मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आय. आय. टी. प्रवेशासाठी नवे पात्रता निकष.

खेडूत ·

वा! म्हणजे जे इंजिनियर बाहेर पडतील ते चांगले असतील . व जे मध्ममवर्गीय (मार्कांनी) असतील त्यांना इंजिनियरींग सोडून दुसरं काही करावं लागेल . चांगला निर्णय आहे. हाच निर्णय सरकारी , खाजगी कॉलेजेसलाही लागू होउल तो सुदिन.

बोका-ए-आझम 09/04/2016 - 11:17
उशिरा होईल हे खरं आहे पण ते उलट बरं. मार्चमध्ये बारावीची परीक्षा संपली की JEE साठी विद्यार्थ्यांना घाई करावी लागायची. आता त्यांना वेळ मिळेल.

अत्रे 09/04/2016 - 11:36
एक मोठा फायदा म्हणजे बारावीकडे दुर्लक्ष करत बहुपर्यायी उत्तरे असलेले प्रश्न घासून यशाच्या मार्गावर जाण्याला चाप बसेल
बारावीत तरी दुसरे काय होते? बादवे बहुपर्यायी प्रश्न असले तरी रिपीट होतात असे नाही, उलट बारावीच्या परीक्षेत "पॅटर्न" ला महत्व जास्त आहे.

In reply to by मितभाषी

खेडूत 09/04/2016 - 13:56
'निव्वळ नशिबावर' म्हणजे विषय समजलेला नसतानाही केवळ तीन-चार प्रश्न माहीत नसूनही बरोबर आले तरी गुणवत्ता यादीत तो दोनशेने पुढे जातो. अन एखादा खरा गुणवान एका चुकीसाठी उणे गुण मिळून पन्नास क्रमांक मागे जातो. अर्थात हे नियम माहीत नसतात असं नाही, पण निव्वळ परीक्षातंत्र आत्मसात करणारे यात पुढे जातात. व्यवस्थापन प्रवेशासाठी तेच चांगलं आहे. आता मात्र केवळ निवडक सात टक्के मुलेमुली परिक्षेला बसली तर असा प्रकार कमी होईल असं वाटतं. १९९९-२००० पर्यंत गुणवत्ता यादी असतानाही ९०-९६ टक्के मिळवणारे केवळ दोन टक्के परीक्षार्थी, मग ९० ते ८० मधे एकदम २०% असे विचित्र विभाजन असे. आता दुहेरी निकष लावल्यावर हुषार मुलांची निवड न्याय्य पद्धतीने होईल अशी आशा आहे.

In reply to by खेडूत

येडाफुफाटा 09/04/2016 - 21:24
'निव्वळ नशिबावर' म्हणजे विषय समजलेला नसतानाही केवळ तीन-चार प्रश्न माहीत नसूनही बरोबर आले तरी गुणवत्ता यादीत तो दोनशेने पुढे जातो. अन एखादा खरा गुणवान एका चुकीसाठी उणे गुण मिळून पन्नास क्रमांक मागे जातो. ----ते तर आत्ता पण होईल ना? फक्त बोर्डाच्या मार्कांचे महत्व कमी केले तेवढे चांगले झाले.म्हणजे 75% मार्क वाल्याना सुद्धा देता येईल. मला वाटते 75% मिळवणे सोपे असावे. आधी 40% बोर्डाचे मार्क धरत असल्याने घोकंपट्टी करणार्यांना म्हणजे 85-90% बोर्डात घेणार्यांना फायदा व्हायचा. बोर्डाची घोकंपट्टी होऊ शकते. आणि JEE चे तंत्र आत्मसात केले जाऊ शकते. कलासेस वाले कशातून हि मार्ग काढतात हो. बाकी MAHCET होणार नाही का इंजिनीरिंग साठी राज्यकरिता?

श्रीगुरुजी 09/04/2016 - 14:23
याचा एक मोठा फायदा म्हणजे बारावीकडे दुर्लक्ष करत बहुपर्यायी उत्तरे असलेले प्रश्न घासून यशाच्या मार्गावर जाण्याला चाप बसेल. क्लासेसवाल्यांना डावपेचांची फेरजुळणी करावी लागेल. निव्वळ नशीबावर अवलंबून असणारे किमान उच्च दर्जाच्या संस्थांत तरी जाणार नाहीत. पुढे हे नियम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत आले तरी आश्चर्य नाही. त्याखाली मात्र हे इतक्यात येणे अवघड आहे. पण पांच वर्षांनी हा दर्जा सुधारताना दिसला की त्यातल्या चांगल्या खासगी संस्था हे नियम लागू करतील. गुढीपाडव्याच्या दिवशी आता एका चांगल्या गोष्टीची सुरुवात तर झाली आहे.
याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही. १२ वी च्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न कमी असले तरी दीर्घ उतरे अपेक्षित असलेले बरेच प्रश्न हे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतून रिपीट झालेले असतात. १२ वी चे बरेचसे प्रश्न प्रेडिक्टेबल असतात. त्यामुळे १२ वी ला ७५% गुण हे फारसे अवघड वाटत नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १२ वी ला किमान ६५% गुण हा निकष कठोर वाटण्याची शक्यता आहे. या निकषाविरूद्ध आंदोलन करण्याची संधी एखादा राजकीय पक्ष घेईल असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

येडाफुफाटा 09/04/2016 - 21:28
म्हणजे मागासवर्गीय 65% गुण घेऊ शकत नाहीत असे म्हणायचं आहे का तुम्हाला?☺☺☺ हलकेच घ्या. बाकी 65% अट केवळ JEE मधील जागांसाठी आहे असे वाटते राज्यातील इंजिनेरिंग जागांसाठी बहुतेक 45-50% च अट असेल. त्यामुळे कोणी विरोध करेल असे वाटत नाही

अत्रे 09/04/2016 - 21:33
हे ७५%, ६५% आकडे काय विचार करून ठरवण्यात येतात? यामागे काही statistical तर्क असतो का वाटेल तो आकडा निवडतात?

पैसा 09/04/2016 - 22:57
जेव्हा जेईई मेनला बोर्डाच्या मार्कांचे वेटेज आले तेव्हा ते सरळ ४०% असे नाही तर बोर्डात ७०% मार्क्स मिळवणारा जर टॉप २०% ला असेल (म्हणजे त्याच्या खाली एकूण ८०% मुले असतील) तर जेईईमधे टॉप २०% च्या लेव्हलचे मार्क्स त्या मुलाला देऊन त्याचे वेटेज घेतले होते. हे इतके विचित्र आहे की दुसर्‍या कोणाचे तरी मार्क्स तुम्हाला देऊन वर किंवा खाली ढकलले गेले. माझ्या मुलाने जेईई मेनला १२८ मार्क्स घेतले होते आणि टॉप ५% मधे त्याचा नंबर होता. आधीच्या पद्धतीप्रमाणे त्याला निदान एन आय टीला प्रवेश मिळाला असता. मात्र त्याच्या भाषा चांगल्या नाहीत आणि कोणत्याही क्लासला तो कधी गेला नाही, पेपर सोडवायचा सराव नाही, बोर्डात जास्त मार्क्स मिळवायचे अशा हेतूने त्याने खरे तर प्लॅनिंगही केले नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत त्याला फक्त ७०% मार्क्स पडले. बोर्डाच्या मार्कांचे वेटेज दिल्यानंतर जेईई मेनच्या परीक्षेत २०% मुलांच्या लेव्हलचे मार्क्स त्याला दिले गेले. परिणामी त्याचे जेईईचे मार्क्स १२८ वरून ९५ पर्यंत खाली आले. आणि ज्या मुलाने बोर्डात ९०% मिळवले होते त्याला जेईई ला ९५ च्या जागी १२५ मार्क्स देऊन तो मुलगा एन आय टी ला गेला. ही पद्धत अर्थातच भयानक विचित्र होती. म्हणजे दुसर्‍या कोणाचे तरी मार्क्स तुम्हाला देऊन भविष्य ठरवणे हे फारच विचित्र. आपल्याकडे आय आय टी किंवा एन आय टी ला जायला मुले फार कष्ट करत नाहीत. पण दिल्ली आणि आंध्रमधे हलकल्लोळ झाला होता. ज्याना अ‍ॅडमिशन मिळाली नाही अशा काही मुलानी आत्महत्या करण्यापर्यंत परिस्थिती आली. त्या वर्षी सरकारने एनआयटी प्रवेशाला हा वेटेजचा फॉर्म्युला कंपल्सरी केला पण आयआयटी वाल्यानी हा फॉर्म्युला स्वीकारायला नकार दिल्याने काही मुलाना नंतर आयआयटी ला प्रवेश मिळाला परंतु एनआयटीला मिळू शकत नव्हता असाही चमत्कार झाला होता. असले सगळे गोंधळ घालण्यापेक्षा सगळ्या मुलाना सरळ काँपिटिशन करून आपले भाविष्य घडवू देत. बोर्डात ७०% म्हणजे माझा मुलगा हुशार नाही का? मॅथ्स मधे त्याला अतर्क्य गती आहे. नंतर सीईटीमधेही त्याने बोर्डात ९०-९५% मार्क्स मिळवणार्‍या मुलांपेक्षा जास्त मार्क्स मिळवले. तेही कोणत्याही क्लासला न जाता. अशा मुलांना बोर्डात ७०% मार्क्स पडले तर जेईई ला बसू न देणे कितीसे बरोबर आहे याबद्दल मला शंका आहे.

In reply to by पैसा

स्मिता. 11/04/2016 - 08:31
बारावीची परिक्षा कोणताही क्लास न लावता देणारा तुझा मुलगा वेडा की काय गं पैसाताई! आजच्या जगात फक्त ज्ञान आणि हुषारी असून काही उपयोग होत नसतो. शेवटी हे असले अतर्क्य नियम लागल्यामुळे कोण्या एका बाजूला थोडे जरी कमी मार्क्स असले तरी आपण मागे ढकलले जातो. आजकाल नामंकित कॉलेजांतही जो भोंगळ कारभार चालतो ते बघून नैराश्यच येतं. माझ्या भावाला VJTI (ते कॉलेज ऑटोनॉमस आहे) मुंबईला प्रवेश मिळाल्यावर आम्ही सगळेच आनंदात होतो. तिथल्या गणिताच्या बाईंनी माझ्या भावाचा गणिताचा पेपर कधीच पास केला नाही, कारण त्या क्लासेस घ्यायच्या आणि माझा भाऊ कधी कोणत्या क्लासला गेला नाही. अभियांत्रिकीचे सगळे विषय प्रथम प्रयत्नात सुटूनही त्याला केवळ गणिताच्या एका विषयाकरता एक वर्ष घरी बसावं लागलं. शेवटी जेव्हा त्या बाईंचा हा असा कारभार काही मुलांनी समोर आणला आणि त्यांना सस्पेंड केलं, त्यानंतर माझ्या भावाचा तो विषय सुटला. पण गोष्ट इथेच संपत नाही. या गोष्टीचा एवढा दूरगामी परिणाम आहे की सध्या MBA च्या कॅम्पस मुलाखतींच्या वेळी अभियांत्रिकीचा हा इतिहास बघून (बाकी सर्व ठिकाणी चांगले मार्क्स असूनही मुलाखत न घेताच) त्याला परत पाठवलं जातंय. कोण्या एका व्यक्तिच्या आर्थिक स्वार्थापायी एका मुलाचं (कदाचित असे बरेच मुलं असतील) भविष्य वठणीला लागलंय. अश्या मुलांना येणारं नैराश्य कल्पनेपलिकडंचं असतं.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 12/04/2016 - 13:48
असे इतर काही किस्सेही ऐकले आहेत. एम.बी.ए च्या प्रवेशासाठी १० वी च्या मार्कांना अतोनात महत्व द्यायचे अनाकलनीय धोरण आय.आय.एम्स नी सध्या अंमलात आणले आहे. १० वी च्या वयातील विद्यार्थी थोडे लहान असतात आणि या मार्कांवर सगळे आयुष्य अवलंबून आहे वगैरे गोष्टी ते ऐकत असले तरी त्याची इम्प्लिकेशन त्यांना कळतीलच असे नसते. माझ्या माहितीतल्या एकाला कॅटमध्ये ९९.८२ पर्सेंटाईल होते पण तरीही चांगल्या आय.आय.एम कडून इंटरव्ह्यूसाठी कॉल नव्हता. त्याचे कारण त्याला दहावीमध्ये ६४% होते!! म्हणजे पुरेशी परिपक्वता नसताना दहावीत दुर्लक्ष झाले म्हणून आयुष्यभर करिअरवर परिणाम होणे ही खरोखरच वाईट गोष्ट आहे.

In reply to by सुखी

पैसा 12/04/2016 - 13:40
धन्यवाद! हे सगळे झाले ते तीन वर्षांपूर्वी. त्याला सीईटीला चांगले मार्क्स मिळतील याचा आत्मविश्वास होता. आणि त्याप्रमाणे प्रवेश मिळवून तो आपल्या पसंतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री करत आहे. आता तिसर्‍या वर्षाला असल्याने पुढे काय करायचे याचा विचार सुरू आहेच.

गॅरी ट्रुमन 11/04/2016 - 14:46
छान लेख. जेईई परीक्षेसाठीची पात्रता ठरवायचे निकष चांगले वाटत आहेत. पण १२ वी च्या मार्कांचा फायनल सिलेक्शनमध्ये नक्की किती सहभाग असणार आहे? कारण दक्षिणेत--तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात १२ वीत, डिग्रीमध्ये भरमसाठ मार्क मिळतात.आपल्याकडे इंजिनिअरींगला ७०% मार्क चांगले समजले जातात.तिकडे इंजिनिअरींगला ९०-९२% मार्क चांगले समजले जातात.तसाच प्रकार १२ वी च्या मार्कांबरोबरही होतो. अशा वेळी जर १२ वी च्या मार्कांना आय.आय.टी सिलेक्शनमध्ये महत्व असेल तर मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना डावलले जाईल--कारण दिसताना दक्षिणेतल्या विद्यार्थ्याला मिळालेले ९०% मार्क महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला मिळालेल्या ७०% पेक्षा जास्तच दिसतील.जर १२ वी च्या मार्कांना ४०% वगैरे इतके मोठे महत्व असेल तर मात्र हे २०% चे अंतर भरून काढता येणे कठिणच आहे. गेल्या वर्षी आय.आय.एम अहमदाबादने इंजिनिअरींग पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना एम.बी.ए साठी प्रवेश मिळवायला ७८% मार्क हवेत असा अतर्क्य नियम काढला होता.म्हणजे कॅटमध्ये अगदी १०० पर्सेंटाईल असतील पण इंजिनिअरींगला ६०-६२% मार्क असतील तर त्या विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठीही बोलावणार नाहीत!! त्यावरून बोंबाबोंब झाल्यावर मात्र हा आकडा ७८% वरून ७२% वर खाली आणण्यात आला. तरीही मुंबई-पुणे विद्यापीठातील नक्की किती विद्यार्थ्यांना ७२% मार्क इंजिनिअरींगला मिळतात? त्याउलट दक्षिणेतल्या विद्यापीठांमध्ये मात्र ७२% मिळवणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असतात. यावेळी आय.आय.एम अहमदाबादमध्ये मुंबई-पुणे विद्यापीठातील किती विद्यार्थी प्रवेश मिळवायला पात्र ठरतील ते बघावेच लागेल. त्याचप्रमाणे माझ्या एका मित्राला (छत्रपतींच्या विद्यापीठातील) इंजिनिअरींगला ६८% च मार्क म्हणून गेटचा स्कोअर चांगला असूनही चांगल्या आय.आय.टी मध्ये एम.टेकला प्रवेश मिळाला नव्हता!! हा प्रकार पोस्ट ग्रॅज्युएट पातळीवर होतो तसाच अंडर-ग्रॅज्युएट पातळीवरही होणार असेल तर मात्र ते नक्कीच वाईट आहे.

खेडूत 11/04/2016 - 15:44
प्रवासात असल्याने मोठा प्रतिसाद लिहीता येणार नाही. या नियमानुसार प्रत्येक बोर्ड- परिक्षा मंडळातल्या २०% इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्शा देता येणार असं दिसतंय. म्हणजे अगदी २५-३०% जण ९०% पेक्शा जास्त मिळालेले असतील तरी त्यातल्या २०% मुलांना बसता येईल. आता त्याचे निकष कसे असतील हे अजून कळत नाही.

आय. आय.टी मधुन शिकुन बाहेर पडलेल्या मुलांपैकी किती जण भारतात राहुन नोकरी/उद्योग किंवा तत्सम काहीतरी करतात? आपण सामान्य लोक दरवर्षी आय.आय.टीयन्सना मिळालेल्या लठ्ठ पगाराच्या बातम्या ऐकतो. बहुतांशी त्या कंपन्या परदेशातल्या असतात.या परदेशी कंपन्यापैकी किती कंपन्या लोकल अभियांत्रिकी कॉलेजमधे कँपस इंटरव्ह्युला येतात? त्यांच्या द्रुष्टीने भारतात आय.आय.टी. सोडुन ईतर ईंजिनीयरिंग कॉलेज अस्तित्वातच नसतात.किंवा त्यांचा दर्जा त्यांना मान्य नसतो. म्हणजे एका अर्थी आय.आय.टी. परदेशी कंपन्यांना त्यांच्या निकषानुसार मनुष्यबळ पुरवते. बरे-सरकार कर दात्यांच्या पैशातुन किती खर्च आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यावर करते किंवा आय.आय.टी. सारखी संस्था चालवण्यावर करते? त्याचा देशाच्या विकासाला किती फायदा होतो (रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट) याचा काही हिशोब आहे का? मग एव्हढी सबसिडी देण्यापेक्षा करु द्या की त्यांना खर्च. तसेही त्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज वगैरे मिळणारच आहे जे नोकरी लागल्यावर फेडु शकतील.आणि फी वाढ केल्यावर आय.आय.टी. चे भुत जरा कमी होउन विद्यार्थी ईतर पर्याय जसे की आयसर,बिटस पिलानी,नेव्ही,मेडिकल यांचाही विचार करु लागतील. ईथे बरेच पालक (जात्यातले) दिसताहेत त्यांना कदाचित माझे मत पटणार नाही. पण मी त्यांच्यामागे सुपात आहे (मुले अजुन लहान असल्याने).

