळी, तोंडी लावायचे पदार्थ, भरपुर सारे चीज + बटर ह्यापासुन ते आठवतील ते सगळे खाण्यायोग्य शाकाहारी / मासांहारी पदार्थ ह्यात वापरता येतील. त्या मशिनच्या उबेमुळे ह्या सर्व पदार्थांवर जो "खरपुस चीज" चा पापुद्रा बसला की "राकलेट" खाण्यास तयार झाल्याचे समजावे. जीभेला मुबलक पाणी सुटलेल्या अवस्थेत आपण जेव्हा राकलेटचा पहिला घास उचलुन फुंकुन फुंकुन तोंडात टाकतो तेव्हा त्याच्या चवीने जी ब्रम्हानंदी टाळी लागते व तोंडातुन आपसुकच " व्वा ऽऽऽऽ , क्या बात है ! " अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया बाहेर पडली की बेत एकदम सेट्टलमध्ये जमला आहे ह्याची खात्री पटते. शिवाय ह्याबरोबर काही तरी द्रव पदार्थ प्यायला घ्यावे असा प्रघात आहे पण "साधे पाणी" पिणे मात्र घोर अपराध आहे असे माझे मत आहे. मग त्याबरोबर वाईन, बीअर, तर्‍हेतर्‍हेचे फळांचे रस, आईस / लेमन टी असे काहीही चालते ( पण पाणी मात्र पिऊ नका ) ... एक महत्वाची गोष्ट, ह्या राकलेट पार्टीला जमणारी मंडळी पट्टीची गप्पीष्ट असावीत असा एक संकेत आहे, कारण हा प्रॉग्रॅम साधारणता ३-४ तास चालनारा आहे. मग अशावेळी जर कोणी ह्यात " श्शु ऽऽऽ, शांततेच कोर्ट चालु आहे" हा प्रयोग केल्यास राकलेट पहिल्या प्रयोगालाच झोपेल. खुलत जाणार्‍या गप्पांबरोबर राकलेटची रंगत वाढत जाते. बरं, गप्पांनाही राकलेतच्या पदार्थांसारखेच "अनेकविध विषय" असणे आवश्यक आहे. मग ते गल्लीपासुन ते दिल्ली वॉशिंग्टनपर्यंत, अर्थकारणापासुन ते शिन्मापर्यंत किम्वा आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असणारे आंतरजालावरील उखाळ्यापाखाळ्या उर्फ गजाल्या अशा गप्पांचा फड रंगला की मग पोट आणि मग कधी तॄप्त होते हे कळतसुद्धा नाही. तर ह्य प्रकारे आमचा "राकलेट फड" जोरदार रंगला व माझ्या आयुष्यातील एक "अविस्मरणीय सेम्डॉफ" पार पडला. कशा विसरतील ह्या आठवणी व त्या चवी ? छे, अशक्यच आहे हे. शिवाय विसरण्याची इच्छा आहे कुणाची ??? आपल्या गावाकडे ज्या "हुरडा पार्ट्या " रंगातात ना त्याचलाच हा प्रकार, फक्त पदार्थ वेगळे. मात्र थाट, सरंजाम, अंदाज, रंगत व सर्वात महत्वाचे म्हणजे लाभणारे मानसीक समाधान हे त्याच पातळीवरचे. हां, फक्त खाणारा मात्र चवीचा, पट्टीचा आणि खवय्या असावा ही अट दोन्हीकडेही सारखीच. मोजुनमापुन, उद्याची काळजी करत, रक्तदाब वजन कोलेस्तेरॉल अशा गोष्टी मोजत खाणार्‍यासाठी ह्या गोष्टी नव्हेतच. असो. फार लांबड लागली . >> डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील! रंगाशेठ, त्या वेळी मात्र आनंदाचे कारण युनीक होते. राकलेतच्या चवीने लागलेली ब्रम्हानंदी टाळी ...! बास, बाकी काय आपल्याला माहित नाही .... >> चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात. +१, सहमत आहे पेठकरकाका ... त्या नतद्रष्ट डोक्टरांना एकदा बोलवाच राकलेट खायला,आपला ऍप्रन, स्टेथोस्कोप तात्पुरता टेबलाखाली लपवुन ही मंडळी राकलेट खायला बसतील जिभल्या चाटत. >>आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु छ्या ऽऽऽ, ह्याच्याशी मात्र असहमत ...! ह्या ट्रीपमध्ये जी काही "धमाल , मज्जा " आली त्याचे जवळपास ४० % श्रेय केसुशेठ यांना जाते. काय गप्पा रंगल्या होता विचारता, अगदी खल्लासच ...! >>बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! असेच म्हणतो. आमेन ...!!! >>आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!! अगदी शब्दशः सहमत रे धमाल्या, मी सुद्धा कधीकधी विचार करतो की जर ही लोकं नसती तर काय झालं असतं माझं जर्मनीत. ४ पोटार्थी लोकं जसं "(शब्दश : ) दिवस ढकलुन " येतात तसाच मी परत आलो असतो, पण ही मायेची माणसं भेटली आणि मला जणु दुसर्‍या घरातच राहिल्याचे सुख मिळाले. जे काही ४ चांगले दिवस उपभोगायला मिळाले ते ह्याच मायेच्या माणसांमुळे ... मी आता ह्याबद्दल स्वातीताई, दिनेशदादा, केसुशेठ, लिखाळभौ आणि शाल्मली वैनी ह्यांचे आभार मानणार नाही कारण "धन्यवाद" हा शब्दच फार "थीटा" आहे ह्या भावना व्यक्त करण्यासाठी. असाच लोभ राहुदेत ही इच्छा मात्र जरुर व्यक्त करतो ... एवढे सगळे झाले ह्याचे प्रमुख कारण म्हणजे "मिसळपाव.कॉम" वरील वातावरण, त्यामुळेच हे ॠणानुबंध जुळाले, मिपाचे सुद्धा आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाकी माझ्या भारतातुन जाण्यापासुन ते तिकडे सेंडॉफ होऊन परत येण्यातल्या बहुसंख्य प्रसंगाचे साक्षीदार राहणार्‍या व नेहमीच उत्कट प्रेमाचा वर्षाव करणार्‍या "समस्त मिपाकरांचे" आभार ...! लेखापेक्षा माझी प्रतिक्रीयाच मोठ्ठी होत चालल्याने नाईलाजाने इथे थांबतो, बाकी सगळे "एक फर्मास लेख" लिहुनच, नक्की ...! आमेन ..!!!! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 22:56
मस्त प्रतिसाद रे ! स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही. आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शाल्मली 15/12/2008 - 23:08
स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही. आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत. अगदी अगदी असेच म्हणते. १००% सहमत. स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत. डॉन्याचा प्रतिसादही एकदम मनापासून आलेला.. आवडला. डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत..:) --शाल्मली.

