मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे महिरावणा

युयुत्सु ·

विवेकपटाईत 20/06/2025 - 14:54
प्रतिसाद हे नाक खुपसण्यासाठी असतात. प्रतिसाद देणे बंद झाले तर वाचण्याची मजा ही जाणार. कबीर दास म्हणतात निंदक नियरे राखीये. उगाच त्रास का करून घेतात. मला तर मजा येते. कधी कधी अश्या प्रतिसादांसाठीच मी लेख टाकतो.

मारवा 20/06/2025 - 16:55
तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे नेहमी कौतुक वाटते. Social Media वर मी तुम्ही आम्ही आपण सर्वचजण कधींकधी संयम गमावून बसतो. चालतंय आपण कोणीच इतके काही वाईट नसतो होत असं कधी कधी social media म्हटलं की हे आलच. कडव्या साद प्रतिसादांची पण एक काही काळ खुमखुमी आपल्या सर्वांनाच असते मलाही असते पण एका मर्यादेनंतर मग कटुता येते ती खरं वाईट्ट असते. म्हणून आता एक नम्र विनंती आहे की विषय वाढवू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे नवीन लेख वाचण्यास उत्सुक आहे. सर्व आदरणीय मिपाकरांना मित्रांना सुद्धा आवाहन आहे आवरत घ्या आपल्या सर्वांच्या लेखनाचा चाहता.

युयुत्सु 20/06/2025 - 17:31
स्वतःला त्रास करून घेऊ नका. > अजिबात नाही. मानवी मेंदू (न्युरोसायन्स) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यात पर्सेपशन हे एक अजब प्रकरण आहे. लोक त्यांच्या नजरेतून सगळ्याचा अर्थ लावतात. मी दूर्लक्ष करतो...

विवेकपटाईत 20/06/2025 - 14:54
प्रतिसाद हे नाक खुपसण्यासाठी असतात. प्रतिसाद देणे बंद झाले तर वाचण्याची मजा ही जाणार. कबीर दास म्हणतात निंदक नियरे राखीये. उगाच त्रास का करून घेतात. मला तर मजा येते. कधी कधी अश्या प्रतिसादांसाठीच मी लेख टाकतो.

मारवा 20/06/2025 - 16:55
तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे नेहमी कौतुक वाटते. Social Media वर मी तुम्ही आम्ही आपण सर्वचजण कधींकधी संयम गमावून बसतो. चालतंय आपण कोणीच इतके काही वाईट नसतो होत असं कधी कधी social media म्हटलं की हे आलच. कडव्या साद प्रतिसादांची पण एक काही काळ खुमखुमी आपल्या सर्वांनाच असते मलाही असते पण एका मर्यादेनंतर मग कटुता येते ती खरं वाईट्ट असते. म्हणून आता एक नम्र विनंती आहे की विषय वाढवू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे नवीन लेख वाचण्यास उत्सुक आहे. सर्व आदरणीय मिपाकरांना मित्रांना सुद्धा आवाहन आहे आवरत घ्या आपल्या सर्वांच्या लेखनाचा चाहता.

युयुत्सु 20/06/2025 - 17:31
स्वतःला त्रास करून घेऊ नका. > अजिबात नाही. मानवी मेंदू (न्युरोसायन्स) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यात पर्सेपशन हे एक अजब प्रकरण आहे. लोक त्यांच्या नजरेतून सगळ्याचा अर्थ लावतात. मी दूर्लक्ष करतो...
(सुधारित आवृत्ती) अरे महिरावणा । विडंबन घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥ अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला ।

चा-वट पॉर्निमा!

कानडाऊ योगेशु ·
तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

बाजीगर ·

बाजीगर 09/06/2025 - 11:52
न्यायदानाची शपथ, धरला याने भ्रष्ट पथ, खचाखच नोटांचा रथ, न्यायविक्या || न्यायाचा सडला तराजू , बघून कायद्याची बाजू मंत्री किरेन रिजीजू, सरन्यायाधीश खन्ना संजू म्हणाले हटवा नका लाजू तात्काळच ||

विवेकपटाईत 13/06/2025 - 10:31
काहीही होणार नाही. कोंग्रेस पार्टी महाभियोग खटल्याचा विरोध करणार. रामास्वामी प्रमाणे हा पण शेवटच्या दिवसापर्यंत काम करेल. संसदेने भ्रष्ट न्यायाधीशांच्या बाबतीत ही कायदा करणे गरजेचे आहे. न्यायालय विरोध करेल तर संविधान संशोधन केले पाहिजे. बाकी मनुस्मृती प्रमाणे जर लाच घेणार्‍या क्लार्क किंवा सिपायला 4 वर्षाचा दंड होत असेल तर त्याच्या 16 पट अर्थात 64 वर्षाची जेल न्यायाधीशाला झाली पाहिजे.