विजुभाऊ 12/04/2016 - 14:17
खासगी संस्था हे नियम मानणार नाहीत. अगोदरच जास्त असलेल्या आणि रिकाम्या रहाणार्‍या जागा हा या संस्थांचा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. एखादी जागा रीकामी गेली तरी चार वर्षे ती रीकामी जाते आणि धंदा बुडतो असे त्याना वाटते. कदाचित अभियांत्राकीच्या जागा रीकाम्या जाऊ नयेत म्हणून या संस्था दहावी पास व बारावी अ‍ॅपीयर्ड मुलानाही प्रवेश देतील आणि येडे पालक मुलाना त्या तसल्या खुर्द किंवा बुद्रूक गावच्या संस्थेत प्रवेश घेवून देतील

वा! म्हणजे जे इंजिनियर बाहेर पडतील ते चांगले असतील . व जे मध्ममवर्गीय (मार्कांनी) असतील त्यांना इंजिनियरींग सोडून दुसरं काही करावं लागेल . चांगला निर्णय आहे. हाच निर्णय सरकारी , खाजगी कॉलेजेसलाही लागू होउल तो सुदिन.

बोका-ए-आझम 09/04/2016 - 11:17
उशिरा होईल हे खरं आहे पण ते उलट बरं. मार्चमध्ये बारावीची परीक्षा संपली की JEE साठी विद्यार्थ्यांना घाई करावी लागायची. आता त्यांना वेळ मिळेल.

अत्रे 09/04/2016 - 11:36
एक मोठा फायदा म्हणजे बारावीकडे दुर्लक्ष करत बहुपर्यायी उत्तरे असलेले प्रश्न घासून यशाच्या मार्गावर जाण्याला चाप बसेल
बारावीत तरी दुसरे काय होते? बादवे बहुपर्यायी प्रश्न असले तरी रिपीट होतात असे नाही, उलट बारावीच्या परीक्षेत "पॅटर्न" ला महत्व जास्त आहे.

In reply to by मितभाषी

खेडूत 09/04/2016 - 13:56
'निव्वळ नशिबावर' म्हणजे विषय समजलेला नसतानाही केवळ तीन-चार प्रश्न माहीत नसूनही बरोबर आले तरी गुणवत्ता यादीत तो दोनशेने पुढे जातो. अन एखादा खरा गुणवान एका चुकीसाठी उणे गुण मिळून पन्नास क्रमांक मागे जातो. अर्थात हे नियम माहीत नसतात असं नाही, पण निव्वळ परीक्षातंत्र आत्मसात करणारे यात पुढे जातात. व्यवस्थापन प्रवेशासाठी तेच चांगलं आहे. आता मात्र केवळ निवडक सात टक्के मुलेमुली परिक्षेला बसली तर असा प्रकार कमी होईल असं वाटतं. १९९९-२००० पर्यंत गुणवत्ता यादी असतानाही ९०-९६ टक्के मिळवणारे केवळ दोन टक्के परीक्षार्थी, मग ९० ते ८० मधे एकदम २०% असे विचित्र विभाजन असे. आता दुहेरी निकष लावल्यावर हुषार मुलांची निवड न्याय्य पद्धतीने होईल अशी आशा आहे.

In reply to by खेडूत

येडाफुफाटा 09/04/2016 - 21:24
'निव्वळ नशिबावर' म्हणजे विषय समजलेला नसतानाही केवळ तीन-चार प्रश्न माहीत नसूनही बरोबर आले तरी गुणवत्ता यादीत तो दोनशेने पुढे जातो. अन एखादा खरा गुणवान एका चुकीसाठी उणे गुण मिळून पन्नास क्रमांक मागे जातो. ----ते तर आत्ता पण होईल ना? फक्त बोर्डाच्या मार्कांचे महत्व कमी केले तेवढे चांगले झाले.म्हणजे 75% मार्क वाल्याना सुद्धा देता येईल. मला वाटते 75% मिळवणे सोपे असावे. आधी 40% बोर्डाचे मार्क धरत असल्याने घोकंपट्टी करणार्यांना म्हणजे 85-90% बोर्डात घेणार्यांना फायदा व्हायचा. बोर्डाची घोकंपट्टी होऊ शकते. आणि JEE चे तंत्र आत्मसात केले जाऊ शकते. कलासेस वाले कशातून हि मार्ग काढतात हो. बाकी MAHCET होणार नाही का इंजिनीरिंग साठी राज्यकरिता?

श्रीगुरुजी 09/04/2016 - 14:23
याचा एक मोठा फायदा म्हणजे बारावीकडे दुर्लक्ष करत बहुपर्यायी उत्तरे असलेले प्रश्न घासून यशाच्या मार्गावर जाण्याला चाप बसेल. क्लासेसवाल्यांना डावपेचांची फेरजुळणी करावी लागेल. निव्वळ नशीबावर अवलंबून असणारे किमान उच्च दर्जाच्या संस्थांत तरी जाणार नाहीत. पुढे हे नियम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत आले तरी आश्चर्य नाही. त्याखाली मात्र हे इतक्यात येणे अवघड आहे. पण पांच वर्षांनी हा दर्जा सुधारताना दिसला की त्यातल्या चांगल्या खासगी संस्था हे नियम लागू करतील. गुढीपाडव्याच्या दिवशी आता एका चांगल्या गोष्टीची सुरुवात तर झाली आहे.
याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही. १२ वी च्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न कमी असले तरी दीर्घ उतरे अपेक्षित असलेले बरेच प्रश्न हे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतून रिपीट झालेले असतात. १२ वी चे बरेचसे प्रश्न प्रेडिक्टेबल असतात. त्यामुळे १२ वी ला ७५% गुण हे फारसे अवघड वाटत नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १२ वी ला किमान ६५% गुण हा निकष कठोर वाटण्याची शक्यता आहे. या निकषाविरूद्ध आंदोलन करण्याची संधी एखादा राजकीय पक्ष घेईल असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

येडाफुफाटा 09/04/2016 - 21:28
म्हणजे मागासवर्गीय 65% गुण घेऊ शकत नाहीत असे म्हणायचं आहे का तुम्हाला?☺☺☺ हलकेच घ्या. बाकी 65% अट केवळ JEE मधील जागांसाठी आहे असे वाटते राज्यातील इंजिनेरिंग जागांसाठी बहुतेक 45-50% च अट असेल. त्यामुळे कोणी विरोध करेल असे वाटत नाही

अत्रे 09/04/2016 - 21:33
हे ७५%, ६५% आकडे काय विचार करून ठरवण्यात येतात? यामागे काही statistical तर्क असतो का वाटेल तो आकडा निवडतात?

पैसा 09/04/2016 - 22:57
जेव्हा जेईई मेनला बोर्डाच्या मार्कांचे वेटेज आले तेव्हा ते सरळ ४०% असे नाही तर बोर्डात ७०% मार्क्स मिळवणारा जर टॉप २०% ला असेल (म्हणजे त्याच्या खाली एकूण ८०% मुले असतील) तर जेईईमधे टॉप २०% च्या लेव्हलचे मार्क्स त्या मुलाला देऊन त्याचे वेटेज घेतले होते. हे इतके विचित्र आहे की दुसर्‍या कोणाचे तरी मार्क्स तुम्हाला देऊन वर किंवा खाली ढकलले गेले. माझ्या मुलाने जेईई मेनला १२८ मार्क्स घेतले होते आणि टॉप ५% मधे त्याचा नंबर होता. आधीच्या पद्धतीप्रमाणे त्याला निदान एन आय टीला प्रवेश मिळाला असता. मात्र त्याच्या भाषा चांगल्या नाहीत आणि कोणत्याही क्लासला तो कधी गेला नाही, पेपर सोडवायचा सराव नाही, बोर्डात जास्त मार्क्स मिळवायचे अशा हेतूने त्याने खरे तर प्लॅनिंगही केले नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत त्याला फक्त ७०% मार्क्स पडले. बोर्डाच्या मार्कांचे वेटेज दिल्यानंतर जेईई मेनच्या परीक्षेत २०% मुलांच्या लेव्हलचे मार्क्स त्याला दिले गेले. परिणामी त्याचे जेईईचे मार्क्स १२८ वरून ९५ पर्यंत खाली आले. आणि ज्या मुलाने बोर्डात ९०% मिळवले होते त्याला जेईई ला ९५ च्या जागी १२५ मार्क्स देऊन तो मुलगा एन आय टी ला गेला. ही पद्धत अर्थातच भयानक विचित्र होती. म्हणजे दुसर्‍या कोणाचे तरी मार्क्स तुम्हाला देऊन भविष्य ठरवणे हे फारच विचित्र. आपल्याकडे आय आय टी किंवा एन आय टी ला जायला मुले फार कष्ट करत नाहीत. पण दिल्ली आणि आंध्रमधे हलकल्लोळ झाला होता. ज्याना अ‍ॅडमिशन मिळाली नाही अशा काही मुलानी आत्महत्या करण्यापर्यंत परिस्थिती आली. त्या वर्षी सरकारने एनआयटी प्रवेशाला हा वेटेजचा फॉर्म्युला कंपल्सरी केला पण आयआयटी वाल्यानी हा फॉर्म्युला स्वीकारायला नकार दिल्याने काही मुलाना नंतर आयआयटी ला प्रवेश मिळाला परंतु एनआयटीला मिळू शकत नव्हता असाही चमत्कार झाला होता. असले सगळे गोंधळ घालण्यापेक्षा सगळ्या मुलाना सरळ काँपिटिशन करून आपले भाविष्य घडवू देत. बोर्डात ७०% म्हणजे माझा मुलगा हुशार नाही का? मॅथ्स मधे त्याला अतर्क्य गती आहे. नंतर सीईटीमधेही त्याने बोर्डात ९०-९५% मार्क्स मिळवणार्‍या मुलांपेक्षा जास्त मार्क्स मिळवले. तेही कोणत्याही क्लासला न जाता. अशा मुलांना बोर्डात ७०% मार्क्स पडले तर जेईई ला बसू न देणे कितीसे बरोबर आहे याबद्दल मला शंका आहे.

In reply to by पैसा

स्मिता. 11/04/2016 - 08:31
बारावीची परिक्षा कोणताही क्लास न लावता देणारा तुझा मुलगा वेडा की काय गं पैसाताई! आजच्या जगात फक्त ज्ञान आणि हुषारी असून काही उपयोग होत नसतो. शेवटी हे असले अतर्क्य नियम लागल्यामुळे कोण्या एका बाजूला थोडे जरी कमी मार्क्स असले तरी आपण मागे ढकलले जातो. आजकाल नामंकित कॉलेजांतही जो भोंगळ कारभार चालतो ते बघून नैराश्यच येतं. माझ्या भावाला VJTI (ते कॉलेज ऑटोनॉमस आहे) मुंबईला प्रवेश मिळाल्यावर आम्ही सगळेच आनंदात होतो. तिथल्या गणिताच्या बाईंनी माझ्या भावाचा गणिताचा पेपर कधीच पास केला नाही, कारण त्या क्लासेस घ्यायच्या आणि माझा भाऊ कधी कोणत्या क्लासला गेला नाही. अभियांत्रिकीचे सगळे विषय प्रथम प्रयत्नात सुटूनही त्याला केवळ गणिताच्या एका विषयाकरता एक वर्ष घरी बसावं लागलं. शेवटी जेव्हा त्या बाईंचा हा असा कारभार काही मुलांनी समोर आणला आणि त्यांना सस्पेंड केलं, त्यानंतर माझ्या भावाचा तो विषय सुटला. पण गोष्ट इथेच संपत नाही. या गोष्टीचा एवढा दूरगामी परिणाम आहे की सध्या MBA च्या कॅम्पस मुलाखतींच्या वेळी अभियांत्रिकीचा हा इतिहास बघून (बाकी सर्व ठिकाणी चांगले मार्क्स असूनही मुलाखत न घेताच) त्याला परत पाठवलं जातंय. कोण्या एका व्यक्तिच्या आर्थिक स्वार्थापायी एका मुलाचं (कदाचित असे बरेच मुलं असतील) भविष्य वठणीला लागलंय. अश्या मुलांना येणारं नैराश्य कल्पनेपलिकडंचं असतं.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 12/04/2016 - 13:48
असे इतर काही किस्सेही ऐकले आहेत. एम.बी.ए च्या प्रवेशासाठी १० वी च्या मार्कांना अतोनात महत्व द्यायचे अनाकलनीय धोरण आय.आय.एम्स नी सध्या अंमलात आणले आहे. १० वी च्या वयातील विद्यार्थी थोडे लहान असतात आणि या मार्कांवर सगळे आयुष्य अवलंबून आहे वगैरे गोष्टी ते ऐकत असले तरी त्याची इम्प्लिकेशन त्यांना कळतीलच असे नसते. माझ्या माहितीतल्या एकाला कॅटमध्ये ९९.८२ पर्सेंटाईल होते पण तरीही चांगल्या आय.आय.एम कडून इंटरव्ह्यूसाठी कॉल नव्हता. त्याचे कारण त्याला दहावीमध्ये ६४% होते!! म्हणजे पुरेशी परिपक्वता नसताना दहावीत दुर्लक्ष झाले म्हणून आयुष्यभर करिअरवर परिणाम होणे ही खरोखरच वाईट गोष्ट आहे.

In reply to by सुखी

पैसा 12/04/2016 - 13:40
धन्यवाद! हे सगळे झाले ते तीन वर्षांपूर्वी. त्याला सीईटीला चांगले मार्क्स मिळतील याचा आत्मविश्वास होता. आणि त्याप्रमाणे प्रवेश मिळवून तो आपल्या पसंतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री करत आहे. आता तिसर्‍या वर्षाला असल्याने पुढे काय करायचे याचा विचार सुरू आहेच.

गॅरी ट्रुमन 11/04/2016 - 14:46
छान लेख. जेईई परीक्षेसाठीची पात्रता ठरवायचे निकष चांगले वाटत आहेत. पण १२ वी च्या मार्कांचा फायनल सिलेक्शनमध्ये नक्की किती सहभाग असणार आहे? कारण दक्षिणेत--तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात १२ वीत, डिग्रीमध्ये भरमसाठ मार्क मिळतात.आपल्याकडे इंजिनिअरींगला ७०% मार्क चांगले समजले जातात.तिकडे इंजिनिअरींगला ९०-९२% मार्क चांगले समजले जातात.तसाच प्रकार १२ वी च्या मार्कांबरोबरही होतो. अशा वेळी जर १२ वी च्या मार्कांना आय.आय.टी सिलेक्शनमध्ये महत्व असेल तर मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना डावलले जाईल--कारण दिसताना दक्षिणेतल्या विद्यार्थ्याला मिळालेले ९०% मार्क महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला मिळालेल्या ७०% पेक्षा जास्तच दिसतील.जर १२ वी च्या मार्कांना ४०% वगैरे इतके मोठे महत्व असेल तर मात्र हे २०% चे अंतर भरून काढता येणे कठिणच आहे. गेल्या वर्षी आय.आय.एम अहमदाबादने इंजिनिअरींग पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना एम.बी.ए साठी प्रवेश मिळवायला ७८% मार्क हवेत असा अतर्क्य नियम काढला होता.म्हणजे कॅटमध्ये अगदी १०० पर्सेंटाईल असतील पण इंजिनिअरींगला ६०-६२% मार्क असतील तर त्या विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठीही बोलावणार नाहीत!! त्यावरून बोंबाबोंब झाल्यावर मात्र हा आकडा ७८% वरून ७२% वर खाली आणण्यात आला. तरीही मुंबई-पुणे विद्यापीठातील नक्की किती विद्यार्थ्यांना ७२% मार्क इंजिनिअरींगला मिळतात? त्याउलट दक्षिणेतल्या विद्यापीठांमध्ये मात्र ७२% मिळवणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असतात. यावेळी आय.आय.एम अहमदाबादमध्ये मुंबई-पुणे विद्यापीठातील किती विद्यार्थी प्रवेश मिळवायला पात्र ठरतील ते बघावेच लागेल. त्याचप्रमाणे माझ्या एका मित्राला (छत्रपतींच्या विद्यापीठातील) इंजिनिअरींगला ६८% च मार्क म्हणून गेटचा स्कोअर चांगला असूनही चांगल्या आय.आय.टी मध्ये एम.टेकला प्रवेश मिळाला नव्हता!! हा प्रकार पोस्ट ग्रॅज्युएट पातळीवर होतो तसाच अंडर-ग्रॅज्युएट पातळीवरही होणार असेल तर मात्र ते नक्कीच वाईट आहे.