In reply to by शाल्मली

छोटा डॉन 15/12/2008 - 23:15
>> स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत. प्रश्नच नाही ...! नशिबाने अशी माणसे भेटतात गं, नाहीतर आपण पाहतोच की आजच्या जगात माणुस किती रिझर्व्ह्ड झाला आहे ते .. :) >>डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत.. परत एकदा आमेन ...! प्लानिंग नुसार परत "एप्रिलमध्ये" येण्याचा मानस आहे. संधी मिळाली तर एका पायावर येईन ( विमानामध्ये बसुन ) ... :) छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

तडक सासू ला फोन केला म्हटले मला राकलेत पार्टी हवी .तेव्हा कधी येता आहात ? नाताळ का नवीन वर्षाला ?(तिच्या बोलण्यातली खोच कळली )आम्ही हॉटेल वाली मंडळी ह्या टायमाला सुट्टी नाही ( बाकी फोटो झकास व वर्णन मुद्देसूद (ते काही आपल्याला जमत नाही ) लोकल बियर शक्यतो जोडीला हवी .असे माझे मत झाले .कारण जर्मनीत प्रत्येक स्थानिक भागाची एक बियर असते .त्याची वेगळीच एक चव असते .( भूमिपुत्रांना त्याबद्दल प्रखर अभिमान असतो ) माझी बायको हा सरंजाम पाहून बेहद खुश .कारण त्यांचे गाव सुध्धा फ्रेंच हद्दीपासून २ तासावर आहे .

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:53
भारी दिसते आहे. राकलेट करून पाह्तो आता. पण आमही शेगडीवरच भाजतो राखेत. खमंग बनते जास्त.

लिखाळ 05/12/2008 - 23:05
जोरदार... तू महान आहेस.. 'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे :) डॉन्याच्या चेहर्‍यावर आनंद पाहा किती आहे... लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शाल्मली 06/12/2008 - 03:56
'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे... १००% सहमत. राकलेट हा पदार्थ आणि तू केलेले वर्णन दोन्ही एकदम खमंग. :) --शाल्मली.

चतुरंग 05/12/2008 - 23:17
हा प्रकार ऐकलादेखील नव्हता खरपूस आणि खमंग लागत असणारच! सर्व फोटू आणि वर्णन खतरनाक झाले आहे! डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील! ;) (राकलेट मशीन हे फक्त यूरोपातच मिळते की इकडे अमेरिकेत सुद्धा ह्याची लागण असावी?) चतुरंग

प्राजु 05/12/2008 - 23:48
एकदमच फंडू प्रकार आहे हा. सगळ्या भाज्या, चीज.. म्हणजे साधारब बेक्ड व्हेज सारखं लागतं का? मी व्हाईट सॉस मध्ये करते बेक्ड व्हे. बाय द वे.. हे राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का? पहायला हवं.. स्वगत : रविवारच्या कट्टा कम मिपा गेट टुगेदर ला हाच प्रकार करता येईल का? स्वातीताई, तात्पुरतं तिचं मशिन पाठवून देऊ शकेल का? ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

नाही ,बेक्ड व्हेजिटेबल व्हाइटसॉस +चीजमध्ये बेक करतो ना आपण, राकलेटमध्ये कोणतेही सॉस नसते.ह्याची चव खूप वेगळी असते. राकलेट मशिनच्या लिंक्स बहुगुणींनी दिल्या आहेतच. येथील वॉलमार्टमध्ये सुध्दा हे मशिन मिळते,म्हणजे तेथील वॉलमार्टमध्येही मिळायला हरकत नाही. स्वगत-खूप दिवसात बेक्ड व्हेजि केल नाही,करायला हवं आता.. स्वाती

चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात. असो. राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का? मला वाटते पारंपारीक भट्टी (ओव्हन) सोबत ग्रीलची व्यवस्था असेल तर वरील पदार्थ सहज करता येईल. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

रेवती 06/12/2008 - 00:21
राकलेट ही कल्पना भारीच दिसतीये. रंगीत बेल पेपर्स खरोखरच छान दिसतायत. बटाटे त्या मशीनवर का ठेवलेत? फारच नविन माहिती मिळाली. आवडला पदार्थ. रेवती

In reply to by रेवती

बटाटे मशिनवर ठेवल्यामुळे गरम राहतात,ग्रीलवर ठेवल्याने खरपूस होतात आणि उकडताना आलेला त्यातला पाण्याचा अंश निघून जातो. ह्याच प्लेटवर इतर पदार्थ उदा. सलामी,वांग्याचे काप इ. पदार्थही ठेवून मग राकलेट पॅनमध्ये घालून घेऊ शकतो. स्वाती

नंदन 06/12/2008 - 00:37
कल्पना आहे राकलेटची. एकंदरीत सामग्रीवरून मेक्सिकन खाण्यातल्या फहितासारखा आधी वाटला होता, पण बराच वेगळा आहे. फोटोज आणि पूरक माहितीही मस्तच. हा खाद्यप्रकार लोकप्रिय होण्यामागची गुराख्याची गोष्ट वाचून आपल्याकडच्या हुरड्याची/पोपटीची आठवण झाली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज 06/12/2008 - 14:08
राकलेट, फॉन्ड्यु स्व:ता तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर आहे :-) आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु हा हा हा

यशोधरा 06/12/2008 - 14:37
काय बिपिनदा, जर्मनीत जायचा बेत आहे की काय? आत्तापासूनच तयारी करताय ते? :)

