मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

योग म्हणजे नक्की काय ?

Jayant Naik ·

In reply to by कंजूस

Jayant Naik 12/05/2022 - 06:59
फार गहन विषय आहे. अनेक संदर्भ मला मिळाले नसल्याची सुद्धा शक्यता आहे. होय. कर्मयोग हा एक महत्वाचा योग आहे. पण फळाची आशा न धरता कार्य करणे हे आजच्या कलियुगात फारच कमी लोकाना जमत असेल.

नगरी 11/05/2022 - 04:02
लेख आवडला,काही गोष्टी इंद्रियातीत असतात.त्यांना शब्दात अडकवू नयेत.किंबहुना शब्दात मांडताच येत नाहीत. समाधी आणि प्रज्ञा त्याच प्रकारात मोडतात.त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत,शब्दात पकडता येत नाहीत.

In reply to by नगरी

कंजूस 11/05/2022 - 05:55
आणि इतर काही गोष्टी अगदी अत्यल्प लोकांनाच अनुभवता येत असतील तर त्याचे मूल्य शून्य आहे. शिवाय त्यातून काही उत्पन्न झालेले इतरांना देता येत नसेल तर आणखी मोठे शून्य. ते मिळवण्यासाठी खटाटोप न केलेलाच बरा.

In reply to by नगरी

Jayant Naik 12/05/2022 - 07:03
अगदी बरोबर . काही गोष्टींकडे फक्त निर्देश करता येतो. सगळे शब्दात अडकवणे शक्य नाही. जे नाम आणि रूप याच्या पलीकडे आहे ते फक्त अनुभवता येते. कबीर म्हणतो तसे मुका माणूस गूळ खातो .. तर तो काय सांगणार ? " खाये और मुसकाय !"

प्रचेतस 11/05/2022 - 19:21
चांगला लेख. महाभारतात शांतिपर्वात व्यास शुक संवादात योगाचे विस्ताराने वर्णन आहे. छिन्नदोषो मुनिर्योगान्युक्तो युञ्जीत द्वादश | दशकर्मसुखानर्थानुपायापायनिर्भयः || चक्षुराचारवित्प्राज्ञो मनसा दर्शनेन च | यच्छेद्वाङ्मनसी बुद्ध्या य इच्छेज्ज्ञानमुत्तमम् || ज्ञानेन यच्छेदात्मानं य इच्छेच्छान्तिमात्मनः || एतेषां चेदनुद्रष्टा पुरुषोऽपि सुदारुणः | यदि वा सर्ववेदज्ञो यदि वाप्यनृचोऽजपः | ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान है योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हें योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हें 'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य, हेही योगाचं एक साधन आहे. व्यास पुढे म्हणतात नानाविध आसनें साधणें हें योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हें योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हें 'निश्चय' रूपी योगसाधन चक्षु हेआणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता है आहारा संबंधाचे योगसाधन विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणे हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हैं मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्यानें या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला; सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला; धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा कसाहि असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा महाभयंकर सागर त्याला तरून जातां येतो. उपरोक्त प्रकारचा हा योग आपल्याला समजावा अशी इच्छा धरणारा पुरुषसुद्धां मुक्त होतो. मग याचें आचरण करणारा कर्मकांडातीत होतो व त्याला परोक्ष ज्ञान होते, हे सांगावयासच नको. योग समजवून सांगण्यासाठी शांतिपर्वात रथाचे सुरेख रूपक वापरले आहे. अपि जिज्ञासमानो हि शब्दब्रह्मातिवर्तते || धर्मोपस्थो ह्रीवरूथ उपायापायकूबरः | अपानाक्षः प्राणयुगः प्रज्ञायुर्जीवबन्धनः || चेतनाबन्धुरश्चारुराचारग्रहनेमिवान् | दर्शनस्पर्शनवहो घ्राणश्रवणवाहनः ||९|| प्रज्ञानाभिः सर्वतन्त्रप्रतोदो ज्ञानसारथिः | क्षेत्रज्ञाधिष्ठितो धीरः श्रद्धादमपुरःसरः ||१०|| त्यागवर्त्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यानगोचरः | जीवयुक्तो रथो दिव्यो ब्रह्मलोके विराजते || अथ सन्त्वरमाणस्य रथमेतं युयुक्षतः | अक्षरं गन्तुमनसो विधिं वक्ष्यामि शीघ्रगम् || निर्विकार अक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेऊं इच्छिणाऱ्या माणसानें आचरावयाचा हा योग म्हणजे एक रथ आहे असे मानले तर धर्म ही त्यांतील सारथ्याची जागा होय. अकार्यापासून परावृत्त होण्याची बुद्धि हे त्या रथाचें रक्षण करणारें आच्छादन, उपाय व अपाय ह्या त्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या दांड्या, प्राण हे या रथाचें जूं, बुद्धि ही या रथाची बळकटी, जीव हा या रथाचें आकलन करणारा बंध, चेतना ही या रथातील फळकूटांची जोडी, निरनिराळ्या आचारांचे अवलंबन हेच या रथाच्या धांवा, स्पर्श, दर्शन, वास व श्रवण, हे चार या रथाचे घोडे, शमदमादिकांमधील प्रावीण्य हीच ज्यामधील यजमानाची मुख्य जागा, सर्व प्रकारचीं शास्त्रे हा ज्यांतील चाबूक, शास्त्रांच्या अर्थाचा निश्चय करविणारे ज्ञान हाच ज्यांतील सारथी असा हा धीर गंभीर गतीनें चालणारा योगरथ होय. श्रद्धा व दम हे या रथाच्या पुढे चालतात. जीव हा या रथांत बसणारा रथी होय. विषयादिकांचा त्याग हा या रथामागून चालणारा सेवक आहे. पावित्र्य हा याचा मार्ग असून त्याच मार्गानें तो ध्यानाकडे जातो. ध्यान हेच याचें ध्येय होय. अशा तऱ्हेचा जीवानें जोडलेला हा दिव्य रथ ब्रह्मलोकाच्या समीप शोभून दिसतो. असा हा रथ जोडून या रथांतून परब्रह्माच्या समीप जाण्याची ज्याला त्वरा झाली आहे त्याला शीघ्र ब्रह्म प्राप्ति करून देणारा विधि सांगतो. सप्त यो धारणाः कृत्स्ना वाग्यतः प्रतिपद्यते | पृष्ठतः पार्श्वतश्चान्या यावत्यस्ताः प्रधारणाः || क्रमशः पार्थिवं यच्च वायव्यं खं तथा पयः | ज्योतिषो यत्तदैश्वर्यमहङ्कारस्य बुद्धितः || अव्यक्तस्य तथैश्वर्यं क्रमशः प्रतिपद्यते | विक्रमाश्चापि यस्यैते तथा युङ्क्ते स योगतः || अथास्य योगयुक्तस्य सिद्धिमात्मनि पश्यतः | निर्मथ्यमानः सूक्ष्मत्वाद्रूपाणीमानि दर्शयेत् || योगमार्गामध्यें सात मुख्य गोष्टी आहेत. वाणी इत्यादिकांचें नियमन करून या सप्तधारणांचा अवलंब योग्यानें करावा. एकाद्या विशिष्ट विषयाचे ठिकाणीं चित्ताचा लय करणे याला धारणा म्हणतात. चंद्रमंडल, सूर्यमंडल, ध्रुवमंडल इत्यादिकांचे ठिकाणीं चित्ताचा लय लावणे किंवा त्या मानानें जवळच्या अशा नासाग्र भूमध्य, इत्यादिकांचें ठिकाणीं मनाची एकाग्रता करणें, या सप्तधारणांच्या मानानें दूरच्या, धारणा होत. पौत्राहून प्रपौत्र जसा दूरचा, शिष्याहून प्रशिष्य जसा दूरचा, तशाच सप्तधारणांतून वर सांगितलेल्या निरनिराळ्या धारणा या दूरच्या धारणा आणि प्रधारणा होत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि अव्यक्त या सातांचे ठिकाण चित्ताचा लय करणें, या सप्तधारणा होत.