खेडूत 11/04/2016 - 15:44
प्रवासात असल्याने मोठा प्रतिसाद लिहीता येणार नाही. या नियमानुसार प्रत्येक बोर्ड- परिक्षा मंडळातल्या २०% इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्शा देता येणार असं दिसतंय. म्हणजे अगदी २५-३०% जण ९०% पेक्शा जास्त मिळालेले असतील तरी त्यातल्या २०% मुलांना बसता येईल. आता त्याचे निकष कसे असतील हे अजून कळत नाही.

आय. आय.टी मधुन शिकुन बाहेर पडलेल्या मुलांपैकी किती जण भारतात राहुन नोकरी/उद्योग किंवा तत्सम काहीतरी करतात? आपण सामान्य लोक दरवर्षी आय.आय.टीयन्सना मिळालेल्या लठ्ठ पगाराच्या बातम्या ऐकतो. बहुतांशी त्या कंपन्या परदेशातल्या असतात.या परदेशी कंपन्यापैकी किती कंपन्या लोकल अभियांत्रिकी कॉलेजमधे कँपस इंटरव्ह्युला येतात? त्यांच्या द्रुष्टीने भारतात आय.आय.टी. सोडुन ईतर ईंजिनीयरिंग कॉलेज अस्तित्वातच नसतात.किंवा त्यांचा दर्जा त्यांना मान्य नसतो. म्हणजे एका अर्थी आय.आय.टी. परदेशी कंपन्यांना त्यांच्या निकषानुसार मनुष्यबळ पुरवते. बरे-सरकार कर दात्यांच्या पैशातुन किती खर्च आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यावर करते किंवा आय.आय.टी. सारखी संस्था चालवण्यावर करते? त्याचा देशाच्या विकासाला किती फायदा होतो (रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट) याचा काही हिशोब आहे का? मग एव्हढी सबसिडी देण्यापेक्षा करु द्या की त्यांना खर्च. तसेही त्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज वगैरे मिळणारच आहे जे नोकरी लागल्यावर फेडु शकतील.आणि फी वाढ केल्यावर आय.आय.टी. चे भुत जरा कमी होउन विद्यार्थी ईतर पर्याय जसे की आयसर,बिटस पिलानी,नेव्ही,मेडिकल यांचाही विचार करु लागतील. ईथे बरेच पालक (जात्यातले) दिसताहेत त्यांना कदाचित माझे मत पटणार नाही. पण मी त्यांच्यामागे सुपात आहे (मुले अजुन लहान असल्याने).

विजुभाऊ 12/04/2016 - 14:17
खासगी संस्था हे नियम मानणार नाहीत. अगोदरच जास्त असलेल्या आणि रिकाम्या रहाणार्‍या जागा हा या संस्थांचा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. एखादी जागा रीकामी गेली तरी चार वर्षे ती रीकामी जाते आणि धंदा बुडतो असे त्याना वाटते. कदाचित अभियांत्राकीच्या जागा रीकाम्या जाऊ नयेत म्हणून या संस्था दहावी पास व बारावी अ‍ॅपीयर्ड मुलानाही प्रवेश देतील आणि येडे पालक मुलाना त्या तसल्या खुर्द किंवा बुद्रूक गावच्या संस्थेत प्रवेश घेवून देतील
भारतातले अभियंते नोकरीलायक नसतात अशी ओरड उद्योगव्यवसाय क्षेत्रातून नेहमीच होते. आय आय टी मधल्या विद्यार्थ्यांच्या दर्जाबाबतही असे प्रश्न उपस्थित होत असतात. त्याची कारणे आपण पाहिली आहेत. पण त्यावर उपाय काय? हे समजत नाही आणि कुठचाही पर्याय राष्ट्रीय पातळीवर व्यावहारिक ठरणार नाही म्हणून विरोध होतो. एकूण 'जे जे होईल ते पहावे' अशी अवस्था पालकांची झाली होती. 'तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर' या मालिकेत आपण यावर चर्चा केलीच होती. सरकार बदलले की नियम बदलायचा खेळ, केंद्राने काही बरे नियम सुचवले तरी राज्याने स्वीकारले नाही तर काय उपयोग?

<जिलबी का टाकावी>

नाखु ·

@"पण जिलबीवाल्याची आणि आपली पार्श्वउर्मी, http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-051.gif आजूबाजूची तारस्थिती वेगळी असते. जिलबीवाल्याचे सगळे घाणे तसेच आपल्याला कसे करता येतील? सांग बरे?" >> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-059.gif जब्बरदस्त हाणली आहे! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-033.gif

@"पण जिलबीवाल्याची आणि आपली पार्श्वउर्मी, http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-051.gif आजूबाजूची तारस्थिती वेगळी असते. जिलबीवाल्याचे सगळे घाणे तसेच आपल्याला कसे करता येतील? सांग बरे?" >> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-059.gif जब्बरदस्त हाणली आहे! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-033.gif
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.

माझा "वाचक" मित्र आणि मी!!

निमिष सोनार ·

कुंथुन कुंथुन पाडीन मी जिल्बी जरी वाचकांनी केले एल.बी. तांब्या अस्सा मी सोडणार नाही मधेच जिल्बी मोडणार नाही जरी तिला धरला नै पाक तरी मी म्हणेन मी टाकतो तू तळायला वाक! .......http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif

In reply to by अमृता_जोशी

आदूबाळ 29/03/2016 - 20:09
काल्पनिक शब्द आहे.
"आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!" "धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी! कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!

नाखु 30/03/2016 - 09:06
म्हणजे धगधगती आग आहे ! ती न झोपलेल्याची जाग आहे ! म्हणजे एक मोतीचूर लाडू आहे ! (त्यात कुणी मोती शोधते का ? न चूर होता सांगा") म्हणजे एक काल्पनीक भास आहे काळी मावशीने हात मिळ्वणी केलेल्या दिनु कथेतल्या भुताशी ! अखिल मिपा वाचक चळ आणि वळ संघाचा सभासद नाखु

होबासराव 01/04/2016 - 17:58
माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! बास का काका तुम्हिच तर लिहिलेय ! झाला कि तुमचा उद्देश्य सफल :) और सुनो णिसो जानि जैसा तुम लिखोगे प्रतिक्रिया भि वैसेहि आयेंगि. जैसा तुम्हे अपनि बचकानी बाते रखने का अधिकार है वैसेहि हमे अपने बेतुके प्रतिक्रिया देने का भि. ये बात रौशन रहे...जानी.

कुंथुन कुंथुन पाडीन मी जिल्बी जरी वाचकांनी केले एल.बी. तांब्या अस्सा मी सोडणार नाही मधेच जिल्बी मोडणार नाही जरी तिला धरला नै पाक तरी मी म्हणेन मी टाकतो तू तळायला वाक! .......http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif

In reply to by अमृता_जोशी

आदूबाळ 29/03/2016 - 20:09
काल्पनिक शब्द आहे.
"आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!" "धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी! कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!

नाखु 30/03/2016 - 09:06
म्हणजे धगधगती आग आहे ! ती न झोपलेल्याची जाग आहे ! म्हणजे एक मोतीचूर लाडू आहे ! (त्यात कुणी मोती शोधते का ? न चूर होता सांगा") म्हणजे एक काल्पनीक भास आहे काळी मावशीने हात मिळ्वणी केलेल्या दिनु कथेतल्या भुताशी ! अखिल मिपा वाचक चळ आणि वळ संघाचा सभासद नाखु

होबासराव 01/04/2016 - 17:58
माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! बास का काका तुम्हिच तर लिहिलेय ! झाला कि तुमचा उद्देश्य सफल :) और सुनो णिसो जानि जैसा तुम लिखोगे प्रतिक्रिया भि वैसेहि आयेंगि. जैसा तुम्हे अपनि बचकानी बाते रखने का अधिकार है वैसेहि हमे अपने बेतुके प्रतिक्रिया देने का भि. ये बात रौशन रहे...जानी.
"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले. मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?" आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता. मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस.

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

गॅरी शोमन ·

नाना स्कॉच 23/03/2016 - 11:42
सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवाद

तर्राट जोकर 23/03/2016 - 11:56
या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. >> आकडेवारीसह विदा पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 23/03/2016 - 18:22
त जो साहेब खालील दुवा वाचून पहा.मुस्लीम मुलींची नव्हे तर सर्व मुस्लीम मुलांची स्थिती आहे. मुलींची स्थिती याहूनही वाईट आहे. तो जे एन यु मधील प्राध्यापकांनी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याला भगव्या रंगाची किनार आहे असे म्हणता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 23/03/2016 - 19:04
तुम्ही दिलेले दोन्ही दुवे वाचले. पण त्यात शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा मिळाला नाही. दोन्ही लेखात मोघम भाषा आहे. दोन्ही लेखांचा भर मदरश्यांच्या शिक्षनाच्या आधुनिकिकरणाचा आहे. ज्या रिपोर्टचा दाखला अर्शद आलम ह्यांनी दिलाय तो रिपोर्ट इथे http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Standing%20Committee%20Report_0.pdf ह्या रिपोर्टनुसार शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी अंदाजे दहा टक्के मदरशात जातात. सचर कमिटीच्या रिपोर्टनुसार ते ३-४ टके आहे हे आधी दुसर्‍या धाग्यावर दिलेले. ह्या नव्या रिपोर्टनुसार सचर कमिटीने फक्त शासनमान्य मदरशांमधली मुले मोजली होती. ते एक असो. मुद्दा आहे शोमन ह्याम्च्या विधानाचा. ते मुस्लिम मुलींच्या शिक्षणाबद्दल सरसकटीकरण करणारे विधान करुन गैरसमजास हातभार लावत आहेत. वरच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी मुलांपेक्षा मुलींचे शाळांमधली उपस्थिती जास्त आहे. मुली शाळेतही जात आहे, शासकिय शिक्षण घेत आहेत, नोकर्‍याही करत आहेत. मी त्याची आकडेवारी दुसर्‍या एका धाग्यावर दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे. शोमन यांचे विधान सरसकट स्विकारायचे की अनेक शासकिय अहवालांमधे दिसणारी मुस्लिम मुलींची आकडेवारी साफ खोटी आहे असे मानायचे?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 23/03/2016 - 19:42
The syllabus being taught here is the same old Darse Nizami syllabus that was prepared in the eighteenth century by renowned theologist Mulla Nizamudin Sihalwi, a contemporary of Shah Walilluah Muhaddis Dehlawi. The same syllabus is being followed by almost every big and small madrasa across the country despite the fact that more than 200 years have passed since it was introduced here. तुम्ही मुलगे आणी मुली यात शब्द छल करणे सोडून द्या. त्यांचा मूळ मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. समाजवाद्यांचा/ कम्युनिस्टांचा केवळ भाजप/ संघ याला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम आहे. मी दिलेले दुवे हे कॉंग्रेसच्या राज्यातीलच आहेत. आपल्याला दोनशे वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम शिकवला तर काय होते? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणतेही सरकार आले आणी त्यानी मदरशाचा अभ्यासक्रम सुधारायचा म्हटला कि हे समाजवादी लोक मुसलमानांवर अन्याय म्हणून गळा काढतात. एकीकडे त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे म्हणायचे. त्यांना नोकर्या मिळायला पाहिजेत म्हणायचे आणी शिक्षण दोन "शतके" जुने. मदरशात शिकलेल्या माणसाला लष्करात नोकरी दिली तर त्याला गधड इंग्रजी येत नाही धड हिंदी वाचता येत नाही आधुनिक शास्त्रे कशी शिकवायची? यावर हे समाजवादी लोक म्हणतीलच कि तालिबान किंवा आयसीस चे लोक अत्याधुनिक शास्त्रे चालवतातच की. अशा विचारसरणी असल्यावर काय बोलणार? त्यातून तुम्हाला फक्त "शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा" फक्त पाहिजे असेल तर मी हि चर्चा येथेच थांबवतो

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 23/03/2016 - 20:18
का बरे शब्दछल सोडुन द्यावा? शब्दछल करने इथल्याच काही सन्माननीय आयडींकडुन शिकलो आहे. किती मुली-मुलं कुठे जातात काय शिकतात ह्याचा विदा दिल्यानंतरही तुम्ही मदरशांचं घेउन बसलात तर कसे चालायचे? म्हणजे ९० मुले सामान्य शाळेत जातात, १० मुले मदरशात जातात तर ९० कडे साफ दुर्लक्ष करुन १० कडे बोट दाखवुन 'हे असलेच', "ह्यांच्यात सगळं असंच असतं" छाप पिंका टाकणे गैर आहे. तुम्ही आता शोमन ह्यांनी केलेल्या सरसकटीकरणाला थेट अनुमोदन देत आहात. आधीच्या धाग्यावर आपण सरसकटीकरनाविरुद्ध होतात ह्याची आठवण करुन देतो.

In reply to by तर्राट जोकर

विकास 24/03/2016 - 03:54
माफ करा पण काही प्रश्न ... एका अल्पसंख्य धर्माच्या लोकांबद्दल काही बोलले की लगेच विदा लागतो. पण इतरांची बदनामी करताना विदा मागितला तर तो न देता वाट्टेल ती भाषा वापरून गप्प बसले तर चालते का? एका समुदायाने हिंसा केलेली असली - इतकी की जगभरचे विदाबिंदू घेऊन ती एका आलेखावर मांडली तरी त्यातून आलेख तयार होऊ शकेल. तरी देखील माझ्यासारख्याचे म्हणणे आहे की असे सरसकटीकरण करू नये कारण सगळ्याच माणसांना दोषी ठरवू नये म्हणून. तुमच्या सारखे तर लगेच तावातावाने पुढे येतात... पण जर इतर संघटनेच्या विरोधात एक पुरावा शाबित झालेला नसताना देखील (आणि हो बंदी आणायचा प्रयत्न करून पण ती उठवायला लागलेली असताना देखील) त्या संघटनेला आणि त्याच्याशी जो कोणी संबंधीत असेल अथवा समर्थक असेल त्या सर्वांना जणू गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बोलले तर ते योग्य असते का? नसले तर मग असे कसे करता? का एकीकडे नियम / तत्वआणि दुसरीकडे नुसता जहरी द्वेष पसरायचे उद्योग?

In reply to by विकास

तर्राट जोकर 24/03/2016 - 11:47
अहो तुम्ही ठरवले आहेच ना आम्ही पक्षपाती आहोत. मग काय उरले आता? आम्ही स्पष्ट भूमिका घेतो तरी की आम्ही संघविरोधक, भाजप विरोधक, भक्तविरोधक आहोत म्हणून. पण इथल्या काही निष्पक्ष आणि अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या सदस्यांना तुमचे हे प्रश्न विचारा ना? त्यांना अशी स्पष्ट भूमिका घ्यायला सांगा ना? उगा आपलं ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, वरुन आम्ही कीती विचारवंत, अभ्यासू, निष्पक्ष म्हणून मिरवायचे. दुसर्‍यांकडे बोट दाखवतांना आपण काय करतो हेही बघून घ्यावे. बाकी दहशतवादी कारवायांमधे मुस्लिम असतात ह्याला मी कधीही कुठेही नाकारले नाही. पण त्या सत्याचा आधार घेऊन इतर चांगल्या गोष्टी ज्यापद्धतीने दाबल्या जातात त्याला विरोध आहे. उदा. इथे व ओवेसीचा गळा ह्या धाग्यावर मदरशांचा उल्लेख झाला, चार बायका व मुले, त्यांचे फतवे ह्यांच्याबद्दल मी पुरावे दिले तर मान्य करण्याचा मोठेपणा इथे कोणीच दाखवला नाही. पण तेच मुद्दे घेऊन मुस्लिमांचे सरसकटीकरण करणारे, घृणा करणारे प्रतिसाद आले की त्याला हिरिरीने समर्थन मिळतांना दिसते. म्हणजे आतंकवादी, दंगे ह्यातून मुस्लिमांबद्दल तयार झालेली एकांगी प्रतिमा खरे आकडे पुढे आले तरी बदलायची नाहीच असे काहींनी ठरवले आहे. मग मला नावे ठेवण्याचा अधिकारही कोणाला मिळत नाही हेही लक्षात ठेवावे. रच्याकने, संघाबद्दल तर नंतर बोलणारच आहे. तो विषय एका प्रतिसादात मावण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला थांंबा म्हणत होतो, पण तुम्हाला उतावळेपणा सोडवला नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा 23/03/2016 - 17:12
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.>>>>>>>>> टीनपॉट अतुल भातकळकर किंवा गेलाबाजार राम माधव सारख्याला तुम्ही गांभिर्याने घेता ना, मग बास तर!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 23/03/2016 - 20:22
ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
मी या आधीही सांगितले आहे , माझा माईसाहेब या आय्डीशी काहीही संबंध नाही.नानासाहेब कोण होते मला माहीत नाही,पण मला प्रत्येकवेळी नानासाहेब संबोधुन माईसाहेब कुरसुंदीकर या स्त्री आयडीची ऑन रेकॉर्ड बदनामी चालू आहे ते योग्य नाही.माई वयस्कर आहेत ,निदान त्यांच्या वयाचा मान ठेउन यापुढे त्यांचा कुणाशीही संबंध जोडून बदनामी करु नका.