बाजीगर 09/06/2025 - 11:52
न्यायदानाची शपथ, धरला याने भ्रष्ट पथ, खचाखच नोटांचा रथ, न्यायविक्या || न्यायाचा सडला तराजू , बघून कायद्याची बाजू मंत्री किरेन रिजीजू, सरन्यायाधीश खन्ना संजू म्हणाले हटवा नका लाजू तात्काळच ||

विवेकपटाईत 13/06/2025 - 10:31
काहीही होणार नाही. कोंग्रेस पार्टी महाभियोग खटल्याचा विरोध करणार. रामास्वामी प्रमाणे हा पण शेवटच्या दिवसापर्यंत काम करेल. संसदेने भ्रष्ट न्यायाधीशांच्या बाबतीत ही कायदा करणे गरजेचे आहे. न्यायालय विरोध करेल तर संविधान संशोधन केले पाहिजे. बाकी मनुस्मृती प्रमाणे जर लाच घेणार्‍या क्लार्क किंवा सिपायला 4 वर्षाचा दंड होत असेल तर त्याच्या 16 पट अर्थात 64 वर्षाची जेल न्यायाधीशाला झाली पाहिजे.
घ्या कविता... 'कॅश'वंत वर्मा, भोग आता कर्मा, महाभियोगधर्मा सामोरी जा || जर दिला राजीनामा, तर नाही काजीनामा, सांग तुझा कारनामा, निवृत्ती जा || न्यायाधीशाच्या घरी रोकड, आता तो शोधतो बोकड, जो घेईल खांद्यावर जोखड, वाचवण्या || संसदेत घेराव, मांडला ठराव, तरी हे राव, ढिम्म नाही || न्यायाधीश यशवंत पकडला गेला 'कॅश'वंत आता करणार बस वंत घरातच ||

मागवणे

बाजीगर ·

मारवा 29/05/2025 - 22:22
ऍड. विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. व्यवस्था समजून घ्या. प्रत्येक आरोपी ला बाजू मांडण्याचा अधिकारी व्यवस्थेने दिलेला आहे. त्या वकिलाला आरोपींची बाजू मांडण्याचा अधिकारी आहे. तो ते दोघे आरोपी आणि वकील वापरत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकणे भाग आहे. न्यायालय ते करत आहे. त्या वकिलाला करणाऱ्याला मी बक्षीस देईल असे रोहिणी खडसे म्हणाल्या ही चुकीचे आहे. असे करून काहीही साध्य होणार नाही हे सर्व निरर्थक आहे. त्यांना आरोपीच्या वकिलाना प्रत्यारोप करण्यापासून थांबवणे देखील शक्य नाही. हे कितीही संताप झाला वाईट वाटले तरी याला नाईलाज आहे कारण ही व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि यात ही असे असे अधिकारी दिलेले आहेत. Procedure दिलेली आहे. ही व्यवस्था, ही संविधान, हा आरोपीचा अधिकार, हा वकिलाचा अधिकार ,ही दोन्ही बाजू ऐकणे, हे सर्व सर्व अत्यावश्यक असे आहे एका परिपूर्ण व्यवस्थेसाठी. याचा त्रास होणे, दुःख होणे ,ही सर्व समजू शकतो पण व्यापक दृष्टिकोनातून या सर्वच बाबी आवश्यक आहेत. याला खरोखर नाईलाज आहे. कोणाचीही बाजू इथे घेत नाहीये कृपया संविधान आणि व्यवस्थेचे भानानी जाणीव ठेवा इतकेच म्हणणे आहे. तिला पायदळी तुडवण्यात काहीच अर्थ नाही आहे ते असे आहे याहुन उत्तम व्यवस्था जोवर येत नाही तोवर आहे त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातच सर्वांचे व्यापक हित आहे.

In reply to by मारवा

सुक्या 29/05/2025 - 23:31
असहमत!! केवळ काहीतरी प्रतीवाद करायचा म्हणुन एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे याला व्यवस्थेचा भाग म्हणुन पळवाट काढता येत नाही. ही एक अत्यंत चुकीची अशी मानसिकतात आहे. अगदी विख्यात असलेले (राम जेठमलाणी बहुदा) वकील सुद्धा असली थेरे करतात तेव्हा काहीतरी नक्कीच करायला हवे. एखाद्या स्त्री च्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे जर अपराध असेल तर तसे वकीलाच्या बाबतीतही असायला हवे. अकांउटीबीलीटी असायलाच हवी. वस्त्राहीन फिरणे हा माझा स्वातंत्र्याचा भाग असला तरी घरी ईतर लोक आले असताना तसे न करणे ईतकी अक्कल मला असायलाच हवी.