ऋषिकेश 06/12/2008 - 15:19
चायनिज स्टीमबोट, (बहुदा)जापनिज (का कोरियन/चायनिज?) चहापान, मराठी हुरडा/पोपटी याप्रमाणे गप्पांसोबत तासनतास चालंणारा-किंबहुना चवीबरोबरच बरोबरच्या गप्पांबरोबर खुलणारा हा खाद्य प्रकार खुप आवडला... नव्या माहिती बद्दल धन्यु! -(गोंधळलेला) ऋषिकेश

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन. नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच. आमी मनानी तिथच व्ह्तो गल्लास रिकामा दिसतोय तो आमचाच प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन. नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच. असेच मलाही वाटले. राकलेट खाण्याएवढीच मजा राकलेट तयार होताना होणार्‍या खादाडीत असावी. अगदी माझ्या वाचण्यालाही राकलेटची चव आणि मजा आली. एकंदर सेंडॉफ झकास झालेला आणि लिहिलेला आहे, ह्याविषयी शंकाच नाही.

वेताळ 06/12/2008 - 17:30
बटाटे भाजुन खायला चांगले लागत असावेत. फोटो पांथस्थ स्टाईलने खुप मजा आली. आवडला आपल्याला राकलेट आता पांथस्थ ह्याला भारतिय पायजमा कधी घालतो ते बघायला उत्सुकता लागली आहे. वेताळ

शितल 07/12/2008 - 09:51
स्वातीताई, तु़झ्याकडे खास आलेच पाहिजे कसले मस्त मस्त पदार्थ तु खाऊ घालतेस ग. :) डॉन्याच्या चेहर्‍यावर त्याची पावती मिळत आहे. :) फोटो ही फक्क्ड. :)

मनिष 08/12/2008 - 12:33
देवा, बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :) तोंडाला पाणी सुटलय... - मनिष

मनिष 08/12/2008 - 12:34
देवा, बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :) तोंडाला पाणी सुटलय... - मनिष

In reply to by मनिष

धमाल मुलगा 08/12/2008 - 14:19
अगदी असेच म्हणतो :) स्वातीताई, एकदम सह्हीच गं! आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!! :) बाकी, हे राकलेट प्रकरण इथं भारतातही करता येऊ शकेल का? :? कुणाला विचारावं बरं?

मनस्वी 08/12/2008 - 18:45
एक्सलंट.. फंडू.. अप्रतिम.. सॉल्लिड.. मस्तच आहे राकलेट! डान्याही तेल-पावडर लावून राकलेट खाण्यास सज्ज झालाय!