In reply to by नाना स्कॉच

श्रीगुरुजी 23/03/2016 - 19:26
तुम्हाला नाही हो. माझा प्रतिसाद ग्रेटथिन्कर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य फुलथ्रॉटल जिनिअस उपाख्य टॉपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य काकासाहेब केंजळे उपाख्य माईसाहेब कुलसुंगीकर उपाख्य गरीब चिमणा उपाख्य .... या सदगृहस्थांना उद्देशून होता.

In reply to by श्रीगुरुजी

नाना स्कॉच 23/03/2016 - 19:43
मालक!!! ____/\____ ह्या घटोत्कची मायाजालापुढं आमची काय मिजास!! आम्ही एकुलते एक अन हेच आहोत! तेव्हा एक विनंती ह्यापुढे जमल्यास त्यांचा उल्लेख त्यांच्या 24001 महापद्म आयडी पैकी नाना सोडुन एखादा वापरुन करावा ही विनंती!! किमान नानासाहेब नेफळे चे नाने करून वापरा अशी लीं विनंती!! (धसका घेतलेला) नाना

In reply to by गरिब चिमणा

DEADPOOL 24/03/2016 - 15:46
माई मोड़ ऑन निधर्मी म्हणजे हिंदू धर्मावर तोंडसुख घेणारे ना रे चिमणा? मनातल्या मनात- आमच्या ह्यांच्या दुआईडी मुळे अशी पंचायत होते! इच्छा नसताना अरे तूरे करून विचारावे लागते! माई मोड़ ऑफ

In reply to by गरिब चिमणा

महासंग्राम 25/03/2016 - 16:55
भाई वैद्य एकवेळ ठीक आहे हो विश्वंभर चौधरी कधी पासून विचारवंत झाले ??? भारीच इनोद करता कि चिमण राव तुम्ही

In reply to by नाना स्कॉच

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:12
उने बोले तो चलता है भाईजान. हमबोले तो सरसकटीकरण? ब्रिगेड लगेच सरसावून प्रश्न विचारायला टपकते.

आनंदी गोपाळ 23/03/2016 - 13:32
एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
तुम्ही आग्रहच करत आहात, तर म्हणतो ब्वा. "गॅरी शोमन यांनी शेण खाल्लं." धन्यवाद!

कलंत्री 23/03/2016 - 15:26
वर्तमानपत्रातील / जालावरील अथवा माध्यमातील बातम्या संदर्भाला सोडुन लोकक्षोभ होईल या पद्धतीने पसरवल्या जातात. उत्तम उपाय म्हणजे त्या व्यक्तिचा भूतकाळ पहा आणि ठरवा.

ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली हा उतारा भाऊ तोरसेकर ह्यांच्या ब्लॉग वरचा असून ह्यातील खरे खोटेपणा वैद्यच जाणो। फक्त संघाला विरोध हाच एक कलमी कार्यक्रम आहे ह्यांचा।

गॅरी शोमन 23/03/2016 - 16:21
मी सय्यद भाईंची मुलाखत पाहिली आहे. ते तोंडी तलाक/ मेहेर की रकम विरुध्द कडाडुन बोलतात. सत्यशोधक मंडळच हायजॅक केलेल दिसतय भाईजान लोकांनी.

नाना स्कॉच 23/03/2016 - 18:17
तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ .

विकास 23/03/2016 - 18:57
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. हे सरसकटीकरण अमान्य आहे आहे आणि आक्षेपार्ह देखील आहे. असे सरसकटीकरण कुठल्याच गोष्टींचे, म्हणजे येथे मुस्लीमसमाजाबद्दल असेल पण इतर चर्चेत इतरांबद्दल देखील असते. जे काही या समाजाकडून चुकत गेले त्याला त्या समाजापेक्षा विशेष वागणूक मिळण्याची सवय कारणीभूत आहे असे मला वाटते. हे केवळ भारतातच नाही तर जगभर झालेले आहे. पण हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मिपाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यात फायदा घेतला जात आहे असे वाटते. तेच मोठ्या पातळीवर भारतात होत आहे. त्यामुळे केवळ धार्मिक तत्वावरच नाही तर कुठल्याही तत्वावर जर आपले लेखन हे सामाजिक फूट पाडण्यास आणि द्वेष तयार करण्यास जबाबदार होत असेल तर व्यक्तीस्वातंत्र्य गाजवायच्या आधी सर्वांनी दहादा विचार करावा असे वाटते. असो. इति लेखनसीमा.

आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. भारतच कशाला युरोपात घुसलेले इसिस ग्रस्त निर्वासित छावण्या मध्ये कुराणाची पाने त्यांच्याच अफगाणी समाज बांधवाने फाडली म्हणून दंगल करतात ह्याला काय म्हणावं।आता काल झालेला स्फोटाची जबाबदारी इसिस ने घेतली आहे ,त्यांनी मागेही जाहीर केलं होत कि ह्या निर्वासितात आमचे लोक आहेत म्हणून तरीही सेकुलर यूरोपीय नेत्यांनी त्यांना पायबंद घेतला नाही, बांधावरचे संपन्न अरबी देश त्यांना आत घ्यायला नकार देतात,,आता अधून मधून दिवाळीच्या फटाक्यासारखा युरोपात आवाज येतच राहील,जोपर्यंत आधी धर्म मग बाकी सर्व अशा मानसिकतेचे लोक तिथे आहेत तोवर।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 23/03/2016 - 20:31
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे ,त्याची फळे ते भोगत आहेत.यात उगाच कुणा धर्माला दोष देऊ नका.पवित्र कुराण ए शरीफ मानणारा सच्चा मुसलमान दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे त्रिकलाबाधीत सत्य आहे

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 23/03/2016 - 22:20
इसिस कुराण ए शरीफ मानत नाही का? तिथे भरती होणारे सगळे कुराण पढलेले असतात का नाही? समस्त दहशतवादी कुराणाचेच दाखले देऊन सगळी काळी कृत्ये करतात. कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो. हे लोक जो पर्यंत कमी संख्येत असतात तो पर्यंत अगदी सज्जन, गरीब, मनमिळाऊ असतात. जशी संख्या वाढेल तसे नखरे चालू होतात आणि मग दहशत. कोणाला सपोर्ट करतोय याचं भान ठेवा जरा. दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 23/03/2016 - 22:33
कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो ओवेसीच्या धाग्यावर आताच शेअर केले होते. https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=++fatwa+against+isis http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-clerics-issue-fatwa-against-isis-the-taliban-al-qaida-and-other-terror-groups-a6768191.html https://en.wikipedia.org/wiki/List_of_fatwas#Fatwas_against_terrorism.2C_Al-Qaeda_and_ISIS आता ह्या विरोधाला तोंडदेखला म्हणून तुम्ही रद्दबातल करु शकता. हरकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 24/03/2016 - 00:12
बातमीत कशी गोलमाल केलीये बघा. पहिल्या परिच्छेदात "Nearly 70,000 Indian Muslim clerics have signed a fatwa" असं म्हणलाय. मग नंतर हळूच "Around 70,000 clerics from across the world, who were part of the event, passed the fatwa.". एकूण १५ लाख लोकांनी निषेध केला म्हणतात. जर फक्त भारतातून मुस्लिम आले असतील तर भारतातील एकूण मुस्लिम संख्येपैकी 0.8720% मुस्लिमांनी आणि जर जगभरातून आले असतील तर जगातील एकूण मुस्लीमांपैकी 0.09375% मुस्लिमांनी निषेध केला. आधीचा विचार न करता नजीकच्या काळातलं बघितलं तर मुस्लिम दहशतवाद १९८० च्या दशकात वाढीस लागला. तेव्हाच विरोध दर्शवला असता तर एवढा वाढला नसता. दुर्दैवाने अजूनही तथाकथित पुरोगामी लोक या ना त्या मार्गाने पाठीशी घालत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 24/03/2016 - 12:03
अपेक्षित प्रतिसाद. आधी विचारायचे एकाने तरी विरोध केला का, उत्तर दिल्यावर सांख्यिकी मांडतायत. तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर विदा-पुरावा तरी कशाला मागता? रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. बाकीचे तथाकथित पुरोगामी आहेत. दुर्दैव आहे ब्वा तुमचे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 24/03/2016 - 19:24
विरोध आणि निषेध यातला फरक तुम्हाला कळतोय का? मी एक तरी मुसलमान विरोध करतोय का विचारतोय आणि तुम्ही निषेधाचा सूर कोणी काढला ते सांगताय. हे म्हणजे पोर हाताबाहेर गेल्यावर बाप नुसता अरे नको रे असा वागू असं म्हणण्यासारखं आहे. एक तर पहिल्यापासून शिस्त लावायला पाहिजे होती ती लावली नाही आणि आता कान उपटायची वेळ पण निघून गेली तरी पोराला काही न करता नुसतं बाकीच्यांना सांगत बसलेत. तुम्ही सांख्यिकी मध्ये परत गडबड केलीत. आपण पाठींबा किती लोंकांचा आहे याबद्दल बोलतोय. संघाला किती लोकांचा पाठींबा आहे ती संख्या असेल तर सांगा. बादवे, तुम्ही या हाताबाहेर गेलेल्या पोराची एवढी का बाजू घेता याचं बाकी आम्हाला भारी कुतूहल आहे.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 25/03/2016 - 13:11
कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास अपेक्षित आहे आणि कुणाकडून ते स्पष्ट करावे. सांख्यिकीचा खेळ तुम्हीच मांडायला नको होता. कारण मुळात तो मला कधीच आवडत नाही. सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसतं.

In reply to by तर्राट जोकर

श्रीरंग 25/03/2016 - 23:30
हो का? सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसत, म्हणता? मग या धाग्यावर सर्वप्रथम तुम्हीच विदा का मागवलात तेही सांगा..

In reply to by श्रीरंग

तर्राट जोकर 26/03/2016 - 12:13
साहेब, मनमानी पद्धतीने मांडलेल्या सांख्यकितून काहीच सिद्ध होत नसतं असे म्हणायचे आहे. विदा आणि सांख्यिकी ही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतर्फे असेल तर ती मान्य करण्यास हरकत नसावी. तिरपाग्डे लॉजिक लावून स्वतःच सोयिस्कर सांख्यिकी मांडणे ह्याला अर्थ नसतो.

In reply to by तर्राट जोकर

DEADPOOL 24/03/2016 - 20:22
संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. >>>>>> परंतु संघाचीच विचारधारा असलेल्या भाजपच्या सदस्यांचा आकडा सांगाल का? आणि १२० कोटी जनतेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनतेने भाजपाला मतदान केले म्हणजे बघा ३० कोटी अल्पसंख्य सोडले तर ९० कोटीपैकी ६० कोटी हिंदूंची या विचारधारेला समर्थन आहे! शब्दांचे खेळ सोडा आता!

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 25/03/2016 - 13:22
मनाला येईल ते मान्य करायचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सत्य पाहायचे असेल तर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जालावर उपलब्ध आहे. १. तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांकांनी भाजपाला वोट केले नाही. हे तुम्ही सिद्ध करु शकाल काय? २. १२० कोटी जनता मतदान करत नाही. ८१.४५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी भाजपाला ३१ टक्के वोट मिळालेत. ३. भाजपाचा निवडणूकीचा जाहिरनामा देशाचा सर्वांगिण विकास ह्यावर आधारित होता. सबका साथ सबका विकास. असे स्लोगन होते. 'सबको लाथ सिर्फ हिंदूका विकास' असे नव्हते. ४. भाजपाला विजय मिळण्याचे कारण काँग्रेसचे भ्रष्टाचारी विश्वरुपदर्शन होते. त्यावर भाजपाने पुढे केलेला विकासाचा, प्रामाणीक सरकार देण्याचा मुद्दा होता. संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना नाही. बाकी तुम्ही ही सांख्यिकी मांडून जर असे म्हणत असाल का बहुसंख्य हिंदूंनी हिंदूराष्ट्र साठी भाजपाला मतदान केले तर भाजपाचा निवडणूक जाहिरनामा ही धुळफेक होती, खरा अजेंडा हिंदुराष्ट्र हाच आहे. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

विकास 24/03/2016 - 20:40
रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. इतक्या अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर स्वतःला सेक्यूलर म्हणणारे लोकं हल्ले करून स्वतःची असहीष्णुता दाखवतात असे वाटते. त्याव्यतिरीक्त संख्या ०.१८% और गरळ (पक्षी: शाब्दीक खोटारडे हल्ले/बदनामी) १८०%* ये बहौत नाइन्साफी है! खरे की नाही? ;) का स्युडोसेक्यूलर आवाज ०.१८% पुढे पण तोकडा पडतोय? * १८०% म्हणजे थोडक्यात ०.१८% च्या कितीतरी पट अधिक इतकेच म्हणण्याच्या दृष्टीने वापरलेला आकडा आहे.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud 24/03/2016 - 10:36
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

In reply to by ट्रेड मार्क

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:34
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?>>>>>> दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .

In reply to by गरिब चिमणा

तुम्हाला सांगायला आले होते का कि आम्ही कुराण मानीत नाही।बरं नाही तर नाही मग जिहाद हा शब्द कोठून घेतला आहे त्यांनी ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:54
दहशतवादी कुराण मानतात हा निष्कर्ष कशावरुन काढलात? जिहाद या शब्दाचा ते गैरवापर करतात,मुस्लिमाण्ना बदनाम करण्यासाठी.

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 24/03/2016 - 21:01
एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग? ही बदनामी कोण करत आहे? तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत? भारतीय उपखंडातील मुस्लिमांना( हे म्हणे कुराणा नुसार वागत नाही) आपले न म्हणणारे श्रीमंत अरबी मुस्लिम पैसा देतात त्यांना ।

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा 24/03/2016 - 23:08
तुमचे तर्क आपण एक वेळ बरोबर मानू, कुरआन दहशतवाद शिकवत नाही. मग या जगभरच्या जिहादी कारवाईमागे कसले खुळ आहे हो? अमेरिका आमच्यात भांडणे लावुन देते म्हणतात. स्वताची अककल नावाची काही वस्तु आहे की नाही? बाकी इसिस वाले थोड़े डोके बाळगुन आहेत हो! आत्तापर्यन्त केलेल्या इन कॅमेरा हत्याकांडात त्यांनी एकाही ज्यूला मारले नाही आहे. यांना काय ज्यू मिळाला नाही? करून बघा म्हणाव, इस्राईली असे हात धुवून मुस्लिमाच्या पाठी लागतील की इसिसच्या पाठीराख्या देशानाच् त्यांचा म्हणजे इसिसचा खात्मा करावा लागेल.

In reply to by भंकस बाबा

गरिब चिमणा 24/03/2016 - 23:22
इसिसला बढावा देऊन मध्यपुर्वेतले वातावरण अस्थीर ठेवायचे आहे अमेरीकेला.जसा लादेनचा भस्मासूर अमेरीकेने उभा केला ,नंतर तो त्यांच्यावरच उलटला तसेच आताही होत आहे.मध्यपुर्वेतल्या तेलाचे राजकारन आहे सगळे .यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही.

In reply to by गरिब चिमणा

@यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही. >> बिगरमुस्लिम म्हणजे काफिर आणि त्याचे मृत्यू पश्चात स्थान - नरकाग्नी. हे कुराणात (अल्लाहने) वारंवार स्पष्ट केले आहे. असे का आहे? हे कळले तरी कळतं दहशतवाद कशात आह?,आणि तो कुणी सांगितला.

In reply to by गरिब चिमणा

श्रीगुरुजी 25/03/2016 - 14:23
Quran (8:15) - "O ye who believe! When ye meet those who disbelieve in battle, turn not your backs to them. (16)Whoso on that day turneth his back to them, unless maneuvering for battle or intent to join a company, he truly hath incurred wrath from Allah, and his habitation will be hell, a hapless journey's end." Quran (9:73) - "O Prophet! strive hard against the unbelievers and the hypocrites and be unyielding to them; and their abode is hell, and evil is the destination." Dehumanizing those who reject Islam, by reminding Muslims that unbelievers are merely firewood for Hell, makes it easier to justify slaughter. It also explains why today's devout Muslims have little regard for those outside the faith. Quran (48:17) - "There is no blame for the blind, nor is there blame for the lame, nor is there blame for the sick (that they go not forth to war). And whoso obeyeth Allah and His messenger, He will make him enter Gardens underneath which rivers flow; and whoso turneth back, him will He punish with a painful doom." Contemporary apologists sometimes claim that Jihad means 'spiritual struggle.' Is so, then why are the blind, lame and sick exempted? This verse also says that those who do not fight will suffer torment in hell. word used for 'hard' or 'ruthless' in this verse shares the same root as the word translated as 'painful' or severe' to describe Hell in over 25 other verses including 65:10, 40:46 and 50:26..