Jayant Naik 12/05/2022 - 07:20
हा संदर्भ मला माहीत नव्हता. तो इथे मांडल्याबद्दल अतिशय आभार. मी जसजसा या विषयाकडे पाहायला लागलो तसतसा या विषयाचा आवाका पाहून अचंबित झालो. हा लेख खूप लांबत गेला .. किती विद्वानानी यावर काम केले आहे ! रथाची उपमा वाचनात आली होती पण माझा लेख आधीच खूप मोठा आणि क्लिष्ट होतोय का ? या भीतीपोटी ही उपमा वापरली नाही. तुम्ही तुमच्या प्रतिसादात घालून आणि व्यास शुक संवाद मांडल्याबद्दल आभार. लेखात एक महत्वाची भर घातलीत . "ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात." बरोबर. मी याच निष्कर्षाला आलो की योगाकडे साध्य आणि साधन असेच पाहायला पाहिजे.

In reply to by Jayant Naik

प्रचेतस 12/05/2022 - 10:05
ह्या द्वादश साधनांचा उहापोह देखील पुढे केला गेला आहे. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान हे योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हे योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हे'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य,हेही योगाचं एक साधन आहे. नानाविध आसनें साधणें हे योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हे योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हे 'निश्चय' रूपी योगसाधन तर चक्षु हे आणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता हेआहारासंबंधीचे योगसाधन,विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणें हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हे मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्याने या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला, सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला, धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा किंवा क्लिबासारखा कसाही असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 15/05/2022 - 23:35
पण सामान्य माणसास ते कशात तरंगतात हे दिसत नाही. जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो. हे एक त्यात. तो सागरच दिसत नै तर तरणे दूरच.

वल्लीदांची पुरवणीही वाचनिय आहे, योगाला आपण जरी शास्त्र किंवा तंत्रज्ञान किंवा साधन म्हणत असलो तरी त्याचा काही एक विषिष्ठ फॉर्म्युला सांगता येणार नाही, तो व्यक्तीसापेक्ष वेग वेगळा असू शकतो. अर्थात योगसाधनेच्या मार्गावर चालण्याचे कारण व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते, म्हणूनही असेल. कदाचित प्रत्येकव्यक्तीच्या समजूती प्रमाणे वियोगीत गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळीच असल्याने त्याच्या साठी आखून दिलेला पुर्नमिलनाचा मार्गही वेगळा असावा. या सर्व मार्गांचे साध्य मात्र एकच आहे हे या क्षेत्रातले अधिकारी लोक ठाम पणे सांगत असतात. योगाचा अवाका मात्र अचाट आहे, इतका की ज्याचे वर्णन शब्दांमधे होउच शकत नाही. रामदेव बाबा म्हणतातच "करो योग रहो निरोग" योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।। पैजारबुवा,

अप्रतिम ! एकुणच लेख वाचुन मला - रमण महर्षी ह्यांचे विचार माझ्या संस्कारजन्य विचारांशी जुळणारे आहेत असे जाणवले. आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें । हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥ द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥ ही ही जी अवस्था माऊलींनी अमृतानुभवात वर्णन करुन ठेवली आहे ही योगाची परमस्थिती आहे . ती प्राप्त करण्याचे जी जी काही साधने असतील ती ती सारीच योग आहेत! ज्ञानयोग कर्मयोग राजयोग हे तीन्हीही वैदिक योग उत्तमच पण त्यातल्यात्यात ह्या तिहिंचेही समष्टी साधणारा भक्तीयोग हे सर्वात सोप्पे साधन आहे हे आमचे अनुभवाचे मत . असो, बाकी हा सारा अनुभवाचा अन अनुभवाच्या पलीकडे जायचा मामला आहे तस्मात जास्त काही लिहित नाही. किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥ _____________________________________/\____________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अर्धवटराव 13/05/2022 - 20:43
या असल्या विषयांवर तुम्ही जे माऊलि, समर्थ साहित्याचे रेफर्न्स देऊन जे निरुपण करता ते फार फार आवडते. अन्यथा ओ का ठो कळत नाहि काय चाललय ते :ड

Jayant Naik 12/05/2022 - 13:53
माऊली तर योग सिद्ध होते. त्यांचे कौतुक वर्णावे तितके थोडेच. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

In reply to by कंजूस

Jayant Naik 12/05/2022 - 06:59
फार गहन विषय आहे. अनेक संदर्भ मला मिळाले नसल्याची सुद्धा शक्यता आहे. होय. कर्मयोग हा एक महत्वाचा योग आहे. पण फळाची आशा न धरता कार्य करणे हे आजच्या कलियुगात फारच कमी लोकाना जमत असेल.