छोटा डॉन 15/12/2008 - 22:36
आमचं नेहमीप्रमाणे वरातीमागुन घोडं, काय करणार त्याला पर्याय नाही. खुप दिवस झाले मी प्रतिक्रीया टाकायचा विचार करत होतो पण .... असो. तर मंडळी "राकलेट" हे एकदम झक्कास प्रकरण आहे बरं का, एकदम तब्येतील निवांत बसुन आस्वाद घ्यावा असे. गडबड करत उरकण्याच्या प्रकॄतीसाठी हे नव्हेच अजिबात. ह्याच्या तयारीलाच कमीत कमी एक दिवस जावा एवढा "सरंजाम" जमवावा लागतो असा निष्कर्ष मी ती टेबलावरची तयारी पाहुन काढला ( मी मात्र ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास उशीराने पोहचलो हा भाग वेगळा, म्हणुन आम्ही नेहमी वरातीमागुन घोडं म्हणतो. असो ). जेवढ्या मिळतील तेवढ्या भाज्या, उकडलेल्या डाळी, तोंडी लावायचे पदार्थ, भरपुर सारे चीज + बटर ह्यापासुन ते आठवतील ते सगळे खाण्यायोग्य शाकाहारी / मासांहारी पदार्थ ह्यात वापरता येतील. त्या मशिनच्या उबेमुळे ह्या सर्व पदार्थांवर जो "खरपुस चीज" चा पापुद्रा बसला की "राकलेट" खाण्यास तयार झाल्याचे समजावे. जीभेला मुबलक पाणी सुटलेल्या अवस्थेत आपण जेव्हा राकलेटचा पहिला घास उचलुन फुंकुन फुंकुन तोंडात टाकतो तेव्हा त्याच्या चवीने जी ब्रम्हानंदी टाळी लागते व तोंडातुन आपसुकच " व्वा ऽऽऽऽ , क्या बात है ! " अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया बाहेर पडली की बेत एकदम सेट्टलमध्ये जमला आहे ह्याची खात्री पटते. शिवाय ह्याबरोबर काही तरी द्रव पदार्थ प्यायला घ्यावे असा प्रघात आहे पण "साधे पाणी" पिणे मात्र घोर अपराध आहे असे माझे मत आहे. मग त्याबरोबर वाईन, बीअर, तर्‍हेतर्‍हेचे फळांचे रस, आईस / लेमन टी असे काहीही चालते ( पण पाणी मात्र पिऊ नका ) ... एक महत्वाची गोष्ट, ह्या राकलेट पार्टीला जमणारी मंडळी पट्टीची गप्पीष्ट असावीत असा एक संकेत आहे, कारण हा प्रॉग्रॅम साधारणता ३-४ तास चालनारा आहे. मग अशावेळी जर कोणी ह्यात " श्शु ऽऽऽ, शांततेच कोर्ट चालु आहे" हा प्रयोग केल्यास राकलेट पहिल्या प्रयोगालाच झोपेल. खुलत जाणार्‍या गप्पांबरोबर राकलेटची रंगत वाढत जाते. बरं, गप्पांनाही राकलेतच्या पदार्थांसारखेच "अनेकविध विषय" असणे आवश्यक आहे. मग ते गल्लीपासुन ते दिल्ली वॉशिंग्टनपर्यंत, अर्थकारणापासुन ते शिन्मापर्यंत किम्वा आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असणारे आंतरजालावरील उखाळ्यापाखाळ्या उर्फ गजाल्या अशा गप्पांचा फड रंगला की मग पोट आणि मग कधी तॄप्त होते हे कळतसुद्धा नाही. तर ह्य प्रकारे आमचा "राकलेट फड" जोरदार रंगला व माझ्या आयुष्यातील एक "अविस्मरणीय सेम्डॉफ" पार पडला. कशा विसरतील ह्या आठवणी व त्या चवी ? छे, अशक्यच आहे हे. शिवाय विसरण्याची इच्छा आहे कुणाची ??? आपल्या गावाकडे ज्या "हुरडा पार्ट्या " रंगातात ना त्याचलाच हा प्रकार, फक्त पदार्थ वेगळे. मात्र थाट, सरंजाम, अंदाज, रंगत व सर्वात महत्वाचे म्हणजे लाभणारे मानसीक समाधान हे त्याच पातळीवरचे. हां, फक्त खाणारा मात्र चवीचा, पट्टीचा आणि खवय्या असावा ही अट दोन्हीकडेही सारखीच. मोजुनमापुन, उद्याची काळजी करत, रक्तदाब वजन कोलेस्तेरॉल अशा गोष्टी मोजत खाणार्‍यासाठी ह्या गोष्टी नव्हेतच. असो. फार लांबड लागली . >> डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील! रंगाशेठ, त्या वेळी मात्र आनंदाचे कारण युनीक होते. राकलेतच्या चवीने लागलेली ब्रम्हानंदी टाळी ...! बास, बाकी काय आपल्याला माहित नाही .... >> चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात. +१, सहमत आहे पेठकरकाका ... त्या नतद्रष्ट डोक्टरांना एकदा बोलवाच राकलेट खायला,आपला ऍप्रन, स्टेथोस्कोप तात्पुरता टेबलाखाली लपवुन ही मंडळी राकलेट खायला बसतील जिभल्या चाटत. >>आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु छ्या ऽऽऽ, ह्याच्याशी मात्र असहमत ...! ह्या ट्रीपमध्ये जी काही "धमाल , मज्जा " आली त्याचे जवळपास ४० % श्रेय केसुशेठ यांना जाते. काय गप्पा रंगल्या होता विचारता, अगदी खल्लासच ...! >>बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! असेच म्हणतो. आमेन ...!!! >>आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!! अगदी शब्दशः सहमत रे धमाल्या, मी सुद्धा कधीकधी विचार करतो की जर ही लोकं नसती तर काय झालं असतं माझं जर्मनीत. ४ पोटार्थी लोकं जसं "(शब्दश : ) दिवस ढकलुन " येतात तसाच मी परत आलो असतो, पण ही मायेची माणसं भेटली आणि मला जणु दुसर्‍या घरातच राहिल्याचे सुख मिळाले. जे काही ४ चांगले दिवस उपभोगायला मिळाले ते ह्याच मायेच्या माणसांमुळे ... मी आता ह्याबद्दल स्वातीताई, दिनेशदादा, केसुशेठ, लिखाळभौ आणि शाल्मली वैनी ह्यांचे आभार मानणार नाही कारण "धन्यवाद" हा शब्दच फार "थीटा" आहे ह्या भावना व्यक्त करण्यासाठी. असाच लोभ राहुदेत ही इच्छा मात्र जरुर व्यक्त करतो ... एवढे सगळे झाले ह्याचे प्रमुख कारण म्हणजे "मिसळपाव.कॉम" वरील वातावरण, त्यामुळेच हे ॠणानुबंध जुळाले, मिपाचे सुद्धा आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाकी माझ्या भारतातुन जाण्यापासुन ते तिकडे सेंडॉफ होऊन परत येण्यातल्या बहुसंख्य प्रसंगाचे साक्षीदार राहणार्‍या व नेहमीच उत्कट प्रेमाचा वर्षाव करणार्‍या "समस्त मिपाकरांचे" आभार ...! लेखापेक्षा माझी प्रतिक्रीयाच मोठ्ठी होत चालल्याने नाईलाजाने इथे थांबतो, बाकी सगळे "एक फर्मास लेख" लिहुनच, नक्की ...! आमेन ..!!!! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 22:56
मस्त प्रतिसाद रे ! स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही. आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शाल्मली 15/12/2008 - 23:08
स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही. आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत. अगदी अगदी असेच म्हणते. १००% सहमत. स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत. डॉन्याचा प्रतिसादही एकदम मनापासून आलेला.. आवडला. डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत..:) --शाल्मली.

In reply to by शाल्मली

छोटा डॉन 15/12/2008 - 23:15
>> स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत. प्रश्नच नाही ...! नशिबाने अशी माणसे भेटतात गं, नाहीतर आपण पाहतोच की आजच्या जगात माणुस किती रिझर्व्ह्ड झाला आहे ते .. :) >>डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत.. परत एकदा आमेन ...! प्लानिंग नुसार परत "एप्रिलमध्ये" येण्याचा मानस आहे. संधी मिळाली तर एका पायावर येईन ( विमानामध्ये बसुन ) ... :) छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

तडक सासू ला फोन केला म्हटले मला राकलेत पार्टी हवी .तेव्हा कधी येता आहात ? नाताळ का नवीन वर्षाला ?(तिच्या बोलण्यातली खोच कळली )आम्ही हॉटेल वाली मंडळी ह्या टायमाला सुट्टी नाही ( बाकी फोटो झकास व वर्णन मुद्देसूद (ते काही आपल्याला जमत नाही ) लोकल बियर शक्यतो जोडीला हवी .असे माझे मत झाले .कारण जर्मनीत प्रत्येक स्थानिक भागाची एक बियर असते .त्याची वेगळीच एक चव असते .( भूमिपुत्रांना त्याबद्दल प्रखर अभिमान असतो ) माझी बायको हा सरंजाम पाहून बेहद खुश .कारण त्यांचे गाव सुध्धा फ्रेंच हद्दीपासून २ तासावर आहे .

