नो रिग्रेट्स
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
लोकहो... म्हणता म्हणता दिवाळी आली आणि गेली पण. आता लागलो आम्ही नेहमीच्या स्वैपाकाला. फराळाचं खाउन कंटा़ळल्यावर काल फक्त ही व्हेज बिर्याणी हादडण्यात आली आहे. ़ओण ते म्हणतंय तिकडे की असे पदार्थ भाज्या घालून कोण खातं का म्हणून??????
आता आम्हीच खातो ना. :)
तर पाहू मी कशी केली ही बिर्याणी ते..
शाही व्हेजिटेबल बिर्याणी
वाढणी: ४ व्यक्तींसाठी.
साहित्यः
भारतातल्या पर्यावरणवादी आणि प्रकल्प विस्थापितांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे चळवळ आणि आंदोलने चालवणाऱ्या आदरणीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यांनी पोटतिडकीने विषयाची मांडणी केली. भाषण नक्कीच प्रेरणादायी होतं. भाषणात अनेक विषयांवर त्या बोलल्या. नर्मदा बचाओ आंदोलनाचा इतिहास, आजवरच्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांची अनास्था, असंवेदनशीलपणा, पोलीसी अत्याचार, विस्थापितांच्या वेदना आणि प्रश्न, विविध तज्ज्ञांची मतं, जागतिक परिस्थिती, भ्रष्टाचार, अभ्यासगटांचे अहवाल, न्यायसंस्थेचे निकाल या सगळ्यांवर त्यांनी मांडणी केली.
एक गझल लिहिण्याचा प्रयत्न आहे. जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे.
विशेष सूचना- हौशे, नवशे, गवशे ह्यांनी दूर राहावे ( हे मिपावर कमी मात्र झुक्या फॅमिलीत विपुल आहेत) व आपापल्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी "मी चंद्र आणेल किंवा का गं सोडून गेलीस मला, एकटे टाकून गेलीस मला " ह्या प्रकारातील काव्य वापरावे जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
माझी गझल माझ्या नावासहीत देखील सामायिक करण्यास हरकत असलेला अत्यंत पझेसिव्ह असा मी व्यक्ती आहे.
खूप गर्दी दिसते आहे, मला हे नवीन आहे
सरणावर एकांत सरतो, हेही नवीन आहे
आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून! “
प्रिय जिब्रान खलील,
माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही.
दिवाळी झाल्यावर साधारणतः एक महिन्याने छायाचित्रण स्पर्धेचं पुनरुज्जीवन करावं असा ठराव मांडतो आहे. निदान दोन महिन्यांतून एकदा का होईना, मिपा छायाचित्रण स्पर्धा घेतली जावी असे वाटते.
आत्ता केवळ प्रस्ताव मांडतो आहे. लवकरच सविस्तर रूपरेषा धाग्यात लिहितो.
विषय (खफवर चर्चा झाल्याप्रमाणे) (अजून बदल सुचवा).
१. प्रतिबिंब
२. मॅक्रो फोटोग्राफी
३. मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले फोटो.