नगरी 11/05/2022 - 04:02
लेख आवडला,काही गोष्टी इंद्रियातीत असतात.त्यांना शब्दात अडकवू नयेत.किंबहुना शब्दात मांडताच येत नाहीत. समाधी आणि प्रज्ञा त्याच प्रकारात मोडतात.त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत,शब्दात पकडता येत नाहीत.

In reply to by नगरी

कंजूस 11/05/2022 - 05:55
आणि इतर काही गोष्टी अगदी अत्यल्प लोकांनाच अनुभवता येत असतील तर त्याचे मूल्य शून्य आहे. शिवाय त्यातून काही उत्पन्न झालेले इतरांना देता येत नसेल तर आणखी मोठे शून्य. ते मिळवण्यासाठी खटाटोप न केलेलाच बरा.

In reply to by नगरी

Jayant Naik 12/05/2022 - 07:03
अगदी बरोबर . काही गोष्टींकडे फक्त निर्देश करता येतो. सगळे शब्दात अडकवणे शक्य नाही. जे नाम आणि रूप याच्या पलीकडे आहे ते फक्त अनुभवता येते. कबीर म्हणतो तसे मुका माणूस गूळ खातो .. तर तो काय सांगणार ? " खाये और मुसकाय !"

प्रचेतस 11/05/2022 - 19:21
चांगला लेख. महाभारतात शांतिपर्वात व्यास शुक संवादात योगाचे विस्ताराने वर्णन आहे. छिन्नदोषो मुनिर्योगान्युक्तो युञ्जीत द्वादश | दशकर्मसुखानर्थानुपायापायनिर्भयः || चक्षुराचारवित्प्राज्ञो मनसा दर्शनेन च | यच्छेद्वाङ्मनसी बुद्ध्या य इच्छेज्ज्ञानमुत्तमम् || ज्ञानेन यच्छेदात्मानं य इच्छेच्छान्तिमात्मनः || एतेषां चेदनुद्रष्टा पुरुषोऽपि सुदारुणः | यदि वा सर्ववेदज्ञो यदि वाप्यनृचोऽजपः | ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान है योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हें योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हें 'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य, हेही योगाचं एक साधन आहे. व्यास पुढे म्हणतात नानाविध आसनें साधणें हें योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हें योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हें 'निश्चय' रूपी योगसाधन चक्षु हेआणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता है आहारा संबंधाचे योगसाधन विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणे हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हैं मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्यानें या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला; सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला; धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा कसाहि असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा महाभयंकर सागर त्याला तरून जातां येतो. उपरोक्त प्रकारचा हा योग आपल्याला समजावा अशी इच्छा धरणारा पुरुषसुद्धां मुक्त होतो. मग याचें आचरण करणारा कर्मकांडातीत होतो व त्याला परोक्ष ज्ञान होते, हे सांगावयासच नको. योग समजवून सांगण्यासाठी शांतिपर्वात रथाचे सुरेख रूपक वापरले आहे. अपि जिज्ञासमानो हि शब्दब्रह्मातिवर्तते || धर्मोपस्थो ह्रीवरूथ उपायापायकूबरः | अपानाक्षः प्राणयुगः प्रज्ञायुर्जीवबन्धनः || चेतनाबन्धुरश्चारुराचारग्रहनेमिवान् | दर्शनस्पर्शनवहो घ्राणश्रवणवाहनः ||९|| प्रज्ञानाभिः सर्वतन्त्रप्रतोदो ज्ञानसारथिः | क्षेत्रज्ञाधिष्ठितो धीरः श्रद्धादमपुरःसरः ||१०|| त्यागवर्त्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यानगोचरः | जीवयुक्तो रथो दिव्यो ब्रह्मलोके विराजते || अथ सन्त्वरमाणस्य रथमेतं युयुक्षतः | अक्षरं गन्तुमनसो विधिं वक्ष्यामि शीघ्रगम् || निर्विकार अक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेऊं इच्छिणाऱ्या माणसानें आचरावयाचा हा योग म्हणजे एक रथ आहे असे मानले तर धर्म ही त्यांतील सारथ्याची जागा होय. अकार्यापासून परावृत्त होण्याची बुद्धि हे त्या रथाचें रक्षण करणारें आच्छादन, उपाय व अपाय ह्या त्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या दांड्या, प्राण हे या रथाचें जूं, बुद्धि ही या रथाची बळकटी, जीव हा या रथाचें आकलन करणारा बंध, चेतना ही या रथातील फळकूटांची जोडी, निरनिराळ्या आचारांचे अवलंबन हेच या रथाच्या धांवा, स्पर्श, दर्शन, वास व श्रवण, हे चार या रथाचे घोडे, शमदमादिकांमधील प्रावीण्य हीच ज्यामधील यजमानाची मुख्य जागा, सर्व प्रकारचीं शास्त्रे हा ज्यांतील चाबूक, शास्त्रांच्या अर्थाचा निश्चय करविणारे ज्ञान हाच ज्यांतील सारथी असा हा धीर गंभीर गतीनें चालणारा योगरथ होय. श्रद्धा व दम हे या रथाच्या पुढे चालतात. जीव हा या रथांत बसणारा रथी होय. विषयादिकांचा त्याग हा या रथामागून चालणारा सेवक आहे. पावित्र्य हा याचा मार्ग असून त्याच मार्गानें तो ध्यानाकडे जातो. ध्यान हेच याचें ध्येय होय. अशा तऱ्हेचा जीवानें जोडलेला हा दिव्य रथ ब्रह्मलोकाच्या समीप शोभून दिसतो. असा हा रथ जोडून या रथांतून परब्रह्माच्या समीप जाण्याची ज्याला त्वरा झाली आहे त्याला शीघ्र ब्रह्म प्राप्ति करून देणारा विधि सांगतो. सप्त यो धारणाः कृत्स्ना वाग्यतः प्रतिपद्यते | पृष्ठतः पार्श्वतश्चान्या यावत्यस्ताः प्रधारणाः || क्रमशः पार्थिवं यच्च वायव्यं खं तथा पयः | ज्योतिषो यत्तदैश्वर्यमहङ्कारस्य बुद्धितः || अव्यक्तस्य तथैश्वर्यं क्रमशः प्रतिपद्यते | विक्रमाश्चापि यस्यैते तथा युङ्क्ते स योगतः || अथास्य योगयुक्तस्य सिद्धिमात्मनि पश्यतः | निर्मथ्यमानः सूक्ष्मत्वाद्रूपाणीमानि दर्शयेत् || योगमार्गामध्यें सात मुख्य गोष्टी आहेत. वाणी इत्यादिकांचें नियमन करून या सप्तधारणांचा अवलंब योग्यानें करावा. एकाद्या विशिष्ट विषयाचे ठिकाणीं चित्ताचा लय करणे याला धारणा म्हणतात. चंद्रमंडल, सूर्यमंडल, ध्रुवमंडल इत्यादिकांचे ठिकाणीं चित्ताचा लय लावणे किंवा त्या मानानें जवळच्या अशा नासाग्र भूमध्य, इत्यादिकांचें ठिकाणीं मनाची एकाग्रता करणें, या सप्तधारणांच्या मानानें दूरच्या, धारणा होत. पौत्राहून प्रपौत्र जसा दूरचा, शिष्याहून प्रशिष्य जसा दूरचा, तशाच सप्तधारणांतून वर सांगितलेल्या निरनिराळ्या धारणा या दूरच्या धारणा आणि प्रधारणा होत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि अव्यक्त या सातांचे ठिकाण चित्ताचा लय करणें, या सप्तधारणा होत.