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:53
भारी दिसते आहे. राकलेट करून पाह्तो आता. पण आमही शेगडीवरच भाजतो राखेत. खमंग बनते जास्त.
डॉन्याचा फोन आला की त्याचे ५ डिसेंबरला भारतात जायचे नक्की झाले आहे. लगेचच आमचा त्याला जर्मनीच्या चांगल्या आठवणी राहतील असा सेंड ऑफ द्यायचा विचार सुरु झाला आणि 'ती ' बातमी येऊन धडकली. भारतालाच नाही तर जगाला हादरवणारी,सुन्न करणारी.. कोणाचेच चित्त थार्‍यावर नव्हते पण डॉन्याही आम्हाला आता परत कधी भेटेल माहित नव्हते, शेवटी आम्ही २,केसु आणि डॉन्या असे एकत्र जमायचे ठरले. जेवायचा बेत काय करावा? विचार करत होते पण गोडाधोडाचं तर खाण्याची कोणाची मनःस्थितीच नव्हती. त्यात इथे हिमवर्षा आणि कडाक्याची थंडी असल्याने साहजिकच 'राकलेट' करायची कल्पना डोक्यात आली.

गांधीवाद्याची थप्पड

भास्कर केन्डे ·

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:09
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही! "तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा." सह्हीच करून टाकली गांधीवादी जोश्याची! :) तात्या.

In reply to by भास्कर केन्डे

प्राजु 05/12/2008 - 01:25
चोपणाते भ्याड असताता का? की.. न चोपणारे??- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरेच्चा! "न" राहिला होता तर! टंकनदोष दाखवून दिल्याबद्दल तात्या व प्राजूताईंचे आभार!

In reply to by विसोबा खेचर

अंमळ वेंधळाच दिसतोस! -- काय करणार ओरोसला राहून सोलकढी जरा जास्त प्यालो ना... (केवळ सोलकढीच बरं ;) ) आपला, (अशंतः कोकणी) भास्कर

In reply to by विसोबा खेचर

धम्मकलाडू 05/12/2008 - 12:16
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!
फ्रॉइडीयन स्लिप तर नसावी? हलकेच घ्या हं. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राजु 05/12/2008 - 01:24
"तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? हे वाक्य जरा संपादन कराल का भास्करराव.? बाकी, गांधीवाद हा पुस्तकातच असतो आणि तिथेच तो साजर्‍या गोजर्‍या शब्दांत खुलून दिसतो. व्यवहारी जीवनात केवळ अशक्य आहे. भास्करराव, हा प्रसंग चांगला रंगवून लिहिला आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:33
बाकी काय हो भास्करराव, तुमच्या मित्रात जोश्याचा पुळका येऊन नवीन धागे उघडून (शाद्बिक चर्चेचे हो!) त्याचे समर्थन करणारी इतर काही मित्रमंडळी होती की नाही? :) आपला, धनंजय अभ्यंकर. :)

In reply to by विसोबा खेचर

होती की. पण हा किस्सा घडला चौथ्या वर्षात. पूर्वीच्या तीन्-साडेतीन वर्षात बहुतेकांचे मिंदेपणाचे विचार झटकवून टाकायला लावले होते. तरी काही शेलके धेंड होते. ते शांत राहण्यात धन्यता मानत. कारण आमच्या मोहोळाला त्यांची अहिंसा समजत नसे व त्यांना आमचे मार्ग परवडत नसत. ;) धनंजय अभ्यंकर हे मात्र खासच!! =)) =))

टारझन 05/12/2008 - 02:25
हे राम !! अरे मुलांनो मला जरा शांत जगू द्या रे !! किती कांगावा कराल त्या गांधीवादाचा ? आता तर तो आतंकवाद परवडला पण गांधीवाद नको -(वाद प्रेमी) टारोबा खेचर

इनोबा म्हणे 05/12/2008 - 02:31
येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. हा हा हा!!! लय भारी गांधीवाद आहे हा. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंद घारे 05/12/2008 - 07:00
महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. गांधीजींची यावर वाद घातला नाही. किंवा आपला 'वाद' निर्माण केला नाही. त्यांनी हिंदू धर्मग्रंथात वाचलेल्या अहिसा आणि सत्य या तत्वांचा आग्रह धरला. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनात देखील अनेक वेळा त्यात ते यशस्वी झाले नव्हते हे त्यांनी आपल्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांना सुद्धा कधी कोणी थोबाडीत मारली होती की नव्हती आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया झाली याचा उल्लेख कोठे वाचला नाही. माझ्या माहितीप्रमाणे "एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

अहो आनंदराव जरा धिरानं घ्या. महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मला महात्मा गांधी हे आदर्श वाटतात. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आम्ही विविध विधायक कार्यक्रम हाती घेत असतो. वरील लेखातही तसा संदर्भ आहेच. मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा. या तथाकथित गांधीवाद्यांनीच "एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" असे बावळट विचार प्रसिद्धी पोचवले आहेत. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही. भूकबळी, जगात ठिकठिकाणी चाललेले मृत्यूचे तांडव यावरही गांधीवाद या क्षणाला कामाचा नाही. मात्र सध्या ज्या गांधीवाद्यांचा येथे उदो-उदे चालू आहे त्यांनी मात्र यावर एकमेव इलाज म्हणजे गांधीवाद सुचवला आहे. प्रत्यक्ष पाकड्या दहशतवाद्यांच्या दाड्या कुरवळयाचे सल्लेही दिले गेलेत. वाचा जरा. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने? मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आम्हालाही वाततो तर. नाही कुठे म्हटले आहे. पण अततायी पणा नको बा. आपला, (रोखठोक) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

कोलबेर 05/12/2008 - 11:15
मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा.
कशच्याही नावाखाली भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे!
कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही.
मग तुम्हाला अपेक्षीत असणारा गांधीवाद कोणता? आणि त्याने तरी ही समस्या सुटू शकते का? महात्मा गांधींना आदर्श मानता म्हणून विचारतो.