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 26/03/2016 - 17:40
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया, सुन्नी, अहमदी, बोहरी, यझदी इ. सुन्नींची संख्या अंदाजे ८०% आहे. यातल्या अहमदींना अमुस्लिम असे जाहीर केले गेले आहे. सुन्नी महंमद हाच शेवटचा प्रेषित मानतात तर शिया भविष्यात अजून एक प्रेषित येईल असे मानतात. महंमदाच्या मृत्युनंतर वारसदार कोण यातून वाद होऊन हे दोन पंथ निर्माण झाले व नंतर कर्बालामध्ये युद्ध होऊन महंमदाच्या मुलीचे पुत्र हसन व हुसेनला मारण्यात आले. त्याचे दु:ख म्हणून शिया मोहर्रम पाळून छाती बडवून शोक व्यक्त करतात. जगभरात ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे सुन्नी शियांचे हत्याकांड करतात (उदा. पाकिस्तान, इराक). अजून एक वेगळा कोन आहे. लादेनच्या हस्तकांनी ९० च्या दशकात टांझेनिया व केनयात बॉम्बस्फोट घडवून २१२ जणांचा मृत्यु घडवून आणला होता. त्यात फक्त १२ अमेरिकन होते व उर्वरीत स्थानिक मुस्लिम होते. लादेनने बॉम्बस्फोटानंतर आनंद व्यक्त केल्यावर त्याच्या मुलाने हे निदर्शनास आणून दिले की त्यातले बहुसंख्य मुस्लिम होते. त्यावर लादेनची ही प्रतिक्रिया होती की ते मरावे अशी अल्लाचीच इच्छा होती. त्यामुळे त्याचे दु:ख नाही. पण १२ अमेरिकन मारले गेल्याचा अत्यांनद झालेला आहे. अशी मानसिकता असणारे इतरांना मारतामारता त्यात मुस्लिम मेले तरी दु:ख करीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 17:53
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते. मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात. मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 26/03/2016 - 18:40
साहेब इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या इच्छे"ला शरण( कोणताही प्रतिवाद न करता) जाणे. एकदा आपण शरण गेलात कि बुद्धीवादी चर्चा /प्रतिवाद हा अशक्यच आहे. म्हणूनच कुराण शरियत बद्दल न्यायालयीन किंवा इतर वाद संभवत नाहीत. संभवते फक्त त्या शब्दांचा अर्थ लावणे किंवा शाब्दिक कसरत. आणि हीच कसरत मौलवी करून त्यांना पाहिजे तो अर्थ काढत असतात. आणि आपल्याला पाहिजे तसे फतवे जाहीर करतात. मग तो फतवा आधुनिक काळात कितीही हास्यास्पद अन्यायकारी आणि भयानक असेल तरीही कारण तीच "अल्लाची इच्छा" आहे . उदा. सासर्याने सुनेवर बलात्कार केला तर ती स्त्री आता नवर्याची आई होते म्हणून तिने नवर्याला तलाक देऊन सासर्याशी निकाह केला पाहिजे.असा फतवा दारूल उलूम देवबंद या मोठ्या धार्मिक पाठ्शालेने काढला होता आणि संतापाची गोष्ट हि कि त्याला All India Muslim Personal Law Board ने पाठींबा दिला होता आणि मौलवी मुलायम सिंहानि त्याला पाठींबा दिला होता. यापेक्षा मुस्लिम लांगुलचालन काय असू शकते? https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_casehttps://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case हि केस मुळातूनच वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. हेच All India Muslim Personal Law Board आता सांगत आहे कि आमच्या वैयक्तिक कायद्यात सर्वोच्च न्यायालय ढवळा ढवळ करू शकत नाही. इतका घोर अन्याय एखाद्या स्त्रीवर होत असेल तर न्यायासन किंवा सरकारने गप्प बसावे काय?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 26/03/2016 - 19:15
गल्ली चुकलात का मालक? हा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावर द्यायचा होता का? कारण तुमच्या प्रतिसादातले एकही वाक्य माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याच्या आसपासही फिरकत नाही. मुद्दा आहे कुराणमधे अमुस्लिमांना मारण्याचे आदेश.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 26/03/2016 - 20:01
गल्ली हीच आहे साहेब "कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा" हे आपलेच शब्द आहेत ना? नियम जुजबी नसून सर्व आयुष्य आणि समाजव्यापी आहेत आणि ते ठरवणारे अल्लाचे सेवक मौलवी आहेत त्यांचा शब्द म्हणजे अल्ला चा शब्द इस्लाम मध्ये जे आणि जसे सांगितले आहे तसेच्या तसे वागणे हे सर्व मुसलमानांचे आद्य कर्तव्य आहे आणि कुराण मध्ये काफिरांना देहदंड देणे हे सच्च्या मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. याची बुद्धीवादि चर्चा होऊ शकत नाही एवढेच मला म्हणायचे आहे. गीतेतील शब्द न पाळणारा हिंदू धर्मातून धर्मबाह्य होत नाही आणि त्याला देहदंडाची शिक्षा नाही भारतीय दंड विधान संहितेत पण तसे शरीया मध्ये आहे हा एक फार मोठा फरक आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचेच नसेल तर वाद थांबवू.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 26/03/2016 - 20:40
गल्ली हिच असेल तर. १. मौलवी जे शब्द (फतवे) काढतात ते शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाहीत. २. काफर म्हणजे कोण हे स्पष्ट असतांना मुस्लिम राष्ट्रांमधे अमुस्लिमांना जीवंतच ठेवायला नको. ३. कुराणातले शब्द किंवा मौलवींचे (अडचणीचे) फतवे न मानणारे मुस्लिम बहुसंख्येने आहेत. ते धर्मबाह्य झालेले दिसत नाहीत. ४. 'कुराणात दिले आहे काफरांना देहदंड द्या' असे मानणारे आणि शब्दशः फॉलो करणारे मुस्लिम असते तर हे मनुष्यजात केव्हाच संपली असती. तुम्ही जे म्हणताय ते वस्तुस्थितीशी म्याच होत नाही. ह्या किंवा कुठल्याच धाग्यावर कधीच शरियाचे समर्थन मी केलेले नाही हे लक्षात आणून देतो. भारतीय दंड विधान आणि शरिया यातला फरक मला समजुन सांगण्याची गरज तुम्हाला का पडली ह्याचा विचार करत आहे. समजुन घ्यायचे असेल तर हे समजून घ्या की प्रस्तुत चर्चेची प्रतिसाद-रांग बघता कुराणाचा हवाला देऊन होणार्‍या हत्या हा मुद्दा आहे. शरिया वा भादंवि नाही. तो वेगळा धागा आहे त्यावर माझे मत आधीच दिलेले आहे.

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:19
1 सर्व फतवे इम्प्लीमेंट होत नाहीत, बरोबर गाढ़वासारखे कोणी रेकले तर त्याला कोणी गायन म्हणनार नाही. आता यातील गंमत पहा, एकहि मुस्लिम उठून बोलत नाही की हां फतवा शुद्ध गाढवपणा आहे. काही महिन्यापूर्वी दारुल उल देवबंदने फतवा जारी केला होता की मुस्लिम मुलींनी वा महिलांनी रिसेप्शनिस्टचे काम करु नए ते इस्लामच्या विरुद्ध आहे. किती जणांनी नोकर्या सोडल्या? शेवटी पोट नेहमी धर्माच्या पुढे येते. पण एकाही मुस्लिम महिलेने पुढे येऊन म्हटले नाही की हा निव्वळ गाढ़वपणा आहे. कारण याला म्हणजे फतव्याला जो विरोध करेल त्याला शिक्षा ठरलेली. आता असच काही आपण हिंदू वा इतर धर्माबद्दल घेऊ, बायकानि रान उठवले असते. माझ्यासारख्या लोकांनी या महिलांना पाठिंबा देखिल दिला असता. ते मंगेसराव व् गचि चे सोडून द्या. आणि यासाठी मला हिंदुत्ववादी संघटनाचा धमकिवजा इशारा देखिल आला नसता

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:36
2 मुस्लिम राष्ट्र हे आता उघड करु शकत नाही कारण दुसऱ्या देशातील मुस्लिमाना हे फार भारी पडेल. तालिबानने बुद्धाच्या मूर्ति तोफा लावुन पाडल्या त्याचे पडसाद मियांमारसारख्या बौद्धिस्ट बहुसंख्य देशात कशा उमटत आहेत ते जग पहातच आहे. अहिंसा परमो धर्म मानणारा बौद्ध रोहिंग्याना ठोकताना आपली धर्माची मुळ शिकवण विसरत आहे. त्यामुळे संधि मिळताच हे मुस्लिम धर्मांध हत्याकांड घडवणार. पाकिस्तानात शियाना जसे मारले जाते याला काय जबाबदार पश्चिमी देश आहेत? शिवाय जो मुस्लिमातला एक मोठा वर्ग जो या हत्येचा विरोधी आहे तो देखिल इस्लामविरोधी बनेल

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:45
3 मुळातच हां प्रश्न चुकीचा आहे कारण मुस्लिमात धर्मबाह्य ही संकल्पनाच् नाही आहे. प्रश्न आहे फतव्याला विरोध करण्याचा तो कोणी करत नाही. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिम स्त्रियानी अंगप्रदर्शन करता कामा नये. फ़िल्म इंडस्ट्रीत तर मुस्लिम मुलींची भरमार आहे मग का नाही मौलवी बोम्बा ठोकत की ह्या नट्या आता इस्लामच्या बाहेर आहेत?

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 28/03/2016 - 20:55
कुराण मध्ये लिहीलं असू दे वा नसू दे शेवटी मृत्युचं तांडव होतच आहे, बलात्कार, स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणे होतच आहे. प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा स्वीकारायला आणि करायला तयार आहे का? सर्व मुसलमान वाईट नसतात किंवा सर्व मुसलमानांना उगाच वाईट समजले जाते हे नुसते ओरडून काय उपयोग? ही (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. बाकीच्या लोकांच्या मनातून ही भीती वा समाज घालवण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने काय केलं? या पुढे ही काय करणार आहेत? विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. हा लेख वाचण्यासारखा आहे मराठीत टायपायला वेळ नसल्याने काही भाग जसाच्या तसा देत आहे Is Islam a violent religion? The history of Islam is brutal. Prophet Mohammed was a religious leader but also a warlord who imposed his beliefs through military actions. As the military leader of Medina, he was fighting the leader of Mecca for ten years. The Quran contains at least 109 verses that call Muslims to war with nonbelievers for the sake of Islamic rule. “Fighting is prescribed to you” — Quran 2-216

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 28/03/2016 - 23:25
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. ह्यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. बाकी, ब्रुसेल्स, पॅरिस, जर्मनी इत्यादी ठिकाणी हल्ले झाले की अशा लेखांचा पूर येतो. खाली लिन्कवर मागच्या वर्षीच्या आतंकवादी हल्ल्यांची लिस्ट आहे. प्रत्येक महिन्यात अल्मोस्ट प्रत्येक दिवशी आतंकवादी हल्ले झालेले आहेत. ह्यातले बहुसंख्य हल्ले हे मुस्लिमबहुल प्रांतांत, मुस्लिम जनतेवरच झाले आहेत. जर कुराण नॉन-बिलीवर्सना ठार करा असे म्हणत असेल तर बहुसंख्य हल्ल्यांमधे मरणारे बहुसंख्य मुस्लिमच का आहेत हे प्रश्न अशा लेखांमधे कधी दिसलेत का? https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents,_2015 कुराण फक्त मारामारी करण्याचा आधार बनवला आहे. दादरी प्रकरणात व्यक्तिगत खुन्नस काढण्यासाठी जसं अखलाकच्या घरात गोमांस खाल्लं जातंय असा मंदिराच्या भोंग्यावरुन जाहिर करुन पद्धतशीरपणे गोमातेचा हवाला देऊन हत्या झाली. तसेच हे आहे. असे जीव घेणारे धर्मांध हे धर्मामुळे होतात की त्यांची मानसिकता मुळात तशी असते व फक्त ते त्याला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी धर्माचा आधार घेतात हा खरा प्रश्न आहे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 29/03/2016 - 02:01
दहशतवादी हल्ल्याची तुलना दादरी बरोबर? दादरी आणि मूद्बिद्री ची तुलना करा. बाकी मुसलमान एकमेकांना मारोत नाहीतर काही पण करोत. पण त्याची झळ बाकीच्यांना कशाला? त्यांच्यात वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत पण त्यासाठी हे लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे देव आहेत, पूजन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पण हिंदू एकमेकांचा या गोष्टी वरून जीव घेताना दिसत नाही. हिंदूंमध्ये एकमेकांना विरोध असेल, भांडणं असतील पण म्हणून दुसर्याच्या वस्तीवर बॉम्ब टाकून भ्याडासारखे हल्ले करत नाहीत. नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे. लगेच विदा मागू नका, कारण तुम्हीच तो वर दिलेला आहे. उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू.

In reply to by ट्रेड मार्क

@उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू. >> +++१११ . शिवाय मुस्लिमदेशातच हल्ले होत असतील(मुस्लिम मारले जात असतील)तर त्याला बव्हँशी कारणीभूत इस्लामच आहे. मारणारेही मुस्लिम,मारणारेहि मुस्लिम..हि परिस्थितीही कुराणानी करून ठेवलेली आहे. मारणाय्रानच हे नेहमी म्हणणं असतं कि मरणारे हे काफ़िरांसारखे वागतात..ते वर्तनांनी बिगर मुस्लिम झालेले होते..आम्ही मात्र ख्ररेखूर्रे मुस्लिम होतो..म्हणून आम्ही त्यांना मारलं. मग मागे राजकारण काहीही असो.

In reply to by ट्रेड मार्क

श्रीगुरुजी 29/03/2016 - 12:40
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे.
संपूर्ण परिच्छेदाला +९९९९९९९.....

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 29/03/2016 - 14:59
इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हा माझा नेहमीचा प्रश्न. ह्याला उत्तर असेल तर बोला. बाकी तो इस्लामोफोबिया तुमचा तुम्हाला लखलाभ. तुमच्या दुर्बिणी मुस्लिमांवरच फोकस असल्याने इतरत्र काय जळतं ह्याच्याशी कर्तव्य असण्याचं तुम्हाला काय पडलंय. मुस्लिमद्वेष्ट्यांचा आवडता मुद्दा तो एवढाच की मुस्लिमांनी इतर धर्मावर हल्ले केले, हिंदूंनी असे इतर धर्मांवर हल्ले केले नाहीत. हा मुद्दा मी कधीच अमान्य केला नाही, करत नाही किंवा करणार नाही. पण हा एकच एवढा मुद्दा. पुढे काय? हिंदूंच्याही क्रूरपणाच्या अनेक कृती आहेत. पण त्या धर्मातल्या धर्मात आहेत, जातीतल्या जातीत आहेत, वैयक्तिक आहेत. म्हणून क्वालिफाय केल्या जात नाहीत. खालील दुव्यावर गाजलेल्या घटना आहेत. अशाच प्रकारच्या घटना नेहमीच देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहेत. प्रत्येक घटना देशपातळीवर गाजत नाही कारण प्रत्येक घटनेत राजकिय लाभ उठवण्याचे पोटेन्शियल नसते, अनेक घटना राजकिय ताकतीखाली दाबल्या जातात. https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India मुळात हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनाच होणार नाही हे तुम्हीही जाणता आणि मीही. म्हणून तुम्ही तो मुद्दा पुढे करताय. अहो पण तो माझा मुद्दा नाहीच. बरेच लोक इथे माझा मुळ मुद्दा मिस करुन हिंदु-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हाच माझा मुद्दा. तो जगातल्या कोणत्याही राजवटी च्या, धर्माच्या, देशाच्या, इझमच्या प्रभावाशी लावा. प्रश्न तोच राहिल. मुस्लिमांवर ठेवलेलं बोट उचला म्हणजे सावलीखाली लपलेली इतर हत्याकांडं आणि क्रुरपणा, अत्याचारही दिसतील. जरा सवडीनं शांतपणे वाचावेत. खालच्या दुव्यात अत्याचारांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_genocides_by_death_toll https://en.wikipedia.org/wiki/List_of_events_named_massacres आणि हो, मी इतरांकडे बोट दाखवतोय म्हणजे मुस्लिम किती निरागस,बिच्चारे आहेत असा ठरवण्याचा हेतु नसतो. घोड्यासारखी झापडं लावून फक्त मुस्लिमच अत्याचार करतात हा सोयिस्कर पवित्रा लोकांनी सोडावा हा हेतु आहे. इथे तुम्ही चूक मी बरोबर असा खेळ खेळत बसण्यात मला रुची नाही. दृष्टीकोन संकुचित नको व्यापक असावा इतकीच माफक अपेक्षा आहे. संकुचित दृष्टिकोनाने घृणा वाढते. मग आपल्याच लोकांनी केलेले अत्याचार अजिबात चुकीचे वाटत नाहीत. आपणही क्रूर होतो पण आपल्याला कळत नाही. दादरीचे उदाहरण दिले की मुदबिंद्रीने काउंटर अटॅक करायचा ह्या विचारसरणीतून ते स्पष्ट होतं. माझ्यासाठी दादरीही सेम, मुद्बिंद्रीही सेम, मालदाही सेम, गोध्राही सेम आणि गुजरातही. मला अत्याचार आणि क्रुरपना करणारे यांच्यात धर्म, जातीच्या आधारावर फरक करता येत नाही. पण असे करणारे बघितले की चिंता वाटते. मुस्लिम तेवढे क्रूर आणि इतर सगळे शांततेचे भोक्ते, अगदी गांधीजींचे चेले असे जे वातावरण बनवले जाते ते चूक आहे एवढेच म्हणणे आहे. क्रूरता प्रत्येकाच्या ठायी असते, काही लोक शस्त्रांचा आधार घेतात, काही शब्दांचा, काहीजण योग्य वेळ येण्याची वाट बघत क्रुरपणा पाळत बसतात. प्रत्येकाचे दान त्याच्या त्याच्या झोळीत टाकले गेले पाहिजे. मला मुस्लिमप्रेमी समजणारांना माझी भुमिका समजली असेल अशी आशा आहे. अन्यथा असो. लेबलींग अदर्स इज न्यु फॅशन इन टाउन. :-)

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 26/03/2016 - 20:15
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते.
नाही सिद्ध होत. वर मी कुराणातील या संदर्भातील ३ श्लोक दिले आहेत. तसे अजून बरेच श्लोक आहेत.
मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात.
इथे थोडासा फरक आहे. सुन्नी मोहम्मद पैगंबराला अखेरचा प्रेषित मानतात व शिया अजून प्रेषित येतील असे मानतात. हा मुख्य फरक आहे. सुन्नी बहुसंख्य असल्याने ते शियांची हत्या करीत आहेत. पाकिस्तानात तर शियांना अमुस्लिम जाहीर करा अशीही मागणी होत असते.
मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 20:29
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात. >> हेच म्हणायचे आहे. त्यामुळे 'त्यांच्या कुराणातच तसे लिहिले आहे' असा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण ते अर्धसत्य आहे. कुराण ज्या काळात लिहिले गेले तेव्हा त्यांना हिंदू, क्रिस्चन असे काही म्हणायचे नसेल. जो पैगंबराच्या विरुद्द जाईल , त्यांचे म्हणणे (जे अल्लाहचे म्हणने मानले जाते) मानणार नाही त्याविरुद्ध युद्ध करा, त्यांना मारा कारण ते तुम्हाला मारणारच असा काही अर्थ असेल. तत्कालिन संस्कृती बघता तेव्हाचे संदर्भ तेव्हाच बघितलेले बरे. आताचे मुस्लिम हवा तसा अर्थ लावून हत्या करतात त्यात कुराणाचा संबंध नाही. ते फक्त त्याचा नैतिक ढाल म्हणून वापर करतात.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा 26/03/2016 - 20:53
नथुराम गोडसे या माथेफीरुने गीतेचा व वेदांतल्या तत्वज्ञानातचा आधार घेऊन गांधिजींचा खून केला असा आमचा आरोप आहे,करा प्रतीवाद चला.