Jayant Naik 12/05/2022 - 07:20
हा संदर्भ मला माहीत नव्हता. तो इथे मांडल्याबद्दल अतिशय आभार. मी जसजसा या विषयाकडे पाहायला लागलो तसतसा या विषयाचा आवाका पाहून अचंबित झालो. हा लेख खूप लांबत गेला .. किती विद्वानानी यावर काम केले आहे ! रथाची उपमा वाचनात आली होती पण माझा लेख आधीच खूप मोठा आणि क्लिष्ट होतोय का ? या भीतीपोटी ही उपमा वापरली नाही. तुम्ही तुमच्या प्रतिसादात घालून आणि व्यास शुक संवाद मांडल्याबद्दल आभार. लेखात एक महत्वाची भर घातलीत . "ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात." बरोबर. मी याच निष्कर्षाला आलो की योगाकडे साध्य आणि साधन असेच पाहायला पाहिजे.

In reply to by Jayant Naik

प्रचेतस 12/05/2022 - 10:05
ह्या द्वादश साधनांचा उहापोह देखील पुढे केला गेला आहे. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान हे योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हे योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हे'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य,हेही योगाचं एक साधन आहे. नानाविध आसनें साधणें हे योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हे योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हे 'निश्चय' रूपी योगसाधन तर चक्षु हे आणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता हेआहारासंबंधीचे योगसाधन,विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणें हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हे मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्याने या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला, सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला, धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा किंवा क्लिबासारखा कसाही असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 15/05/2022 - 23:35
पण सामान्य माणसास ते कशात तरंगतात हे दिसत नाही. जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो. हे एक त्यात. तो सागरच दिसत नै तर तरणे दूरच.

वल्लीदांची पुरवणीही वाचनिय आहे, योगाला आपण जरी शास्त्र किंवा तंत्रज्ञान किंवा साधन म्हणत असलो तरी त्याचा काही एक विषिष्ठ फॉर्म्युला सांगता येणार नाही, तो व्यक्तीसापेक्ष वेग वेगळा असू शकतो. अर्थात योगसाधनेच्या मार्गावर चालण्याचे कारण व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते, म्हणूनही असेल. कदाचित प्रत्येकव्यक्तीच्या समजूती प्रमाणे वियोगीत गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळीच असल्याने त्याच्या साठी आखून दिलेला पुर्नमिलनाचा मार्गही वेगळा असावा. या सर्व मार्गांचे साध्य मात्र एकच आहे हे या क्षेत्रातले अधिकारी लोक ठाम पणे सांगत असतात. योगाचा अवाका मात्र अचाट आहे, इतका की ज्याचे वर्णन शब्दांमधे होउच शकत नाही. रामदेव बाबा म्हणतातच "करो योग रहो निरोग" योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।। पैजारबुवा,

अप्रतिम ! एकुणच लेख वाचुन मला - रमण महर्षी ह्यांचे विचार माझ्या संस्कारजन्य विचारांशी जुळणारे आहेत असे जाणवले. आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें । हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥ द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥ ही ही जी अवस्था माऊलींनी अमृतानुभवात वर्णन करुन ठेवली आहे ही योगाची परमस्थिती आहे . ती प्राप्त करण्याचे जी जी काही साधने असतील ती ती सारीच योग आहेत! ज्ञानयोग कर्मयोग राजयोग हे तीन्हीही वैदिक योग उत्तमच पण त्यातल्यात्यात ह्या तिहिंचेही समष्टी साधणारा भक्तीयोग हे सर्वात सोप्पे साधन आहे हे आमचे अनुभवाचे मत . असो, बाकी हा सारा अनुभवाचा अन अनुभवाच्या पलीकडे जायचा मामला आहे तस्मात जास्त काही लिहित नाही. किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥ _____________________________________/\____________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अर्धवटराव 13/05/2022 - 20:43
या असल्या विषयांवर तुम्ही जे माऊलि, समर्थ साहित्याचे रेफर्न्स देऊन जे निरुपण करता ते फार फार आवडते. अन्यथा ओ का ठो कळत नाहि काय चाललय ते :ड

Jayant Naik 12/05/2022 - 13:53
माऊली तर योग सिद्ध होते. त्यांचे कौतुक वर्णावे तितके थोडेच. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
लेखनविषय:
लेखनप्रकार
योग म्हणजे नक्की काय ? प्रस्तावना . योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे.

रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा

साहना ·

भागो 01/05/2022 - 20:19
मी हा सिनेमा थिएटर मध्ये बघितला आणि येताना CD विकत घेऊन घरी परतलो. अर्थात मला प्रतीत झालेला अर्थ आणि आपण दिलेला अर्थ थोडे निरनिराळे आहेत. CD मध्ये जास्तीची म्हणून जी माहिती दिली आहे त्यात एक तरुण प्राणीशास्त्रज्ञाने दिलेली वाळवंटातील जीव जंतूंची माहिती बघणीय आहे. जाता जाता अवांतर रॅंगो इतकाच "कोको" ही सरस आहे. किंवा त्यांच्यात डावे उजवे करणे कठीण आहे. जमलंं तर त्याचेही परीक्षण लिहा. ही विनंती.

In reply to by भागो

कॉमी 01/05/2022 - 21:58
कोको बघितलाय. मस्त सिनेमा आहे. सोबत आणखी आवडते एनिमेटेड सिनेमे- श्रेक पहिला स्पिरिटेड अवे, ग्रेव्ह ऑफ फायरफ्लायज- जपानी सिनेमे युअर नेम- जपानी, पण नव्यामधला. रामायण- लिजंड ऑफ प्रिन्स राम

In reply to by भागो

साहना 02/05/2022 - 15:49
हा सल्ला स्पिरिट ऑफ द वेस्ट रंगो ला देतो. (मी नक्की डायलॉग भाषांतरित नाही केले, जसे आठवले तसे लिहिले.)

चलत मुसाफिर 01/05/2022 - 21:18
जबरदस्त सिनेमा आहे हा. कथा उघड होऊ नये म्हणून तुम्ही संक्षिप्त लिहिलं आहे (ते योग्यच). नाहीतर एकेका फ्रेमवर तपशीलवार लिहिता येईल. वेस्टर्न जॉनरचा भन्नाट उपयोग केला आहे. एका पातळीवर प्रहसन, एका पातळीवर ब्लॕक कॉमेडी, तआणि त्याच वेळी एका पातळीवर अत्यंत गंभीर असा हा चित्रपट लीलया पुढे सरकतो.

साहना 02/05/2022 - 15:46
बरोबर. रसभंग केल्याशिवाय चित्रपटावर सविस्तर लिहणे आणि त्याला योग्य न्याय देणे अजिबात शक्य नाही. बहुतेक वेस्टर्न चित्रपट हे redemption किंवा revenge ह्या भावनेवर आधारित असतात. वेस्टर्न प्रदेश सध्या सुबत्ते साठी ओळखला जात असला तरी हे चित्रपट ज्या काळावर आधारित आहेत त्यांत गरिबी, टंचाई पण त्या सर्वावर मत करण्याची विलक्षण मानवी जिद्ध ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था हि दूरवरून फेडरल सरकारची नव्हती तर अत्यंत लोकल प्रकारची होती त्यामुळे राजकारण सुद्धा तसे सोपे साधारण होते. निव्वळ जगण्याची धडपड होती, स्वप्ने छोटी होती. बहुतेक लोक हे दूरवरून "सेकंड स्टार्ट" म्हणून ह्या प्रदेशांत यायचे. रंगो चित्रपटांत ह्या सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. डॉक्टर एक ससा आहे पण त्याला एक कान नाही. कोंबड्याला एक तंगडी नाही. सर्वांत मोठा बंदूकवाला सर्प आहे पण सर्प बंदूक पकडणार कशी ? तर त्याच्या शेपटीलाच बंदूक दाखवले आहे. एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.

प्रसाद_१९८२ 03/05/2022 - 12:52
एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.
-- डोके १८० अंशात फिरवून, घुबड ठोसा कसा काय चुकवु शकेल? ठोसा डोक्याच्या समोर नाही तरी डोक्याच्या पाठीमागे तरी बसेलच.

भागो 01/05/2022 - 20:19
मी हा सिनेमा थिएटर मध्ये बघितला आणि येताना CD विकत घेऊन घरी परतलो. अर्थात मला प्रतीत झालेला अर्थ आणि आपण दिलेला अर्थ थोडे निरनिराळे आहेत. CD मध्ये जास्तीची म्हणून जी माहिती दिली आहे त्यात एक तरुण प्राणीशास्त्रज्ञाने दिलेली वाळवंटातील जीव जंतूंची माहिती बघणीय आहे. जाता जाता अवांतर रॅंगो इतकाच "कोको" ही सरस आहे. किंवा त्यांच्यात डावे उजवे करणे कठीण आहे. जमलंं तर त्याचेही परीक्षण लिहा. ही विनंती.

In reply to by भागो

कॉमी 01/05/2022 - 21:58
कोको बघितलाय. मस्त सिनेमा आहे. सोबत आणखी आवडते एनिमेटेड सिनेमे- श्रेक पहिला स्पिरिटेड अवे, ग्रेव्ह ऑफ फायरफ्लायज- जपानी सिनेमे युअर नेम- जपानी, पण नव्यामधला. रामायण- लिजंड ऑफ प्रिन्स राम

In reply to by भागो

साहना 02/05/2022 - 15:49
हा सल्ला स्पिरिट ऑफ द वेस्ट रंगो ला देतो. (मी नक्की डायलॉग भाषांतरित नाही केले, जसे आठवले तसे लिहिले.)

चलत मुसाफिर 01/05/2022 - 21:18
जबरदस्त सिनेमा आहे हा. कथा उघड होऊ नये म्हणून तुम्ही संक्षिप्त लिहिलं आहे (ते योग्यच). नाहीतर एकेका फ्रेमवर तपशीलवार लिहिता येईल. वेस्टर्न जॉनरचा भन्नाट उपयोग केला आहे. एका पातळीवर प्रहसन, एका पातळीवर ब्लॕक कॉमेडी, तआणि त्याच वेळी एका पातळीवर अत्यंत गंभीर असा हा चित्रपट लीलया पुढे सरकतो.