In reply to by सुक्या

मारवा 30/05/2025 - 05:16
हे बघा या घटनेत जे काही प्रथमदर्शनी सत्य दिसत आहे ते खरोखर अत्यंत घृणास्पद असेच आहे. आपणा सर्वांना जे उघडं पणे दिसत आहे की हा अत्यंत क्रूर मानवतेला लाजवील असा प्रकार आहे. या महिलेच्या मारहाणी च्या खुणा देखील काही मृत्यूपूर्व 24 तासातील व काही त्या अगोदर च्या आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. हा राजकीय पाशवी शक्ती वापरून केलेला गुन्हा उघडपणे.दिसतोय. या विषयि आपणा सर्वांच्या मनात संताप आहे. आणि तो साहजिकच आहे. पण कृपया न्याय व्यवस्था आणि तिच्या मर्यादा समजून घ्या. त्या वकिलाला आणि त्या आरोपीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो काढून घेता येत नाही. आता त्यांनी जर बाजू मांडली तरी त्याला चारित्र्यहनन केले असे म्हणू शकत नाही. आता त्यांना whatsapp किंवा इतर पुरावे सादर करावे लागतील. ते जर आरोपीं सिद्ध करू शकले नाहीतर केस पूर्णपणे अजून कठोरटेने त्यांच्या विरोधातच जाईल. त्यातही नुसते चॅटिंग केले इतकेनपुरेसे नाही पुढे मजकुराची पण छाननी होईल इंटरप्रिटेशन होईल. आता हे खरोखर प्रिय असेच आहे पण ही व्यवस्था आहे .आपल्याकडे बलात्कारित महिलेचे नाव प्रसिद्ध न करण्याचा कायदा आहे. हा व अशा प्रकारच्या कायद्याचा उद्देशच कोणी गैरवापर न करणे असाच आहे. अजून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहेच. पण म्हणून सर्व करूनही तुम्ही आरोपीला आणि त्याच्या वकिलाला त्यांनी जे काल न्यायालयात सादर केले त्यापासून थांबवू.शकत नाही. तसे केले तर तो एकतर्फी निकाल होईल. एन्काउंटर जरी कितीही वाईट अपराध्याचा केला तरींतो गुन्हा यासाठी आहे. मी इतकेच म्हणतोय तो वकील विपुल जो आहे त्याला मारणाऱ्याला मी बक्षीस देईल असे करून काहीही साध्य होणार नाही. ते चुकीचे आहे.त्याने केस सोडली दुसरा वकील केस घेणार. हा उपाय नाही आणि व्यवस्था मोडून टाकून करा न्याय घाला गोळ्या असे केल्यास काहीच साध्य होणार नाही. खरा प्रयत्न करायचा असल्यास तो असा करावा की ज्याशींकायात तरतूद्ब आहे की बलात्कारित स्त्री चे नाव जाहीर करू नये. त्याच प्रमाणे जोपर्यंत केस चां अंतिम. निकाल लागत नाही तोपर्यंत काही विशिष्ट proceedings ज्या स्त्री च्या चारित्र्याशी संबंधित आहे त्याच्या विषयी बाहेर जाहीर वाच्यता करावयास बंदी घालण्याची तरतूद असे काही तरी करून याला प्रतिबंध आणता येईल. या दिशेने प्रयत्न करावयास हवे. काल दमानिया त्या वकिलाला एक चर्चेत म्हणत होत्या तुम्हाला अशा केसेस घेता लाज कशी वाटत नाही तुम्हाला या अर्थाने म्हणत होत्या हे पूर्णपणे चुकीचे आहे तो नाही तर दुसरा वकील घेणार. कारण तशी व्यवस्था आहे इतकेच नवे कोणीच वकील नाही मिळाला तर प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे सरकारला की न्यायालयाला वकील पुरवावा लागतो. ही सर्व व्यवस्था कितीही त्रासदायक असली तरी त्याला नाईलाज आहे इतकेच म्हणणे आहे आणि असा त्या वकिलाला निरर्थक विरोध करून काहींसाठी होणार नाही.

In reply to by बाजीगर

मारवा 30/05/2025 - 06:01
मी वकील नाही आणि कृपया लक्षात घ्या मी त्या वकील विपुल आणि त्या आरोपींची बाजू घेत नाहीये. तुमच्याइतकेच मला सुद्धा झालेल्या घटनेचे दुखः संताप आहे.