In reply to by गरिब चिमणा

आनन्दा 04/04/2016 - 16:44
यावर जास्ती वाद घालत नाही, उगाच उदात्तीकरणाचा आरोप माथ्यावर येईल.. पण एकच नमूद करतो - त्याने गांधींना मारले, पण पिस्तुलात अजून गोळ्या असताना देखील अंदाधुंद गोळीबार करत सुटला नाही. असो.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud 28/03/2016 - 13:37
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

नाना स्कॉच 23/03/2016 - 11:42
सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवाद

तर्राट जोकर 23/03/2016 - 11:56
या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. >> आकडेवारीसह विदा पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 23/03/2016 - 18:22
त जो साहेब खालील दुवा वाचून पहा.मुस्लीम मुलींची नव्हे तर सर्व मुस्लीम मुलांची स्थिती आहे. मुलींची स्थिती याहूनही वाईट आहे. तो जे एन यु मधील प्राध्यापकांनी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याला भगव्या रंगाची किनार आहे असे म्हणता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 23/03/2016 - 19:04
तुम्ही दिलेले दोन्ही दुवे वाचले. पण त्यात शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा मिळाला नाही. दोन्ही लेखात मोघम भाषा आहे. दोन्ही लेखांचा भर मदरश्यांच्या शिक्षनाच्या आधुनिकिकरणाचा आहे. ज्या रिपोर्टचा दाखला अर्शद आलम ह्यांनी दिलाय तो रिपोर्ट इथे http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Standing%20Committee%20Report_0.pdf ह्या रिपोर्टनुसार शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी अंदाजे दहा टक्के मदरशात जातात. सचर कमिटीच्या रिपोर्टनुसार ते ३-४ टके आहे हे आधी दुसर्‍या धाग्यावर दिलेले. ह्या नव्या रिपोर्टनुसार सचर कमिटीने फक्त शासनमान्य मदरशांमधली मुले मोजली होती. ते एक असो. मुद्दा आहे शोमन ह्याम्च्या विधानाचा. ते मुस्लिम मुलींच्या शिक्षणाबद्दल सरसकटीकरण करणारे विधान करुन गैरसमजास हातभार लावत आहेत. वरच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी मुलांपेक्षा मुलींचे शाळांमधली उपस्थिती जास्त आहे. मुली शाळेतही जात आहे, शासकिय शिक्षण घेत आहेत, नोकर्‍याही करत आहेत. मी त्याची आकडेवारी दुसर्‍या एका धाग्यावर दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे. शोमन यांचे विधान सरसकट स्विकारायचे की अनेक शासकिय अहवालांमधे दिसणारी मुस्लिम मुलींची आकडेवारी साफ खोटी आहे असे मानायचे?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 23/03/2016 - 19:42
The syllabus being taught here is the same old Darse Nizami syllabus that was prepared in the eighteenth century by renowned theologist Mulla Nizamudin Sihalwi, a contemporary of Shah Walilluah Muhaddis Dehlawi. The same syllabus is being followed by almost every big and small madrasa across the country despite the fact that more than 200 years have passed since it was introduced here. तुम्ही मुलगे आणी मुली यात शब्द छल करणे सोडून द्या. त्यांचा मूळ मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. समाजवाद्यांचा/ कम्युनिस्टांचा केवळ भाजप/ संघ याला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम आहे. मी दिलेले दुवे हे कॉंग्रेसच्या राज्यातीलच आहेत. आपल्याला दोनशे वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम शिकवला तर काय होते? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणतेही सरकार आले आणी त्यानी मदरशाचा अभ्यासक्रम सुधारायचा म्हटला कि हे समाजवादी लोक मुसलमानांवर अन्याय म्हणून गळा काढतात. एकीकडे त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे म्हणायचे. त्यांना नोकर्या मिळायला पाहिजेत म्हणायचे आणी शिक्षण दोन "शतके" जुने. मदरशात शिकलेल्या माणसाला लष्करात नोकरी दिली तर त्याला गधड इंग्रजी येत नाही धड हिंदी वाचता येत नाही आधुनिक शास्त्रे कशी शिकवायची? यावर हे समाजवादी लोक म्हणतीलच कि तालिबान किंवा आयसीस चे लोक अत्याधुनिक शास्त्रे चालवतातच की. अशा विचारसरणी असल्यावर काय बोलणार? त्यातून तुम्हाला फक्त "शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा" फक्त पाहिजे असेल तर मी हि चर्चा येथेच थांबवतो

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 23/03/2016 - 20:18
का बरे शब्दछल सोडुन द्यावा? शब्दछल करने इथल्याच काही सन्माननीय आयडींकडुन शिकलो आहे. किती मुली-मुलं कुठे जातात काय शिकतात ह्याचा विदा दिल्यानंतरही तुम्ही मदरशांचं घेउन बसलात तर कसे चालायचे? म्हणजे ९० मुले सामान्य शाळेत जातात, १० मुले मदरशात जातात तर ९० कडे साफ दुर्लक्ष करुन १० कडे बोट दाखवुन 'हे असलेच', "ह्यांच्यात सगळं असंच असतं" छाप पिंका टाकणे गैर आहे. तुम्ही आता शोमन ह्यांनी केलेल्या सरसकटीकरणाला थेट अनुमोदन देत आहात. आधीच्या धाग्यावर आपण सरसकटीकरनाविरुद्ध होतात ह्याची आठवण करुन देतो.

In reply to by तर्राट जोकर

विकास 24/03/2016 - 03:54
माफ करा पण काही प्रश्न ... एका अल्पसंख्य धर्माच्या लोकांबद्दल काही बोलले की लगेच विदा लागतो. पण इतरांची बदनामी करताना विदा मागितला तर तो न देता वाट्टेल ती भाषा वापरून गप्प बसले तर चालते का? एका समुदायाने हिंसा केलेली असली - इतकी की जगभरचे विदाबिंदू घेऊन ती एका आलेखावर मांडली तरी त्यातून आलेख तयार होऊ शकेल. तरी देखील माझ्यासारख्याचे म्हणणे आहे की असे सरसकटीकरण करू नये कारण सगळ्याच माणसांना दोषी ठरवू नये म्हणून. तुमच्या सारखे तर लगेच तावातावाने पुढे येतात... पण जर इतर संघटनेच्या विरोधात एक पुरावा शाबित झालेला नसताना देखील (आणि हो बंदी आणायचा प्रयत्न करून पण ती उठवायला लागलेली असताना देखील) त्या संघटनेला आणि त्याच्याशी जो कोणी संबंधीत असेल अथवा समर्थक असेल त्या सर्वांना जणू गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बोलले तर ते योग्य असते का? नसले तर मग असे कसे करता? का एकीकडे नियम / तत्वआणि दुसरीकडे नुसता जहरी द्वेष पसरायचे उद्योग?

In reply to by विकास

तर्राट जोकर 24/03/2016 - 11:47
अहो तुम्ही ठरवले आहेच ना आम्ही पक्षपाती आहोत. मग काय उरले आता? आम्ही स्पष्ट भूमिका घेतो तरी की आम्ही संघविरोधक, भाजप विरोधक, भक्तविरोधक आहोत म्हणून. पण इथल्या काही निष्पक्ष आणि अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या सदस्यांना तुमचे हे प्रश्न विचारा ना? त्यांना अशी स्पष्ट भूमिका घ्यायला सांगा ना? उगा आपलं ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, वरुन आम्ही कीती विचारवंत, अभ्यासू, निष्पक्ष म्हणून मिरवायचे. दुसर्‍यांकडे बोट दाखवतांना आपण काय करतो हेही बघून घ्यावे. बाकी दहशतवादी कारवायांमधे मुस्लिम असतात ह्याला मी कधीही कुठेही नाकारले नाही. पण त्या सत्याचा आधार घेऊन इतर चांगल्या गोष्टी ज्यापद्धतीने दाबल्या जातात त्याला विरोध आहे. उदा. इथे व ओवेसीचा गळा ह्या धाग्यावर मदरशांचा उल्लेख झाला, चार बायका व मुले, त्यांचे फतवे ह्यांच्याबद्दल मी पुरावे दिले तर मान्य करण्याचा मोठेपणा इथे कोणीच दाखवला नाही. पण तेच मुद्दे घेऊन मुस्लिमांचे सरसकटीकरण करणारे, घृणा करणारे प्रतिसाद आले की त्याला हिरिरीने समर्थन मिळतांना दिसते. म्हणजे आतंकवादी, दंगे ह्यातून मुस्लिमांबद्दल तयार झालेली एकांगी प्रतिमा खरे आकडे पुढे आले तरी बदलायची नाहीच असे काहींनी ठरवले आहे. मग मला नावे ठेवण्याचा अधिकारही कोणाला मिळत नाही हेही लक्षात ठेवावे. रच्याकने, संघाबद्दल तर नंतर बोलणारच आहे. तो विषय एका प्रतिसादात मावण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला थांंबा म्हणत होतो, पण तुम्हाला उतावळेपणा सोडवला नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा 23/03/2016 - 17:12
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.>>>>>>>>> टीनपॉट अतुल भातकळकर किंवा गेलाबाजार राम माधव सारख्याला तुम्ही गांभिर्याने घेता ना, मग बास तर!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 23/03/2016 - 20:22
ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
मी या आधीही सांगितले आहे , माझा माईसाहेब या आय्डीशी काहीही संबंध नाही.नानासाहेब कोण होते मला माहीत नाही,पण मला प्रत्येकवेळी नानासाहेब संबोधुन माईसाहेब कुरसुंदीकर या स्त्री आयडीची ऑन रेकॉर्ड बदनामी चालू आहे ते योग्य नाही.माई वयस्कर आहेत ,निदान त्यांच्या वयाचा मान ठेउन यापुढे त्यांचा कुणाशीही संबंध जोडून बदनामी करु नका.

In reply to by नाना स्कॉच

श्रीगुरुजी 23/03/2016 - 19:26
तुम्हाला नाही हो. माझा प्रतिसाद ग्रेटथिन्कर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य फुलथ्रॉटल जिनिअस उपाख्य टॉपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य काकासाहेब केंजळे उपाख्य माईसाहेब कुलसुंगीकर उपाख्य गरीब चिमणा उपाख्य .... या सदगृहस्थांना उद्देशून होता.

In reply to by श्रीगुरुजी

नाना स्कॉच 23/03/2016 - 19:43
मालक!!! ____/\____ ह्या घटोत्कची मायाजालापुढं आमची काय मिजास!! आम्ही एकुलते एक अन हेच आहोत! तेव्हा एक विनंती ह्यापुढे जमल्यास त्यांचा उल्लेख त्यांच्या 24001 महापद्म आयडी पैकी नाना सोडुन एखादा वापरुन करावा ही विनंती!! किमान नानासाहेब नेफळे चे नाने करून वापरा अशी लीं विनंती!! (धसका घेतलेला) नाना

In reply to by गरिब चिमणा

DEADPOOL 24/03/2016 - 15:46
माई मोड़ ऑन निधर्मी म्हणजे हिंदू धर्मावर तोंडसुख घेणारे ना रे चिमणा? मनातल्या मनात- आमच्या ह्यांच्या दुआईडी मुळे अशी पंचायत होते! इच्छा नसताना अरे तूरे करून विचारावे लागते! माई मोड़ ऑफ

In reply to by गरिब चिमणा

महासंग्राम 25/03/2016 - 16:55
भाई वैद्य एकवेळ ठीक आहे हो विश्वंभर चौधरी कधी पासून विचारवंत झाले ??? भारीच इनोद करता कि चिमण राव तुम्ही

In reply to by नाना स्कॉच

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:12
उने बोले तो चलता है भाईजान. हमबोले तो सरसकटीकरण? ब्रिगेड लगेच सरसावून प्रश्न विचारायला टपकते.

आनंदी गोपाळ 23/03/2016 - 13:32
एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
तुम्ही आग्रहच करत आहात, तर म्हणतो ब्वा. "गॅरी शोमन यांनी शेण खाल्लं." धन्यवाद!

कलंत्री 23/03/2016 - 15:26
वर्तमानपत्रातील / जालावरील अथवा माध्यमातील बातम्या संदर्भाला सोडुन लोकक्षोभ होईल या पद्धतीने पसरवल्या जातात. उत्तम उपाय म्हणजे त्या व्यक्तिचा भूतकाळ पहा आणि ठरवा.

ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली हा उतारा भाऊ तोरसेकर ह्यांच्या ब्लॉग वरचा असून ह्यातील खरे खोटेपणा वैद्यच जाणो। फक्त संघाला विरोध हाच एक कलमी कार्यक्रम आहे ह्यांचा।

गॅरी शोमन 23/03/2016 - 16:21
मी सय्यद भाईंची मुलाखत पाहिली आहे. ते तोंडी तलाक/ मेहेर की रकम विरुध्द कडाडुन बोलतात. सत्यशोधक मंडळच हायजॅक केलेल दिसतय भाईजान लोकांनी.

नाना स्कॉच 23/03/2016 - 18:17
तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ .

विकास 23/03/2016 - 18:57
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. हे सरसकटीकरण अमान्य आहे आहे आणि आक्षेपार्ह देखील आहे. असे सरसकटीकरण कुठल्याच गोष्टींचे, म्हणजे येथे मुस्लीमसमाजाबद्दल असेल पण इतर चर्चेत इतरांबद्दल देखील असते. जे काही या समाजाकडून चुकत गेले त्याला त्या समाजापेक्षा विशेष वागणूक मिळण्याची सवय कारणीभूत आहे असे मला वाटते. हे केवळ भारतातच नाही तर जगभर झालेले आहे. पण हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मिपाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यात फायदा घेतला जात आहे असे वाटते. तेच मोठ्या पातळीवर भारतात होत आहे. त्यामुळे केवळ धार्मिक तत्वावरच नाही तर कुठल्याही तत्वावर जर आपले लेखन हे सामाजिक फूट पाडण्यास आणि द्वेष तयार करण्यास जबाबदार होत असेल तर व्यक्तीस्वातंत्र्य गाजवायच्या आधी सर्वांनी दहादा विचार करावा असे वाटते. असो. इति लेखनसीमा.

आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. भारतच कशाला युरोपात घुसलेले इसिस ग्रस्त निर्वासित छावण्या मध्ये कुराणाची पाने त्यांच्याच अफगाणी समाज बांधवाने फाडली म्हणून दंगल करतात ह्याला काय म्हणावं।आता काल झालेला स्फोटाची जबाबदारी इसिस ने घेतली आहे ,त्यांनी मागेही जाहीर केलं होत कि ह्या निर्वासितात आमचे लोक आहेत म्हणून तरीही सेकुलर यूरोपीय नेत्यांनी त्यांना पायबंद घेतला नाही, बांधावरचे संपन्न अरबी देश त्यांना आत घ्यायला नकार देतात,,आता अधून मधून दिवाळीच्या फटाक्यासारखा युरोपात आवाज येतच राहील,जोपर्यंत आधी धर्म मग बाकी सर्व अशा मानसिकतेचे लोक तिथे आहेत तोवर।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 23/03/2016 - 20:31
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे ,त्याची फळे ते भोगत आहेत.यात उगाच कुणा धर्माला दोष देऊ नका.पवित्र कुराण ए शरीफ मानणारा सच्चा मुसलमान दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे त्रिकलाबाधीत सत्य आहे

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 23/03/2016 - 22:20
इसिस कुराण ए शरीफ मानत नाही का? तिथे भरती होणारे सगळे कुराण पढलेले असतात का नाही? समस्त दहशतवादी कुराणाचेच दाखले देऊन सगळी काळी कृत्ये करतात. कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो. हे लोक जो पर्यंत कमी संख्येत असतात तो पर्यंत अगदी सज्जन, गरीब, मनमिळाऊ असतात. जशी संख्या वाढेल तसे नखरे चालू होतात आणि मग दहशत. कोणाला सपोर्ट करतोय याचं भान ठेवा जरा. दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 23/03/2016 - 22:33
कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो ओवेसीच्या धाग्यावर आताच शेअर केले होते. https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=++fatwa+against+isis http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-clerics-issue-fatwa-against-isis-the-taliban-al-qaida-and-other-terror-groups-a6768191.html https://en.wikipedia.org/wiki/List_of_fatwas#Fatwas_against_terrorism.2C_Al-Qaeda_and_ISIS आता ह्या विरोधाला तोंडदेखला म्हणून तुम्ही रद्दबातल करु शकता. हरकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 24/03/2016 - 00:12
बातमीत कशी गोलमाल केलीये बघा. पहिल्या परिच्छेदात "Nearly 70,000 Indian Muslim clerics have signed a fatwa" असं म्हणलाय. मग नंतर हळूच "Around 70,000 clerics from across the world, who were part of the event, passed the fatwa.". एकूण १५ लाख लोकांनी निषेध केला म्हणतात. जर फक्त भारतातून मुस्लिम आले असतील तर भारतातील एकूण मुस्लिम संख्येपैकी 0.8720% मुस्लिमांनी आणि जर जगभरातून आले असतील तर जगातील एकूण मुस्लीमांपैकी 0.09375% मुस्लिमांनी निषेध केला. आधीचा विचार न करता नजीकच्या काळातलं बघितलं तर मुस्लिम दहशतवाद १९८० च्या दशकात वाढीस लागला. तेव्हाच विरोध दर्शवला असता तर एवढा वाढला नसता. दुर्दैवाने अजूनही तथाकथित पुरोगामी लोक या ना त्या मार्गाने पाठीशी घालत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 24/03/2016 - 12:03
अपेक्षित प्रतिसाद. आधी विचारायचे एकाने तरी विरोध केला का, उत्तर दिल्यावर सांख्यिकी मांडतायत. तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर विदा-पुरावा तरी कशाला मागता? रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. बाकीचे तथाकथित पुरोगामी आहेत. दुर्दैव आहे ब्वा तुमचे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 24/03/2016 - 19:24
विरोध आणि निषेध यातला फरक तुम्हाला कळतोय का? मी एक तरी मुसलमान विरोध करतोय का विचारतोय आणि तुम्ही निषेधाचा सूर कोणी काढला ते सांगताय. हे म्हणजे पोर हाताबाहेर गेल्यावर बाप नुसता अरे नको रे असा वागू असं म्हणण्यासारखं आहे. एक तर पहिल्यापासून शिस्त लावायला पाहिजे होती ती लावली नाही आणि आता कान उपटायची वेळ पण निघून गेली तरी पोराला काही न करता नुसतं बाकीच्यांना सांगत बसलेत. तुम्ही सांख्यिकी मध्ये परत गडबड केलीत. आपण पाठींबा किती लोंकांचा आहे याबद्दल बोलतोय. संघाला किती लोकांचा पाठींबा आहे ती संख्या असेल तर सांगा. बादवे, तुम्ही या हाताबाहेर गेलेल्या पोराची एवढी का बाजू घेता याचं बाकी आम्हाला भारी कुतूहल आहे.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 25/03/2016 - 13:11
कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास अपेक्षित आहे आणि कुणाकडून ते स्पष्ट करावे. सांख्यिकीचा खेळ तुम्हीच मांडायला नको होता. कारण मुळात तो मला कधीच आवडत नाही. सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसतं.

In reply to by तर्राट जोकर

श्रीरंग 25/03/2016 - 23:30
हो का? सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसत, म्हणता? मग या धाग्यावर सर्वप्रथम तुम्हीच विदा का मागवलात तेही सांगा..

In reply to by श्रीरंग

तर्राट जोकर 26/03/2016 - 12:13
साहेब, मनमानी पद्धतीने मांडलेल्या सांख्यकितून काहीच सिद्ध होत नसतं असे म्हणायचे आहे. विदा आणि सांख्यिकी ही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतर्फे असेल तर ती मान्य करण्यास हरकत नसावी. तिरपाग्डे लॉजिक लावून स्वतःच सोयिस्कर सांख्यिकी मांडणे ह्याला अर्थ नसतो.

In reply to by तर्राट जोकर

DEADPOOL 24/03/2016 - 20:22
संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. >>>>>> परंतु संघाचीच विचारधारा असलेल्या भाजपच्या सदस्यांचा आकडा सांगाल का? आणि १२० कोटी जनतेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनतेने भाजपाला मतदान केले म्हणजे बघा ३० कोटी अल्पसंख्य सोडले तर ९० कोटीपैकी ६० कोटी हिंदूंची या विचारधारेला समर्थन आहे! शब्दांचे खेळ सोडा आता!

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 25/03/2016 - 13:22
मनाला येईल ते मान्य करायचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सत्य पाहायचे असेल तर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जालावर उपलब्ध आहे. १. तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांकांनी भाजपाला वोट केले नाही. हे तुम्ही सिद्ध करु शकाल काय? २. १२० कोटी जनता मतदान करत नाही. ८१.४५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी भाजपाला ३१ टक्के वोट मिळालेत. ३. भाजपाचा निवडणूकीचा जाहिरनामा देशाचा सर्वांगिण विकास ह्यावर आधारित होता. सबका साथ सबका विकास. असे स्लोगन होते. 'सबको लाथ सिर्फ हिंदूका विकास' असे नव्हते. ४. भाजपाला विजय मिळण्याचे कारण काँग्रेसचे भ्रष्टाचारी विश्वरुपदर्शन होते. त्यावर भाजपाने पुढे केलेला विकासाचा, प्रामाणीक सरकार देण्याचा मुद्दा होता. संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना नाही. बाकी तुम्ही ही सांख्यिकी मांडून जर असे म्हणत असाल का बहुसंख्य हिंदूंनी हिंदूराष्ट्र साठी भाजपाला मतदान केले तर भाजपाचा निवडणूक जाहिरनामा ही धुळफेक होती, खरा अजेंडा हिंदुराष्ट्र हाच आहे. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

विकास 24/03/2016 - 20:40
रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. इतक्या अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर स्वतःला सेक्यूलर म्हणणारे लोकं हल्ले करून स्वतःची असहीष्णुता दाखवतात असे वाटते. त्याव्यतिरीक्त संख्या ०.१८% और गरळ (पक्षी: शाब्दीक खोटारडे हल्ले/बदनामी) १८०%* ये बहौत नाइन्साफी है! खरे की नाही? ;) का स्युडोसेक्यूलर आवाज ०.१८% पुढे पण तोकडा पडतोय? * १८०% म्हणजे थोडक्यात ०.१८% च्या कितीतरी पट अधिक इतकेच म्हणण्याच्या दृष्टीने वापरलेला आकडा आहे.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud 24/03/2016 - 10:36
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

In reply to by ट्रेड मार्क

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:34
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?>>>>>> दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .

In reply to by गरिब चिमणा

तुम्हाला सांगायला आले होते का कि आम्ही कुराण मानीत नाही।बरं नाही तर नाही मग जिहाद हा शब्द कोठून घेतला आहे त्यांनी ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:54
दहशतवादी कुराण मानतात हा निष्कर्ष कशावरुन काढलात? जिहाद या शब्दाचा ते गैरवापर करतात,मुस्लिमाण्ना बदनाम करण्यासाठी.

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 24/03/2016 - 21:01
एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग? ही बदनामी कोण करत आहे? तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत? भारतीय उपखंडातील मुस्लिमांना( हे म्हणे कुराणा नुसार वागत नाही) आपले न म्हणणारे श्रीमंत अरबी मुस्लिम पैसा देतात त्यांना ।

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा 24/03/2016 - 23:08
तुमचे तर्क आपण एक वेळ बरोबर मानू, कुरआन दहशतवाद शिकवत नाही. मग या जगभरच्या जिहादी कारवाईमागे कसले खुळ आहे हो? अमेरिका आमच्यात भांडणे लावुन देते म्हणतात. स्वताची अककल नावाची काही वस्तु आहे की नाही? बाकी इसिस वाले थोड़े डोके बाळगुन आहेत हो! आत्तापर्यन्त केलेल्या इन कॅमेरा हत्याकांडात त्यांनी एकाही ज्यूला मारले नाही आहे. यांना काय ज्यू मिळाला नाही? करून बघा म्हणाव, इस्राईली असे हात धुवून मुस्लिमाच्या पाठी लागतील की इसिसच्या पाठीराख्या देशानाच् त्यांचा म्हणजे इसिसचा खात्मा करावा लागेल.

In reply to by भंकस बाबा

गरिब चिमणा 24/03/2016 - 23:22
इसिसला बढावा देऊन मध्यपुर्वेतले वातावरण अस्थीर ठेवायचे आहे अमेरीकेला.जसा लादेनचा भस्मासूर अमेरीकेने उभा केला ,नंतर तो त्यांच्यावरच उलटला तसेच आताही होत आहे.मध्यपुर्वेतल्या तेलाचे राजकारन आहे सगळे .यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही.

In reply to by गरिब चिमणा

@यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही. >> बिगरमुस्लिम म्हणजे काफिर आणि त्याचे मृत्यू पश्चात स्थान - नरकाग्नी. हे कुराणात (अल्लाहने) वारंवार स्पष्ट केले आहे. असे का आहे? हे कळले तरी कळतं दहशतवाद कशात आह?,आणि तो कुणी सांगितला.

In reply to by गरिब चिमणा

श्रीगुरुजी 25/03/2016 - 14:23
Quran (8:15) - "O ye who believe! When ye meet those who disbelieve in battle, turn not your backs to them. (16)Whoso on that day turneth his back to them, unless maneuvering for battle or intent to join a company, he truly hath incurred wrath from Allah, and his habitation will be hell, a hapless journey's end." Quran (9:73) - "O Prophet! strive hard against the unbelievers and the hypocrites and be unyielding to them; and their abode is hell, and evil is the destination." Dehumanizing those who reject Islam, by reminding Muslims that unbelievers are merely firewood for Hell, makes it easier to justify slaughter. It also explains why today's devout Muslims have little regard for those outside the faith. Quran (48:17) - "There is no blame for the blind, nor is there blame for the lame, nor is there blame for the sick (that they go not forth to war). And whoso obeyeth Allah and His messenger, He will make him enter Gardens underneath which rivers flow; and whoso turneth back, him will He punish with a painful doom." Contemporary apologists sometimes claim that Jihad means 'spiritual struggle.' Is so, then why are the blind, lame and sick exempted? This verse also says that those who do not fight will suffer torment in hell. word used for 'hard' or 'ruthless' in this verse shares the same root as the word translated as 'painful' or severe' to describe Hell in over 25 other verses including 65:10, 40:46 and 50:26..

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 26/03/2016 - 17:40
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया, सुन्नी, अहमदी, बोहरी, यझदी इ. सुन्नींची संख्या अंदाजे ८०% आहे. यातल्या अहमदींना अमुस्लिम असे जाहीर केले गेले आहे. सुन्नी महंमद हाच शेवटचा प्रेषित मानतात तर शिया भविष्यात अजून एक प्रेषित येईल असे मानतात. महंमदाच्या मृत्युनंतर वारसदार कोण यातून वाद होऊन हे दोन पंथ निर्माण झाले व नंतर कर्बालामध्ये युद्ध होऊन महंमदाच्या मुलीचे पुत्र हसन व हुसेनला मारण्यात आले. त्याचे दु:ख म्हणून शिया मोहर्रम पाळून छाती बडवून शोक व्यक्त करतात. जगभरात ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे सुन्नी शियांचे हत्याकांड करतात (उदा. पाकिस्तान, इराक). अजून एक वेगळा कोन आहे. लादेनच्या हस्तकांनी ९० च्या दशकात टांझेनिया व केनयात बॉम्बस्फोट घडवून २१२ जणांचा मृत्यु घडवून आणला होता. त्यात फक्त १२ अमेरिकन होते व उर्वरीत स्थानिक मुस्लिम होते. लादेनने बॉम्बस्फोटानंतर आनंद व्यक्त केल्यावर त्याच्या मुलाने हे निदर्शनास आणून दिले की त्यातले बहुसंख्य मुस्लिम होते. त्यावर लादेनची ही प्रतिक्रिया होती की ते मरावे अशी अल्लाचीच इच्छा होती. त्यामुळे त्याचे दु:ख नाही. पण १२ अमेरिकन मारले गेल्याचा अत्यांनद झालेला आहे. अशी मानसिकता असणारे इतरांना मारतामारता त्यात मुस्लिम मेले तरी दु:ख करीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 17:53
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते. मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात. मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 26/03/2016 - 18:40
साहेब इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या इच्छे"ला शरण( कोणताही प्रतिवाद न करता) जाणे. एकदा आपण शरण गेलात कि बुद्धीवादी चर्चा /प्रतिवाद हा अशक्यच आहे. म्हणूनच कुराण शरियत बद्दल न्यायालयीन किंवा इतर वाद संभवत नाहीत. संभवते फक्त त्या शब्दांचा अर्थ लावणे किंवा शाब्दिक कसरत. आणि हीच कसरत मौलवी करून त्यांना पाहिजे तो अर्थ काढत असतात. आणि आपल्याला पाहिजे तसे फतवे जाहीर करतात. मग तो फतवा आधुनिक काळात कितीही हास्यास्पद अन्यायकारी आणि भयानक असेल तरीही कारण तीच "अल्लाची इच्छा" आहे . उदा. सासर्याने सुनेवर बलात्कार केला तर ती स्त्री आता नवर्याची आई होते म्हणून तिने नवर्याला तलाक देऊन सासर्याशी निकाह केला पाहिजे.असा फतवा दारूल उलूम देवबंद या मोठ्या धार्मिक पाठ्शालेने काढला होता आणि संतापाची गोष्ट हि कि त्याला All India Muslim Personal Law Board ने पाठींबा दिला होता आणि मौलवी मुलायम सिंहानि त्याला पाठींबा दिला होता. यापेक्षा मुस्लिम लांगुलचालन काय असू शकते? https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_casehttps://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case हि केस मुळातूनच वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. हेच All India Muslim Personal Law Board आता सांगत आहे कि आमच्या वैयक्तिक कायद्यात सर्वोच्च न्यायालय ढवळा ढवळ करू शकत नाही. इतका घोर अन्याय एखाद्या स्त्रीवर होत असेल तर न्यायासन किंवा सरकारने गप्प बसावे काय?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 26/03/2016 - 19:15
गल्ली चुकलात का मालक? हा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावर द्यायचा होता का? कारण तुमच्या प्रतिसादातले एकही वाक्य माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याच्या आसपासही फिरकत नाही. मुद्दा आहे कुराणमधे अमुस्लिमांना मारण्याचे आदेश.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 26/03/2016 - 20:01
गल्ली हीच आहे साहेब "कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा" हे आपलेच शब्द आहेत ना? नियम जुजबी नसून सर्व आयुष्य आणि समाजव्यापी आहेत आणि ते ठरवणारे अल्लाचे सेवक मौलवी आहेत त्यांचा शब्द म्हणजे अल्ला चा शब्द इस्लाम मध्ये जे आणि जसे सांगितले आहे तसेच्या तसे वागणे हे सर्व मुसलमानांचे आद्य कर्तव्य आहे आणि कुराण मध्ये काफिरांना देहदंड देणे हे सच्च्या मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. याची बुद्धीवादि चर्चा होऊ शकत नाही एवढेच मला म्हणायचे आहे. गीतेतील शब्द न पाळणारा हिंदू धर्मातून धर्मबाह्य होत नाही आणि त्याला देहदंडाची शिक्षा नाही भारतीय दंड विधान संहितेत पण तसे शरीया मध्ये आहे हा एक फार मोठा फरक आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचेच नसेल तर वाद थांबवू.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर 26/03/2016 - 20:40
गल्ली हिच असेल तर. १. मौलवी जे शब्द (फतवे) काढतात ते शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाहीत. २. काफर म्हणजे कोण हे स्पष्ट असतांना मुस्लिम राष्ट्रांमधे अमुस्लिमांना जीवंतच ठेवायला नको. ३. कुराणातले शब्द किंवा मौलवींचे (अडचणीचे) फतवे न मानणारे मुस्लिम बहुसंख्येने आहेत. ते धर्मबाह्य झालेले दिसत नाहीत. ४. 'कुराणात दिले आहे काफरांना देहदंड द्या' असे मानणारे आणि शब्दशः फॉलो करणारे मुस्लिम असते तर हे मनुष्यजात केव्हाच संपली असती. तुम्ही जे म्हणताय ते वस्तुस्थितीशी म्याच होत नाही. ह्या किंवा कुठल्याच धाग्यावर कधीच शरियाचे समर्थन मी केलेले नाही हे लक्षात आणून देतो. भारतीय दंड विधान आणि शरिया यातला फरक मला समजुन सांगण्याची गरज तुम्हाला का पडली ह्याचा विचार करत आहे. समजुन घ्यायचे असेल तर हे समजून घ्या की प्रस्तुत चर्चेची प्रतिसाद-रांग बघता कुराणाचा हवाला देऊन होणार्‍या हत्या हा मुद्दा आहे. शरिया वा भादंवि नाही. तो वेगळा धागा आहे त्यावर माझे मत आधीच दिलेले आहे.