साहना 02/05/2022 - 15:46
बरोबर. रसभंग केल्याशिवाय चित्रपटावर सविस्तर लिहणे आणि त्याला योग्य न्याय देणे अजिबात शक्य नाही. बहुतेक वेस्टर्न चित्रपट हे redemption किंवा revenge ह्या भावनेवर आधारित असतात. वेस्टर्न प्रदेश सध्या सुबत्ते साठी ओळखला जात असला तरी हे चित्रपट ज्या काळावर आधारित आहेत त्यांत गरिबी, टंचाई पण त्या सर्वावर मत करण्याची विलक्षण मानवी जिद्ध ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था हि दूरवरून फेडरल सरकारची नव्हती तर अत्यंत लोकल प्रकारची होती त्यामुळे राजकारण सुद्धा तसे सोपे साधारण होते. निव्वळ जगण्याची धडपड होती, स्वप्ने छोटी होती. बहुतेक लोक हे दूरवरून "सेकंड स्टार्ट" म्हणून ह्या प्रदेशांत यायचे. रंगो चित्रपटांत ह्या सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. डॉक्टर एक ससा आहे पण त्याला एक कान नाही. कोंबड्याला एक तंगडी नाही. सर्वांत मोठा बंदूकवाला सर्प आहे पण सर्प बंदूक पकडणार कशी ? तर त्याच्या शेपटीलाच बंदूक दाखवले आहे. एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.

प्रसाद_१९८२ 03/05/2022 - 12:52
एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.
-- डोके १८० अंशात फिरवून, घुबड ठोसा कसा काय चुकवु शकेल? ठोसा डोक्याच्या समोर नाही तरी डोक्याच्या पाठीमागे तरी बसेलच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा काहींना पर्वत आवडतात, तर काहींना नदीकिनारा, काहींना फेसाळणार्या अथांग सागराचे प्रेम असते तर विलक्षण भव्य मानवनिर्मित गोष्टींचे. मला मात्र लहानपणापासून वाळवंट खूपच आवडत आले आहे. आणि ते सुद्धा सौदी अरेबियन किंवा आपल्या राजस्थानी पद्धतीचे वाळूचे नाही तर कोलोरॅडो किंवा मोहावे वाळवंटाचे प्रेम. डोंगर, नदी, समुद्र ह्यांत सजीवता असते, एक गतिशीलता असते. इथे जीव आहे, इथे काळ ह्या प्रकाराला महत्व आहे. समुद्राची प्रत्येक लाट आपल्यासोबत काळ कसा निघून जात आहे ह्याची जाणीव घेऊन येते. पण वाळवंटाचे तसे नाही. इथे काळ जणू थांबलेला असतो. ह्यांत एक गूढ आहे.

पुण्यात मेट्रो धावू लागली!

पराग१२२६३ ·

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!
लेखनविषय:
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

ऑपरेशन गंगा

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.

हे वाचा: चित्रलेखा

अनुस्वार ·

कंजूस 01/03/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा 01/03/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !

कंजूस 01/03/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा 01/03/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !
लेखनविषय:
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

माली पुन्हा अस्थिर

पराग१२२६३ ·

परागसेठ, तुमचं सर्व लेखन माहितीपूर्ण असतं. लिहिते राहा. आभार. कझाकस्तान युक्रेन आणि आता माली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 26/02/2022 - 17:39
छान लेख ! माली तल्या परिस्थितीबद्दल फारसे माहित नव्हते या लेखामुळे ज्ञानात भर पडली ! || पु ले प्र ||

sunil kachure 26/02/2022 - 23:45
जगाच्या समस्या सोडविण्याचे काही कारण नाही. दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणे वाईट च. हस्तक्षेप करायचा असेल तर infra,,विविध सुविधा निर्माण करण्यासाठी करा ,अन्न धान्य ह्यांची मदत करण्यास हस्तक्षेप करा. त्यांना कसे वागायचे हे शिकवू नका.

परागसेठ, तुमचं सर्व लेखन माहितीपूर्ण असतं. लिहिते राहा. आभार. कझाकस्तान युक्रेन आणि आता माली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 26/02/2022 - 17:39
छान लेख ! माली तल्या परिस्थितीबद्दल फारसे माहित नव्हते या लेखामुळे ज्ञानात भर पडली ! || पु ले प्र ||

sunil kachure 26/02/2022 - 23:45
जगाच्या समस्या सोडविण्याचे काही कारण नाही. दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणे वाईट च. हस्तक्षेप करायचा असेल तर infra,,विविध सुविधा निर्माण करण्यासाठी करा ,अन्न धान्य ह्यांची मदत करण्यास हस्तक्षेप करा. त्यांना कसे वागायचे हे शिकवू नका.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. फ्रांसने पुढाकार घेऊन 2013 मध्ये सुरू केलेल्या Operation Serval नंतर मालीमधील जिहादी गटांवर काही प्रमाणात नियंत्रण आले; पण त्याचवेळी या गटांनी आपलं कार्यक्षेत्र मालीच्या आजूबाजूच्या देशांमध्येही विस्तारलं. या मोहिमेतून जिहादींविरुद्ध मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली गेली.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 20/02/2022 - 20:19
ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय हे पुस्तक प्रकाशित झाल्या बद्द्ल, पाषाणभेद आपले हार्दिक अभिनंदन !

🌷

या पुस्तकाच्या लेखनासाठी मिपाकरांची मदत झाली ही मिपाकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ! पुढील पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा !

रामचंद्र 20/02/2022 - 22:50
ध्वनिप्रदूषणासंदर्भात त्रास होत असल्यास १०० क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास आणि तिथून दिलेल्या स्थानिक चौकीतील पोलिसांच्या क्रमांकावर आपली तक्रार सांगून तिचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा केल्यास (किमान ४/५ वेळा फोन करत राहणे) नक्की कारवाई होते असा अनुभव आहे. बहुतेकदा लोक पोलीसांत तक्रार करणे टाळतात असे दिसते. बहुतेक वेळा पोलीस तक्रारदाराला घेऊनच कारवाईला जाण्याचा आग्रह धरतात म्हणून लोक तक्रार नोंदवण्याचे टाळत असावेत. याबाबत पोलीस खात्याकडूनच तक्रारदाराला पुढे न आणता कारवाई करण्याची पद्धत अनुसरल्यास बरे होईल.