मारवा 29/05/2025 - 22:22
ऍड. विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. व्यवस्था समजून घ्या. प्रत्येक आरोपी ला बाजू मांडण्याचा अधिकारी व्यवस्थेने दिलेला आहे. त्या वकिलाला आरोपींची बाजू मांडण्याचा अधिकारी आहे. तो ते दोघे आरोपी आणि वकील वापरत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकणे भाग आहे. न्यायालय ते करत आहे. त्या वकिलाला करणाऱ्याला मी बक्षीस देईल असे रोहिणी खडसे म्हणाल्या ही चुकीचे आहे. असे करून काहीही साध्य होणार नाही हे सर्व निरर्थक आहे. त्यांना आरोपीच्या वकिलाना प्रत्यारोप करण्यापासून थांबवणे देखील शक्य नाही. हे कितीही संताप झाला वाईट वाटले तरी याला नाईलाज आहे कारण ही व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि यात ही असे असे अधिकारी दिलेले आहेत. Procedure दिलेली आहे. ही व्यवस्था, ही संविधान, हा आरोपीचा अधिकार, हा वकिलाचा अधिकार ,ही दोन्ही बाजू ऐकणे, हे सर्व सर्व अत्यावश्यक असे आहे एका परिपूर्ण व्यवस्थेसाठी. याचा त्रास होणे, दुःख होणे ,ही सर्व समजू शकतो पण व्यापक दृष्टिकोनातून या सर्वच बाबी आवश्यक आहेत. याला खरोखर नाईलाज आहे. कोणाचीही बाजू इथे घेत नाहीये कृपया संविधान आणि व्यवस्थेचे भानानी जाणीव ठेवा इतकेच म्हणणे आहे. तिला पायदळी तुडवण्यात काहीच अर्थ नाही आहे ते असे आहे याहुन उत्तम व्यवस्था जोवर येत नाही तोवर आहे त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातच सर्वांचे व्यापक हित आहे.

In reply to by मारवा

सुक्या 29/05/2025 - 23:31
असहमत!! केवळ काहीतरी प्रतीवाद करायचा म्हणुन एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे याला व्यवस्थेचा भाग म्हणुन पळवाट काढता येत नाही. ही एक अत्यंत चुकीची अशी मानसिकतात आहे. अगदी विख्यात असलेले (राम जेठमलाणी बहुदा) वकील सुद्धा असली थेरे करतात तेव्हा काहीतरी नक्कीच करायला हवे. एखाद्या स्त्री च्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे जर अपराध असेल तर तसे वकीलाच्या बाबतीतही असायला हवे. अकांउटीबीलीटी असायलाच हवी. वस्त्राहीन फिरणे हा माझा स्वातंत्र्याचा भाग असला तरी घरी ईतर लोक आले असताना तसे न करणे ईतकी अक्कल मला असायलाच हवी.