In reply to by कोलबेर

एक गाढव पाठीवर मीठाचे ओझे घेऊन जात असतो. रस्त्यात नदी पार करताना ते खाली पडते व त्याचे ओझे मीठ विरघळल्याने कमी होते. गाढव हा धडा लक्षात ठेवतो. पुन्हा असाच नदी पार करत असताना तो मुद्दाम खाली बसतो. पण यावेळी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे असते.... गांधींच्या पूर्वी किती टक्के भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते? एखाद्या टक्क्याच्या आसपास. जर स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी होऊन यशस्वी लोकशाही देश उभारायचा असेल तर सर्व जनता सक्रीय झाली पाहिजे हे त्यांनी हेरले होते. राजकारणापासून दूर असणार्‍या नि:शस्त्र जनतेला सक्रीय आंदोलनात आणायला त्यांनी आवलंबलेले उपाय एकदम अफलातून होते. नाहीतर किती लोक अभिनव भारत वा अझाद हिंद मध्ये सहभागी होऊ शकले असते? त्यामुळे गांधींनी त्या काळात केले ते योग्यच. आजही तेच करायचे म्हणजे त्या गाढवासारखी आपली स्थिती होईल. आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.

In reply to by भास्कर केन्डे

>>आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा >>आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते. पटले. पुण्याचे पेशवे

In reply to by भास्कर केन्डे

आनंद घारे 05/12/2008 - 19:25
मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मान्य आहे. आपला लेख संतुलित आणि वाचनीय आहे. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?'गांधीवाद' हा प्रश्नावर इलाज नाही. कदाचित प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. पण अततायी पणा नको बा. हीच महात्मा गांधींची शिकवण होती. तिचासुद्धा अतिरेक करणे योग्य नाहीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

केदार 17/12/2008 - 00:14
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. >> बरोबर आहे. ही शिकवन येशू ख्रिस्ताची आहे. एकदा गांधीं सोबत एक ख्रिश्चन तज्ञ वाद घालू लागला की हिंदू कसे वाईट आणी ख्रिश्चन कसे चांगले आणी गांधीनी सच्चा माणूस असला तर ख्रिश्च्अन धर्म स्विकारावा. त्यावर उत्तर म्हणून गांधी बोलले की ' तूमच्या धर्मात तर एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगीतले आहे, तरी देखील तूम्ही सर्व जगावर अत्याचार करत आहात. अश्या धर्माचा मी कधीही स्विकार करनार नाही, शिवाय मी हिंदू म्हणून जन्मलो पण मला अजुन खरा हिंदू काय असतो हेच माहीत नाहीत. मी ते आधी शिकनार." एवढे बोलून त्यांनी त्या तज्ञाला निरुत्तर केले. पण पुढे गांधीचे हे वाक्य पुर्ण संदर्भाने न घेता लोकांनी अर्धवट घेतल्यामूळे हा घोळ झाला आहे. गांधीचा डोळस विरोध करता यायला पाहीजे. टर सगळेच जण उडवू शकतात.

आदर भास्करला सुद्धा आहे. मला सुद्धा आहे. बहुतेकांना आहे. फिजिक्स चा नियम इक्वल अँड अपोझिट रिऍक्शनचा. बा़की काहीही नाही.

अनिता 05/12/2008 - 07:44
कुठेतरी वाचलेले आठवते.. गा॑धी'ना कुणीतरी विचारले की जमीनदारा॑च्या (बहुतेक उत्तर प्रदेश/ बिहार/आसाम भागातील) जाचापासुन लोका॑ची सुटका करताना हि॑सेचा वापर कराल का? गा॑धी'चे उत्तर होते की सा॑गून एकले नाही तर जरूर हि॑सेचा वापर करू.

विजुभाऊ 05/12/2008 - 09:24
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. हे देवा... आत हे आनखी काय नवीन उपटलय? आम्ही तर बॉ सगळेच देवाचे पुत्र-पौत्री असे शिकत लहानाचे मोठे झालो. मग हे केवळ त्या येशूलाच देवाचा पुत्र का बरे म्हणतात? असो. हे सुद्धा गांधीवादाप्रमाणे आपल्याला न झेपणारं प्रकरण दिसतय. आपला, (देवाचा पुत्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

लिखाळ 05/12/2008 - 17:51
चांगलं आहे :) कोणतेही तत्व आगीकारायला निर्धार आणि जररुकता लागते. आपल्या मित्राच्या ठायी त्या वेळी याचा अभाव असावा. -- लिखाळ.

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:09
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही! "तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा." सह्हीच करून टाकली गांधीवादी जोश्याची! :) तात्या.

In reply to by भास्कर केन्डे

प्राजु 05/12/2008 - 01:25
चोपणाते भ्याड असताता का? की.. न चोपणारे??- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरेच्चा! "न" राहिला होता तर! टंकनदोष दाखवून दिल्याबद्दल तात्या व प्राजूताईंचे आभार!

In reply to by विसोबा खेचर

अंमळ वेंधळाच दिसतोस! -- काय करणार ओरोसला राहून सोलकढी जरा जास्त प्यालो ना... (केवळ सोलकढीच बरं ;) ) आपला, (अशंतः कोकणी) भास्कर

In reply to by विसोबा खेचर

धम्मकलाडू 05/12/2008 - 12:16
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!
फ्रॉइडीयन स्लिप तर नसावी? हलकेच घ्या हं. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राजु 05/12/2008 - 01:24
"तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? हे वाक्य जरा संपादन कराल का भास्करराव.? बाकी, गांधीवाद हा पुस्तकातच असतो आणि तिथेच तो साजर्‍या गोजर्‍या शब्दांत खुलून दिसतो. व्यवहारी जीवनात केवळ अशक्य आहे. भास्करराव, हा प्रसंग चांगला रंगवून लिहिला आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:33
बाकी काय हो भास्करराव, तुमच्या मित्रात जोश्याचा पुळका येऊन नवीन धागे उघडून (शाद्बिक चर्चेचे हो!) त्याचे समर्थन करणारी इतर काही मित्रमंडळी होती की नाही? :) आपला, धनंजय अभ्यंकर. :)

In reply to by विसोबा खेचर

होती की. पण हा किस्सा घडला चौथ्या वर्षात. पूर्वीच्या तीन्-साडेतीन वर्षात बहुतेकांचे मिंदेपणाचे विचार झटकवून टाकायला लावले होते. तरी काही शेलके धेंड होते. ते शांत राहण्यात धन्यता मानत. कारण आमच्या मोहोळाला त्यांची अहिंसा समजत नसे व त्यांना आमचे मार्ग परवडत नसत. ;) धनंजय अभ्यंकर हे मात्र खासच!! =)) =))