चौथा कोनाडा 20/02/2022 - 20:19
ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय हे पुस्तक प्रकाशित झाल्या बद्द्ल, पाषाणभेद आपले हार्दिक अभिनंदन !

🌷

या पुस्तकाच्या लेखनासाठी मिपाकरांची मदत झाली ही मिपाकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ! पुढील पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा !

रामचंद्र 20/02/2022 - 22:50
ध्वनिप्रदूषणासंदर्भात त्रास होत असल्यास १०० क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास आणि तिथून दिलेल्या स्थानिक चौकीतील पोलिसांच्या क्रमांकावर आपली तक्रार सांगून तिचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा केल्यास (किमान ४/५ वेळा फोन करत राहणे) नक्की कारवाई होते असा अनुभव आहे. बहुतेकदा लोक पोलीसांत तक्रार करणे टाळतात असे दिसते. बहुतेक वेळा पोलीस तक्रारदाराला घेऊनच कारवाईला जाण्याचा आग्रह धरतात म्हणून लोक तक्रार नोंदवण्याचे टाळत असावेत. याबाबत पोलीस खात्याकडूनच तक्रारदाराला पुढे न आणता कारवाई करण्याची पद्धत अनुसरल्यास बरे होईल.
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?

ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट

nemake_va_mojake ·

अगदी असंच मला संतकाव्याविषयी वाटत आलंय. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाई आणि तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वांनी एकेक अक्षराचा आणि छंदाचा विचार करून लिहिलं असेल का? चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, सोयराबाईचा भाऊ बंका यांनी जे 'लिहिलंय' ते काव्य म्हणता येईल इतकं छंदात, यमक असलेलं, सुगम आहे. समाजातील सर्वात तळातील घटक असताना त्यांना वाचणं आणि लिहिणं येत असेल का शंका आहे.. तरी त्यांची निर्मिती संत'वाङ्मय' मध्ये समाविष्ट व्हावी, अशा साहित्यिक प्रकाराची आहे. या सर्वाला 'आंतरिक ऊर्मीतून आलेलं' हे कारण असेल का?

कंजूस 30/01/2022 - 08:46
शंकराचं तांडव एका अशाच काव्यात आहे. डड्डडड्ड असा डमरुचा आवाज ऐकल्याचा भास होतो.

चौथा कोनाडा 30/01/2022 - 19:55
सुरेख ! बरेच शब्द हे त्यांच्या उच्चारावरुन (नादतत्व / ध्वनिरूप ) बनलेत. उदा. खळखळाट, भरभर इ. असे शब्द वापरुन आशयपुर्ण कविता तयार करायलाही वेगळी प्रतिभा हवी ! मोजकेच कवि अशा कविता करतात ! मला आवडलेली अशी एक रचना, ज्यात ली हे दीर्घ अक्षर वापरून सुंदर नाद साधला आहे : कोमल काया की मोहमाया पुनवचांदनं न्हाली सोन्यात सजली रूप्यात भिजली रत्‍नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली, रत्‍नप्रभा तनू ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली, रत्‍नप्रभा तनु ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली - गुरु ठाकुर

अभिषेकी बुवां बोरकरांच्या कवितेबद्दल बोलताना म्हणले की त्यांच्या कवितेत शब्द आणि सुर हातात हात गुंफून येतात. आशोकजी परांजपे यांची " केतकीच्या बनी मधे" ही कविता त्यांना राजस्थानात लग्न समारंभात मोर आणी अश्रु बघून सुचली आसे वाचले आहे. गोविदांग्रज यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा "राजहंस माझा निजला " ही कविता सुचली. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई ही कवीता एका सीनेमातील अंगाई गीत म्हणून प्रसिद्ध आहे. खेडेगावातील दररोजची घटना, शब्द साधेच पण किती गेय आहे. उत्कट आणी उत्स्फूर्त भावनाविष्कार म्हणजे कवीता आसे मला वाटते. छंद आणि यमक जुळवायच्या नादात ट ला ट जोडणाऱ्या कवीची फरपट सामान्य वाचकाला सुद्धा सहज लक्षात येते. हे सर्व मनातून येते तेव्हांच ते जनात कित्येक वर्षे जीवंत रहाते.

अगदी असंच मला संतकाव्याविषयी वाटत आलंय. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाई आणि तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वांनी एकेक अक्षराचा आणि छंदाचा विचार करून लिहिलं असेल का? चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, सोयराबाईचा भाऊ बंका यांनी जे 'लिहिलंय' ते काव्य म्हणता येईल इतकं छंदात, यमक असलेलं, सुगम आहे. समाजातील सर्वात तळातील घटक असताना त्यांना वाचणं आणि लिहिणं येत असेल का शंका आहे.. तरी त्यांची निर्मिती संत'वाङ्मय' मध्ये समाविष्ट व्हावी, अशा साहित्यिक प्रकाराची आहे. या सर्वाला 'आंतरिक ऊर्मीतून आलेलं' हे कारण असेल का?

कंजूस 30/01/2022 - 08:46
शंकराचं तांडव एका अशाच काव्यात आहे. डड्डडड्ड असा डमरुचा आवाज ऐकल्याचा भास होतो.