In reply to by सुक्या

मारवा 30/05/2025 - 05:16
हे बघा या घटनेत जे काही प्रथमदर्शनी सत्य दिसत आहे ते खरोखर अत्यंत घृणास्पद असेच आहे. आपणा सर्वांना जे उघडं पणे दिसत आहे की हा अत्यंत क्रूर मानवतेला लाजवील असा प्रकार आहे. या महिलेच्या मारहाणी च्या खुणा देखील काही मृत्यूपूर्व 24 तासातील व काही त्या अगोदर च्या आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. हा राजकीय पाशवी शक्ती वापरून केलेला गुन्हा उघडपणे.दिसतोय. या विषयि आपणा सर्वांच्या मनात संताप आहे. आणि तो साहजिकच आहे. पण कृपया न्याय व्यवस्था आणि तिच्या मर्यादा समजून घ्या. त्या वकिलाला आणि त्या आरोपीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो काढून घेता येत नाही. आता त्यांनी जर बाजू मांडली तरी त्याला चारित्र्यहनन केले असे म्हणू शकत नाही. आता त्यांना whatsapp किंवा इतर पुरावे सादर करावे लागतील. ते जर आरोपीं सिद्ध करू शकले नाहीतर केस पूर्णपणे अजून कठोरटेने त्यांच्या विरोधातच जाईल. त्यातही नुसते चॅटिंग केले इतकेनपुरेसे नाही पुढे मजकुराची पण छाननी होईल इंटरप्रिटेशन होईल. आता हे खरोखर प्रिय असेच आहे पण ही व्यवस्था आहे .आपल्याकडे बलात्कारित महिलेचे नाव प्रसिद्ध न करण्याचा कायदा आहे. हा व अशा प्रकारच्या कायद्याचा उद्देशच कोणी गैरवापर न करणे असाच आहे. अजून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहेच. पण म्हणून सर्व करूनही तुम्ही आरोपीला आणि त्याच्या वकिलाला त्यांनी जे काल न्यायालयात सादर केले त्यापासून थांबवू.शकत नाही. तसे केले तर तो एकतर्फी निकाल होईल. एन्काउंटर जरी कितीही वाईट अपराध्याचा केला तरींतो गुन्हा यासाठी आहे. मी इतकेच म्हणतोय तो वकील विपुल जो आहे त्याला मारणाऱ्याला मी बक्षीस देईल असे करून काहीही साध्य होणार नाही. ते चुकीचे आहे.त्याने केस सोडली दुसरा वकील केस घेणार. हा उपाय नाही आणि व्यवस्था मोडून टाकून करा न्याय घाला गोळ्या असे केल्यास काहीच साध्य होणार नाही. खरा प्रयत्न करायचा असल्यास तो असा करावा की ज्याशींकायात तरतूद्ब आहे की बलात्कारित स्त्री चे नाव जाहीर करू नये. त्याच प्रमाणे जोपर्यंत केस चां अंतिम. निकाल लागत नाही तोपर्यंत काही विशिष्ट proceedings ज्या स्त्री च्या चारित्र्याशी संबंधित आहे त्याच्या विषयी बाहेर जाहीर वाच्यता करावयास बंदी घालण्याची तरतूद असे काही तरी करून याला प्रतिबंध आणता येईल. या दिशेने प्रयत्न करावयास हवे. काल दमानिया त्या वकिलाला एक चर्चेत म्हणत होत्या तुम्हाला अशा केसेस घेता लाज कशी वाटत नाही तुम्हाला या अर्थाने म्हणत होत्या हे पूर्णपणे चुकीचे आहे तो नाही तर दुसरा वकील घेणार. कारण तशी व्यवस्था आहे इतकेच नवे कोणीच वकील नाही मिळाला तर प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे सरकारला की न्यायालयाला वकील पुरवावा लागतो. ही सर्व व्यवस्था कितीही त्रासदायक असली तरी त्याला नाईलाज आहे इतकेच म्हणणे आहे आणि असा त्या वकिलाला निरर्थक विरोध करून काहींसाठी होणार नाही.

In reply to by बाजीगर

मारवा 30/05/2025 - 06:01
मी वकील नाही आणि कृपया लक्षात घ्या मी त्या वकील विपुल आणि त्या आरोपींची बाजू घेत नाहीये. तुमच्याइतकेच मला सुद्धा झालेल्या घटनेचे दुखः संताप आहे.
ते मागत गेले आम्ही देत गेलो, ते हागत गेले आम्ही होतो मेलो || लाखो रुपये हुंडा 'कस्पटा'समान दिले, त्यांचे काम मा(ह )गवणे आम्ही भरली बिले || आता वकील करतील चारित्र्य हनन, व्यर्थ ठिकाणी हृदय गुंतले तन मन||

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

बाजीगर ·

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट माणसाचा जीव. रोज मरताहेत अकाली कशी करावी कीव? गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा जमले होते 40 हजार नऊ शे सतरा. गेले होते आशीर्वाद घेण्या, मिरवणुकीत सहभाग देण्या. करण्या कुटुंबाची हौस आणि मुलांची थोडी मौज. मिरवणुकीदरम्यान, एका ठिकाणी उतार, लोकांना नाही कळले ना रांग, नाही कतार गोंधळात लोक पडले, काही जोरात ओरडले एकमेकांवर लागले पडू बायका,मुले लागले रडू झाली भयानक चेंगराचेंगरी, 7 जण जागीच मेले, जशी मेंढरी 80 जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटल नेले. संयोजकांचा आहेच दोष, तसेच भक्तांचा उन्माद जोश. मागे मांढरादेवी च्या जत्रेत मेले अनेक, कोर्ट शोधू शकले नाही कारण एक

धामणस्करांची 'वोक' कविता

माहितगार ·

सोत्रि 09/05/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक 09/05/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि 10/05/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.

सोत्रि 09/05/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक 09/05/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि 10/05/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.

ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !

मारवा ·

पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik 11/05/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म 12/05/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म 12/05/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा 12/05/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा 12/05/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह 24/05/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti 25/05/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!

पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik 11/05/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म 12/05/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म 12/05/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा 12/05/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा 12/05/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह 24/05/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti 25/05/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥ ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच.

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...