टारझन 05/12/2008 - 02:25
हे राम !! अरे मुलांनो मला जरा शांत जगू द्या रे !! किती कांगावा कराल त्या गांधीवादाचा ? आता तर तो आतंकवाद परवडला पण गांधीवाद नको -(वाद प्रेमी) टारोबा खेचर

इनोबा म्हणे 05/12/2008 - 02:31
येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. हा हा हा!!! लय भारी गांधीवाद आहे हा. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंद घारे 05/12/2008 - 07:00
महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. गांधीजींची यावर वाद घातला नाही. किंवा आपला 'वाद' निर्माण केला नाही. त्यांनी हिंदू धर्मग्रंथात वाचलेल्या अहिसा आणि सत्य या तत्वांचा आग्रह धरला. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनात देखील अनेक वेळा त्यात ते यशस्वी झाले नव्हते हे त्यांनी आपल्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांना सुद्धा कधी कोणी थोबाडीत मारली होती की नव्हती आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया झाली याचा उल्लेख कोठे वाचला नाही. माझ्या माहितीप्रमाणे "एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

अहो आनंदराव जरा धिरानं घ्या. महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मला महात्मा गांधी हे आदर्श वाटतात. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आम्ही विविध विधायक कार्यक्रम हाती घेत असतो. वरील लेखातही तसा संदर्भ आहेच. मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा. या तथाकथित गांधीवाद्यांनीच "एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" असे बावळट विचार प्रसिद्धी पोचवले आहेत. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही. भूकबळी, जगात ठिकठिकाणी चाललेले मृत्यूचे तांडव यावरही गांधीवाद या क्षणाला कामाचा नाही. मात्र सध्या ज्या गांधीवाद्यांचा येथे उदो-उदे चालू आहे त्यांनी मात्र यावर एकमेव इलाज म्हणजे गांधीवाद सुचवला आहे. प्रत्यक्ष पाकड्या दहशतवाद्यांच्या दाड्या कुरवळयाचे सल्लेही दिले गेलेत. वाचा जरा. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने? मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आम्हालाही वाततो तर. नाही कुठे म्हटले आहे. पण अततायी पणा नको बा. आपला, (रोखठोक) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

कोलबेर 05/12/2008 - 11:15
मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा.
कशच्याही नावाखाली भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे!
कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही.
मग तुम्हाला अपेक्षीत असणारा गांधीवाद कोणता? आणि त्याने तरी ही समस्या सुटू शकते का? महात्मा गांधींना आदर्श मानता म्हणून विचारतो.

In reply to by कोलबेर

एक गाढव पाठीवर मीठाचे ओझे घेऊन जात असतो. रस्त्यात नदी पार करताना ते खाली पडते व त्याचे ओझे मीठ विरघळल्याने कमी होते. गाढव हा धडा लक्षात ठेवतो. पुन्हा असाच नदी पार करत असताना तो मुद्दाम खाली बसतो. पण यावेळी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे असते.... गांधींच्या पूर्वी किती टक्के भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते? एखाद्या टक्क्याच्या आसपास. जर स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी होऊन यशस्वी लोकशाही देश उभारायचा असेल तर सर्व जनता सक्रीय झाली पाहिजे हे त्यांनी हेरले होते. राजकारणापासून दूर असणार्‍या नि:शस्त्र जनतेला सक्रीय आंदोलनात आणायला त्यांनी आवलंबलेले उपाय एकदम अफलातून होते. नाहीतर किती लोक अभिनव भारत वा अझाद हिंद मध्ये सहभागी होऊ शकले असते? त्यामुळे गांधींनी त्या काळात केले ते योग्यच. आजही तेच करायचे म्हणजे त्या गाढवासारखी आपली स्थिती होईल. आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.

In reply to by भास्कर केन्डे

>>आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा >>आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते. पटले. पुण्याचे पेशवे

In reply to by भास्कर केन्डे

आनंद घारे 05/12/2008 - 19:25
मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मान्य आहे. आपला लेख संतुलित आणि वाचनीय आहे. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?'गांधीवाद' हा प्रश्नावर इलाज नाही. कदाचित प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. पण अततायी पणा नको बा. हीच महात्मा गांधींची शिकवण होती. तिचासुद्धा अतिरेक करणे योग्य नाहीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

केदार 17/12/2008 - 00:14
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. >> बरोबर आहे. ही शिकवन येशू ख्रिस्ताची आहे. एकदा गांधीं सोबत एक ख्रिश्चन तज्ञ वाद घालू लागला की हिंदू कसे वाईट आणी ख्रिश्चन कसे चांगले आणी गांधीनी सच्चा माणूस असला तर ख्रिश्च्अन धर्म स्विकारावा. त्यावर उत्तर म्हणून गांधी बोलले की ' तूमच्या धर्मात तर एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगीतले आहे, तरी देखील तूम्ही सर्व जगावर अत्याचार करत आहात. अश्या धर्माचा मी कधीही स्विकार करनार नाही, शिवाय मी हिंदू म्हणून जन्मलो पण मला अजुन खरा हिंदू काय असतो हेच माहीत नाहीत. मी ते आधी शिकनार." एवढे बोलून त्यांनी त्या तज्ञाला निरुत्तर केले. पण पुढे गांधीचे हे वाक्य पुर्ण संदर्भाने न घेता लोकांनी अर्धवट घेतल्यामूळे हा घोळ झाला आहे. गांधीचा डोळस विरोध करता यायला पाहीजे. टर सगळेच जण उडवू शकतात.

आदर भास्करला सुद्धा आहे. मला सुद्धा आहे. बहुतेकांना आहे. फिजिक्स चा नियम इक्वल अँड अपोझिट रिऍक्शनचा. बा़की काहीही नाही.

अनिता 05/12/2008 - 07:44
कुठेतरी वाचलेले आठवते.. गा॑धी'ना कुणीतरी विचारले की जमीनदारा॑च्या (बहुतेक उत्तर प्रदेश/ बिहार/आसाम भागातील) जाचापासुन लोका॑ची सुटका करताना हि॑सेचा वापर कराल का? गा॑धी'चे उत्तर होते की सा॑गून एकले नाही तर जरूर हि॑सेचा वापर करू.