चौथा कोनाडा 30/01/2022 - 19:55
सुरेख ! बरेच शब्द हे त्यांच्या उच्चारावरुन (नादतत्व / ध्वनिरूप ) बनलेत. उदा. खळखळाट, भरभर इ. असे शब्द वापरुन आशयपुर्ण कविता तयार करायलाही वेगळी प्रतिभा हवी ! मोजकेच कवि अशा कविता करतात ! मला आवडलेली अशी एक रचना, ज्यात ली हे दीर्घ अक्षर वापरून सुंदर नाद साधला आहे : कोमल काया की मोहमाया पुनवचांदनं न्हाली सोन्यात सजली रूप्यात भिजली रत्‍नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली, रत्‍नप्रभा तनू ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली, रत्‍नप्रभा तनु ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली - गुरु ठाकुर

अभिषेकी बुवां बोरकरांच्या कवितेबद्दल बोलताना म्हणले की त्यांच्या कवितेत शब्द आणि सुर हातात हात गुंफून येतात. आशोकजी परांजपे यांची " केतकीच्या बनी मधे" ही कविता त्यांना राजस्थानात लग्न समारंभात मोर आणी अश्रु बघून सुचली आसे वाचले आहे. गोविदांग्रज यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा "राजहंस माझा निजला " ही कविता सुचली. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई ही कवीता एका सीनेमातील अंगाई गीत म्हणून प्रसिद्ध आहे. खेडेगावातील दररोजची घटना, शब्द साधेच पण किती गेय आहे. उत्कट आणी उत्स्फूर्त भावनाविष्कार म्हणजे कवीता आसे मला वाटते. छंद आणि यमक जुळवायच्या नादात ट ला ट जोडणाऱ्या कवीची फरपट सामान्य वाचकाला सुद्धा सहज लक्षात येते. हे सर्व मनातून येते तेव्हांच ते जनात कित्येक वर्षे जीवंत रहाते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट* शब्दब्रह्म हा बऱ्यापैकी वापरातला शब्द आहे. या शब्दाला प्राचीन परंपराही आहे. पण अर्थात तो बऱ्याच सैलपणेही वापरला जातो. सध्याच्या काळात माझ्यासारखा बोटांचा चाळा म्हणून काहीही खरडणाराही शब्दब्रह्माचा उपासक आणि भर्तृहरिसारखा साक्षात्कारी सखोल तत्त्वचिंतकही शब्दब्रह्माचा उपासक. फरक असतो तो उपासनेच्या दर्जाचा. भर्तृहरिसारखा थोर चिंतक स्फोट-सिद्धांतातून आदिम नादतत्त्व ते शब्दाचं प्रकट रूप किंवा स्फुट ध्वनिरूप (पश्यंति ते वैखरी) या प्रवासाची उपपत्ती मांडतो. आणि मी माझी फुटकळ, शब्दबंबाळ यमकं जुळवताना जेरीला येतो. पण म्हणून काय झालं? "शब्दब्रह्माचा उपासक"च!

नाटक परीक्षण! रणांगण!

kvponkshe ·

खेडूत 10/01/2022 - 22:22
छान ओळख. चंद्रलेखा म्हणजे उत्तम निर्मिती आणि मार्केटिंग. रणांगण साठी संगीत अनंत अमेंबल यांचं, गीते मंगेश पाडगावकर, वेशभूषा साक्षात भानू अथैया यांची, आणि नृत्ये अश्विनी जोगळेकर अशी प्रत्येक बाजू उत्तम होती. कलाकार अविनाश नारकर, अशोक समर्थ, प्रसाद ओक, सचित पाटील, सौरभ पारखे, राजन जोशी यांच्यासह केवळ १८ नटांमध्ये सगळे नाटक बसवले होते. हे नाटक ऐन भरात असताना नोकरीसाठी होणाऱ्या प्रवासामुळे नेहेमी मिस केले. नाटक खरं म्हणजे प्रेक्षागृहात पाहायला खरी मजा येते, पण तो योग आता कधी यावा. तसेच मूळ संचात पाहणे वेगळे आणि पुनरुज्जीवन झालेल्या संचात ते वेगळे वाटते. अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी यांच्या बाबतीत असं झालं होतं, की मूळ कलाकारांचे पाहिल्यावर नंतरचे आवडले नाही. वऱ्हाड पहायचं धाडस होत नाही, संदीप आवडता कलाकार असूनही. .

खेडूत 10/01/2022 - 22:22
छान ओळख. चंद्रलेखा म्हणजे उत्तम निर्मिती आणि मार्केटिंग. रणांगण साठी संगीत अनंत अमेंबल यांचं, गीते मंगेश पाडगावकर, वेशभूषा साक्षात भानू अथैया यांची, आणि नृत्ये अश्विनी जोगळेकर अशी प्रत्येक बाजू उत्तम होती. कलाकार अविनाश नारकर, अशोक समर्थ, प्रसाद ओक, सचित पाटील, सौरभ पारखे, राजन जोशी यांच्यासह केवळ १८ नटांमध्ये सगळे नाटक बसवले होते. हे नाटक ऐन भरात असताना नोकरीसाठी होणाऱ्या प्रवासामुळे नेहेमी मिस केले. नाटक खरं म्हणजे प्रेक्षागृहात पाहायला खरी मजा येते, पण तो योग आता कधी यावा. तसेच मूळ संचात पाहणे वेगळे आणि पुनरुज्जीवन झालेल्या संचात ते वेगळे वाटते. अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी यांच्या बाबतीत असं झालं होतं, की मूळ कलाकारांचे पाहिल्यावर नंतरचे आवडले नाही. वऱ्हाड पहायचं धाडस होत नाही, संदीप आवडता कलाकार असूनही. .
लेखनविषय:
लेखनप्रकार
या १४ जानेवारी २०२२ ला २६० वर्षे होतील ! गेली २६० वर्षे ही भळभळती जखम घेऊन प्रत्येक मराठा जगतोय. आणि या जखमेच्या वेदना मराठयांच्या पुढील पिढीत वारसा म्हणून आपोआपच येतात. मराठ्यांचा इतिहास जेव्हा पासून लिहिला जात आहे तेव्हा पासून पानिपतच्या रणसंग्रामावर अनेक पोवाडे लिहिले गेलेत, कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, अभ्यास लेख लिहिले गेलेत, अगदी अलीकडे मराठ्यांच्या इतिहासाकडे लक्ष देऊन त्यावर चित्रपट काढणाऱ्या बॉलिवूड ने तर एक चित्रपट ही काढलाय. चित्रपट हे कोणतीही घटना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे अतिशय सक्षम माध्यम आहे.