ह्म्म्..हल्लीच्या पौराणिक मालिकांमध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरले तरी त्याचा प्रभाव जेवढा जाणवायला हवा तेवढा अजिबात जाणवत नाही. उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. हल्लीच्या काळातील मला बरी वाटलेली मालिका म्हणजे झी टीव्ही वरील रावण. ही मालिका जरा ठीक होती.
म्हणजे अशा प्रतिक्रिया देणारा मी एकटा नाही हे दिसले :)
उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते.
सहमत.
महाभारत नाही ते "के-भारत" होते
हीही... आज पुन्हा थोडे पाहिले. त्यात गंगा, शंतनु व भीष्म ह्यांचा संवाद पाहिला. त्यातही मला तेच वाटत होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याप्रकारे ह्यात कृत्रिम असे नव्हते काही. तेव्हा जरा बरे वाटले.
वास्तविक मी हा लेख लिहिल्यानंतर दुसर्या दिवशी प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला कळले ही मालिका एकता कपूर निर्मित आहे. चला, म्हणजे माझे मत हे पूर्वग्रहदूषित नव्हते. :D
प्रतिक्रिया
ह्म्म्..
9x वाहिनीवर महाभारत
भारत ऐक
मी एकटा नाही...