विजुभाऊ 05/12/2008 - 09:24
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. हे देवा... आत हे आनखी काय नवीन उपटलय? आम्ही तर बॉ सगळेच देवाचे पुत्र-पौत्री असे शिकत लहानाचे मोठे झालो. मग हे केवळ त्या येशूलाच देवाचा पुत्र का बरे म्हणतात? असो. हे सुद्धा गांधीवादाप्रमाणे आपल्याला न झेपणारं प्रकरण दिसतय. आपला, (देवाचा पुत्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

लिखाळ 05/12/2008 - 17:51
चांगलं आहे :) कोणतेही तत्व आगीकारायला निर्धार आणि जररुकता लागते. आपल्या मित्राच्या ठायी त्या वेळी याचा अभाव असावा. -- लिखाळ.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

सरकारी इतमामात मरण.

रामदास ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 02/12/2008 - 09:43
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची खर आहे! (व्हीटी स्टेशनावर खूप प्रेम असणारा मुंबईकर) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 02/12/2008 - 11:11
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची
इतक्या ताकदीच्या शब्दांसोबत खरंच फोटोची गरज होती का? सुन्न होतोच.. त्या सुन्नतेत आता अशी कणा-मणाने भर पडतेय -(गोंधळलेला) ऋषिकेश

मदनबाण 02/12/2008 - 10:44
निघालो घरातुन कधीच न परतण्यासाठी ठेवुन गेलो तुला एकटाच मागे कधीच न भेटण्यासाठी... :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनामिका 02/12/2008 - 11:29
रामदासकाका जाणिवा बधिर करणारी दृष्य आहेत. खरच आताशा जगायचीच भिती वाटु लागलीय................. "नि:शब्द अनामिका"

सर्किट 02/12/2008 - 12:01
होय, हे फोटो दाखवण्याची गरज होती. हे फोटो राजकारण्यांच्या पोस्टर्स वर का नाहीत ? देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. सर्किटरावांशी सहमत. पण काय माहित, देशमुख हे फोटो रामूच्या पिक्चरच्या पोस्टरसाठीही वापरतील.

In reply to by विनायक प्रभू

सर्किट 02/12/2008 - 12:26
मास्तर, माझं ऐका, पुन्हा पुन्हा त्या सीडीज नका बघत जाऊ. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किटराव, जातीने मास्तर ना. काय करणार. एकदा बघितले. आता मरेपर्यंत मेंदुचा सी.डी. प्लेयर चालूच राहणार.

अनिल हटेला 02/12/2008 - 12:22
.............................. ---------------------- बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वरील फोटो बघून खरोखर बधिर झालो.... सर्वांच्या मनात प्रवासाचे, आपल्या प्रियजनांना भेट्ण्याचे आणि सु़ख:दुखाचे दोन क्षण एकमेंकाबरोबर व्यतित करण्याचे प्रयोजन केलेले असेल... नियति असे भंयकर रुप घेऊन येईल कुणाच्या मनात पण नसेल... शब्द नाहित इतकचं म्हणेल......... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

लिखाळ 02/12/2008 - 15:43
>मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची. ह्म्म्म ! खरं आहे ! यातल्या एखाद्या जरी फोटोमुळे.. या आधी घडलेल्या अनेक प्रसंगातील एखाद्या जरी क्षणाच्या आठवणीने आपली झोप उडाली तरच उद्या बद्द्ल थोडे अश्वासन देता येईल. -- लिखाळ.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 02/12/2008 - 09:43
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची खर आहे! (व्हीटी स्टेशनावर खूप प्रेम असणारा मुंबईकर) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 02/12/2008 - 11:11
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची
इतक्या ताकदीच्या शब्दांसोबत खरंच फोटोची गरज होती का? सुन्न होतोच.. त्या सुन्नतेत आता अशी कणा-मणाने भर पडतेय -(गोंधळलेला) ऋषिकेश

मदनबाण 02/12/2008 - 10:44
निघालो घरातुन कधीच न परतण्यासाठी ठेवुन गेलो तुला एकटाच मागे कधीच न भेटण्यासाठी... :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनामिका 02/12/2008 - 11:29
रामदासकाका जाणिवा बधिर करणारी दृष्य आहेत. खरच आताशा जगायचीच भिती वाटु लागलीय................. "नि:शब्द अनामिका"

सर्किट 02/12/2008 - 12:01
होय, हे फोटो दाखवण्याची गरज होती. हे फोटो राजकारण्यांच्या पोस्टर्स वर का नाहीत ? देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. सर्किटरावांशी सहमत. पण काय माहित, देशमुख हे फोटो रामूच्या पिक्चरच्या पोस्टरसाठीही वापरतील.

In reply to by विनायक प्रभू

सर्किट 02/12/2008 - 12:26
मास्तर, माझं ऐका, पुन्हा पुन्हा त्या सीडीज नका बघत जाऊ. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किटराव, जातीने मास्तर ना. काय करणार. एकदा बघितले. आता मरेपर्यंत मेंदुचा सी.डी. प्लेयर चालूच राहणार.

अनिल हटेला 02/12/2008 - 12:22
.............................. ---------------------- बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वरील फोटो बघून खरोखर बधिर झालो.... सर्वांच्या मनात प्रवासाचे, आपल्या प्रियजनांना भेट्ण्याचे आणि सु़ख:दुखाचे दोन क्षण एकमेंकाबरोबर व्यतित करण्याचे प्रयोजन केलेले असेल... नियति असे भंयकर रुप घेऊन येईल कुणाच्या मनात पण नसेल... शब्द नाहित इतकचं म्हणेल......... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

लिखाळ 02/12/2008 - 15:43
>मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची. ह्म्म्म ! खरं आहे ! यातल्या एखाद्या जरी फोटोमुळे.. या आधी घडलेल्या अनेक प्रसंगातील एखाद्या जरी क्षणाच्या आठवणीने आपली झोप उडाली तरच उद्या बद्द्ल थोडे अश्वासन देता येईल. -- लिखाळ.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.