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:19
1 सर्व फतवे इम्प्लीमेंट होत नाहीत, बरोबर गाढ़वासारखे कोणी रेकले तर त्याला कोणी गायन म्हणनार नाही. आता यातील गंमत पहा, एकहि मुस्लिम उठून बोलत नाही की हां फतवा शुद्ध गाढवपणा आहे. काही महिन्यापूर्वी दारुल उल देवबंदने फतवा जारी केला होता की मुस्लिम मुलींनी वा महिलांनी रिसेप्शनिस्टचे काम करु नए ते इस्लामच्या विरुद्ध आहे. किती जणांनी नोकर्या सोडल्या? शेवटी पोट नेहमी धर्माच्या पुढे येते. पण एकाही मुस्लिम महिलेने पुढे येऊन म्हटले नाही की हा निव्वळ गाढ़वपणा आहे. कारण याला म्हणजे फतव्याला जो विरोध करेल त्याला शिक्षा ठरलेली. आता असच काही आपण हिंदू वा इतर धर्माबद्दल घेऊ, बायकानि रान उठवले असते. माझ्यासारख्या लोकांनी या महिलांना पाठिंबा देखिल दिला असता. ते मंगेसराव व् गचि चे सोडून द्या. आणि यासाठी मला हिंदुत्ववादी संघटनाचा धमकिवजा इशारा देखिल आला नसता

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:36
2 मुस्लिम राष्ट्र हे आता उघड करु शकत नाही कारण दुसऱ्या देशातील मुस्लिमाना हे फार भारी पडेल. तालिबानने बुद्धाच्या मूर्ति तोफा लावुन पाडल्या त्याचे पडसाद मियांमारसारख्या बौद्धिस्ट बहुसंख्य देशात कशा उमटत आहेत ते जग पहातच आहे. अहिंसा परमो धर्म मानणारा बौद्ध रोहिंग्याना ठोकताना आपली धर्माची मुळ शिकवण विसरत आहे. त्यामुळे संधि मिळताच हे मुस्लिम धर्मांध हत्याकांड घडवणार. पाकिस्तानात शियाना जसे मारले जाते याला काय जबाबदार पश्चिमी देश आहेत? शिवाय जो मुस्लिमातला एक मोठा वर्ग जो या हत्येचा विरोधी आहे तो देखिल इस्लामविरोधी बनेल

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 21:45
3 मुळातच हां प्रश्न चुकीचा आहे कारण मुस्लिमात धर्मबाह्य ही संकल्पनाच् नाही आहे. प्रश्न आहे फतव्याला विरोध करण्याचा तो कोणी करत नाही. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिम स्त्रियानी अंगप्रदर्शन करता कामा नये. फ़िल्म इंडस्ट्रीत तर मुस्लिम मुलींची भरमार आहे मग का नाही मौलवी बोम्बा ठोकत की ह्या नट्या आता इस्लामच्या बाहेर आहेत?

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 28/03/2016 - 20:55
कुराण मध्ये लिहीलं असू दे वा नसू दे शेवटी मृत्युचं तांडव होतच आहे, बलात्कार, स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणे होतच आहे. प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा स्वीकारायला आणि करायला तयार आहे का? सर्व मुसलमान वाईट नसतात किंवा सर्व मुसलमानांना उगाच वाईट समजले जाते हे नुसते ओरडून काय उपयोग? ही (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. बाकीच्या लोकांच्या मनातून ही भीती वा समाज घालवण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने काय केलं? या पुढे ही काय करणार आहेत? विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. हा लेख वाचण्यासारखा आहे मराठीत टायपायला वेळ नसल्याने काही भाग जसाच्या तसा देत आहे Is Islam a violent religion? The history of Islam is brutal. Prophet Mohammed was a religious leader but also a warlord who imposed his beliefs through military actions. As the military leader of Medina, he was fighting the leader of Mecca for ten years. The Quran contains at least 109 verses that call Muslims to war with nonbelievers for the sake of Islamic rule. “Fighting is prescribed to you” — Quran 2-216

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 28/03/2016 - 23:25
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. ह्यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. बाकी, ब्रुसेल्स, पॅरिस, जर्मनी इत्यादी ठिकाणी हल्ले झाले की अशा लेखांचा पूर येतो. खाली लिन्कवर मागच्या वर्षीच्या आतंकवादी हल्ल्यांची लिस्ट आहे. प्रत्येक महिन्यात अल्मोस्ट प्रत्येक दिवशी आतंकवादी हल्ले झालेले आहेत. ह्यातले बहुसंख्य हल्ले हे मुस्लिमबहुल प्रांतांत, मुस्लिम जनतेवरच झाले आहेत. जर कुराण नॉन-बिलीवर्सना ठार करा असे म्हणत असेल तर बहुसंख्य हल्ल्यांमधे मरणारे बहुसंख्य मुस्लिमच का आहेत हे प्रश्न अशा लेखांमधे कधी दिसलेत का? https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents,_2015 कुराण फक्त मारामारी करण्याचा आधार बनवला आहे. दादरी प्रकरणात व्यक्तिगत खुन्नस काढण्यासाठी जसं अखलाकच्या घरात गोमांस खाल्लं जातंय असा मंदिराच्या भोंग्यावरुन जाहिर करुन पद्धतशीरपणे गोमातेचा हवाला देऊन हत्या झाली. तसेच हे आहे. असे जीव घेणारे धर्मांध हे धर्मामुळे होतात की त्यांची मानसिकता मुळात तशी असते व फक्त ते त्याला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी धर्माचा आधार घेतात हा खरा प्रश्न आहे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 29/03/2016 - 02:01
दहशतवादी हल्ल्याची तुलना दादरी बरोबर? दादरी आणि मूद्बिद्री ची तुलना करा. बाकी मुसलमान एकमेकांना मारोत नाहीतर काही पण करोत. पण त्याची झळ बाकीच्यांना कशाला? त्यांच्यात वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत पण त्यासाठी हे लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे देव आहेत, पूजन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पण हिंदू एकमेकांचा या गोष्टी वरून जीव घेताना दिसत नाही. हिंदूंमध्ये एकमेकांना विरोध असेल, भांडणं असतील पण म्हणून दुसर्याच्या वस्तीवर बॉम्ब टाकून भ्याडासारखे हल्ले करत नाहीत. नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे. लगेच विदा मागू नका, कारण तुम्हीच तो वर दिलेला आहे. उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू.

In reply to by ट्रेड मार्क

@उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू. >> +++१११ . शिवाय मुस्लिमदेशातच हल्ले होत असतील(मुस्लिम मारले जात असतील)तर त्याला बव्हँशी कारणीभूत इस्लामच आहे. मारणारेही मुस्लिम,मारणारेहि मुस्लिम..हि परिस्थितीही कुराणानी करून ठेवलेली आहे. मारणाय्रानच हे नेहमी म्हणणं असतं कि मरणारे हे काफ़िरांसारखे वागतात..ते वर्तनांनी बिगर मुस्लिम झालेले होते..आम्ही मात्र ख्ररेखूर्रे मुस्लिम होतो..म्हणून आम्ही त्यांना मारलं. मग मागे राजकारण काहीही असो.

In reply to by ट्रेड मार्क

श्रीगुरुजी 29/03/2016 - 12:40
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे.
संपूर्ण परिच्छेदाला +९९९९९९९.....

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 29/03/2016 - 14:59
इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हा माझा नेहमीचा प्रश्न. ह्याला उत्तर असेल तर बोला. बाकी तो इस्लामोफोबिया तुमचा तुम्हाला लखलाभ. तुमच्या दुर्बिणी मुस्लिमांवरच फोकस असल्याने इतरत्र काय जळतं ह्याच्याशी कर्तव्य असण्याचं तुम्हाला काय पडलंय. मुस्लिमद्वेष्ट्यांचा आवडता मुद्दा तो एवढाच की मुस्लिमांनी इतर धर्मावर हल्ले केले, हिंदूंनी असे इतर धर्मांवर हल्ले केले नाहीत. हा मुद्दा मी कधीच अमान्य केला नाही, करत नाही किंवा करणार नाही. पण हा एकच एवढा मुद्दा. पुढे काय? हिंदूंच्याही क्रूरपणाच्या अनेक कृती आहेत. पण त्या धर्मातल्या धर्मात आहेत, जातीतल्या जातीत आहेत, वैयक्तिक आहेत. म्हणून क्वालिफाय केल्या जात नाहीत. खालील दुव्यावर गाजलेल्या घटना आहेत. अशाच प्रकारच्या घटना नेहमीच देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहेत. प्रत्येक घटना देशपातळीवर गाजत नाही कारण प्रत्येक घटनेत राजकिय लाभ उठवण्याचे पोटेन्शियल नसते, अनेक घटना राजकिय ताकतीखाली दाबल्या जातात. https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India मुळात हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनाच होणार नाही हे तुम्हीही जाणता आणि मीही. म्हणून तुम्ही तो मुद्दा पुढे करताय. अहो पण तो माझा मुद्दा नाहीच. बरेच लोक इथे माझा मुळ मुद्दा मिस करुन हिंदु-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हाच माझा मुद्दा. तो जगातल्या कोणत्याही राजवटी च्या, धर्माच्या, देशाच्या, इझमच्या प्रभावाशी लावा. प्रश्न तोच राहिल. मुस्लिमांवर ठेवलेलं बोट उचला म्हणजे सावलीखाली लपलेली इतर हत्याकांडं आणि क्रुरपणा, अत्याचारही दिसतील. जरा सवडीनं शांतपणे वाचावेत. खालच्या दुव्यात अत्याचारांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_genocides_by_death_toll https://en.wikipedia.org/wiki/List_of_events_named_massacres आणि हो, मी इतरांकडे बोट दाखवतोय म्हणजे मुस्लिम किती निरागस,बिच्चारे आहेत असा ठरवण्याचा हेतु नसतो. घोड्यासारखी झापडं लावून फक्त मुस्लिमच अत्याचार करतात हा सोयिस्कर पवित्रा लोकांनी सोडावा हा हेतु आहे. इथे तुम्ही चूक मी बरोबर असा खेळ खेळत बसण्यात मला रुची नाही. दृष्टीकोन संकुचित नको व्यापक असावा इतकीच माफक अपेक्षा आहे. संकुचित दृष्टिकोनाने घृणा वाढते. मग आपल्याच लोकांनी केलेले अत्याचार अजिबात चुकीचे वाटत नाहीत. आपणही क्रूर होतो पण आपल्याला कळत नाही. दादरीचे उदाहरण दिले की मुदबिंद्रीने काउंटर अटॅक करायचा ह्या विचारसरणीतून ते स्पष्ट होतं. माझ्यासाठी दादरीही सेम, मुद्बिंद्रीही सेम, मालदाही सेम, गोध्राही सेम आणि गुजरातही. मला अत्याचार आणि क्रुरपना करणारे यांच्यात धर्म, जातीच्या आधारावर फरक करता येत नाही. पण असे करणारे बघितले की चिंता वाटते. मुस्लिम तेवढे क्रूर आणि इतर सगळे शांततेचे भोक्ते, अगदी गांधीजींचे चेले असे जे वातावरण बनवले जाते ते चूक आहे एवढेच म्हणणे आहे. क्रूरता प्रत्येकाच्या ठायी असते, काही लोक शस्त्रांचा आधार घेतात, काही शब्दांचा, काहीजण योग्य वेळ येण्याची वाट बघत क्रुरपणा पाळत बसतात. प्रत्येकाचे दान त्याच्या त्याच्या झोळीत टाकले गेले पाहिजे. मला मुस्लिमप्रेमी समजणारांना माझी भुमिका समजली असेल अशी आशा आहे. अन्यथा असो. लेबलींग अदर्स इज न्यु फॅशन इन टाउन. :-)

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 26/03/2016 - 20:15
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते.
नाही सिद्ध होत. वर मी कुराणातील या संदर्भातील ३ श्लोक दिले आहेत. तसे अजून बरेच श्लोक आहेत.
मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात.
इथे थोडासा फरक आहे. सुन्नी मोहम्मद पैगंबराला अखेरचा प्रेषित मानतात व शिया अजून प्रेषित येतील असे मानतात. हा मुख्य फरक आहे. सुन्नी बहुसंख्य असल्याने ते शियांची हत्या करीत आहेत. पाकिस्तानात तर शियांना अमुस्लिम जाहीर करा अशीही मागणी होत असते.
मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 20:29
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात. >> हेच म्हणायचे आहे. त्यामुळे 'त्यांच्या कुराणातच तसे लिहिले आहे' असा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण ते अर्धसत्य आहे. कुराण ज्या काळात लिहिले गेले तेव्हा त्यांना हिंदू, क्रिस्चन असे काही म्हणायचे नसेल. जो पैगंबराच्या विरुद्द जाईल , त्यांचे म्हणणे (जे अल्लाहचे म्हणने मानले जाते) मानणार नाही त्याविरुद्ध युद्ध करा, त्यांना मारा कारण ते तुम्हाला मारणारच असा काही अर्थ असेल. तत्कालिन संस्कृती बघता तेव्हाचे संदर्भ तेव्हाच बघितलेले बरे. आताचे मुस्लिम हवा तसा अर्थ लावून हत्या करतात त्यात कुराणाचा संबंध नाही. ते फक्त त्याचा नैतिक ढाल म्हणून वापर करतात.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा 26/03/2016 - 20:53
नथुराम गोडसे या माथेफीरुने गीतेचा व वेदांतल्या तत्वज्ञानातचा आधार घेऊन गांधिजींचा खून केला असा आमचा आरोप आहे,करा प्रतीवाद चला.

In reply to by गरिब चिमणा

आनन्दा 04/04/2016 - 16:44
यावर जास्ती वाद घालत नाही, उगाच उदात्तीकरणाचा आरोप माथ्यावर येईल.. पण एकच नमूद करतो - त्याने गांधींना मारले, पण पिस्तुलात अजून गोळ्या असताना देखील अंदाधुंद गोळीबार करत सुटला नाही. असो.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud 28/03/2016 - 13:37
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

आंतरजातीय विवाह

निकुंज ·

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

सरकार...- मलाबी दयाना

Dinesh Satpute ·
गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली... आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच...

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : प्रेम

साहित्य संपादक ·

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जुइ 20/03/2016 - 05:06
क्र.२ इतरही क्रमांक देयायचे आहेत ते कसे द्यावेत?

सर्वसाक्षी 20/03/2016 - 12:08
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते क्र ३ - प्रेम कर हरणीसारखं खरे तर १ क्र खूप आवडली पण विषयाला अनुसरुन नाही. लग्न हा विषय असता वा केवळ विडंबन स्पर्धा असती तर उत्तम विडंबन आहे

१. विडंबन क्र. १ (ठरवून भेट झाली ) माझ्यामते "शब्दांत व्याकरणाचे स‌र्वार्थ गंडलेले" हि एकमेव विनोदी ओळ. आणि हि ओळ धरून सर्व, एक खरा अनुभव वाटावा अशी सुरेख कविता! भारीच! २. विडंबन क्र. ५ (काय करू देवा) विख्खीवुख्खूविख्खी!! मजा आली! अंधारात काय होते ते नीट कळाल नाही पण!! :-D ३. विडंबन क्र. २ (लव्ह करणे तुजवरती) सुंदर _/\_

भाते 20/03/2016 - 15:19
१) विडंबन क्र. ३ २) विडंबन क्र. ५ ३) विडंबन क्र. २

नाखु 21/03/2016 - 09:28
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते व प्रेम कर हरणीसारखं. समान

अभ्या.. 21/03/2016 - 11:23
फकस्त ३ नंबर. हरणीसारखी कविता. त्यात बी माझं नाव आलंय म्हणून जास्त पाठिंबा. . . आता वाजिवतो पिपाणी धुळवडीला. ;)

क्र 1 क्र 3 बाकी गंडल्या आहेत असे मत आहे. म्हणजे वृत्तामध्ये नसल्याने अडखळतो आपण.

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जुइ 20/03/2016 - 05:06
क्र.२ इतरही क्रमांक देयायचे आहेत ते कसे द्यावेत?

सर्वसाक्षी 20/03/2016 - 12:08
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते क्र ३ - प्रेम कर हरणीसारखं खरे तर १ क्र खूप आवडली पण विषयाला अनुसरुन नाही. लग्न हा विषय असता वा केवळ विडंबन स्पर्धा असती तर उत्तम विडंबन आहे

१. विडंबन क्र. १ (ठरवून भेट झाली ) माझ्यामते "शब्दांत व्याकरणाचे स‌र्वार्थ गंडलेले" हि एकमेव विनोदी ओळ. आणि हि ओळ धरून सर्व, एक खरा अनुभव वाटावा अशी सुरेख कविता! भारीच! २. विडंबन क्र. ५ (काय करू देवा) विख्खीवुख्खूविख्खी!! मजा आली! अंधारात काय होते ते नीट कळाल नाही पण!! :-D ३. विडंबन क्र. २ (लव्ह करणे तुजवरती) सुंदर _/\_

भाते 20/03/2016 - 15:19
१) विडंबन क्र. ३ २) विडंबन क्र. ५ ३) विडंबन क्र. २

नाखु 21/03/2016 - 09:28
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते व प्रेम कर हरणीसारखं. समान

अभ्या.. 21/03/2016 - 11:23
फकस्त ३ नंबर. हरणीसारखी कविता. त्यात बी माझं नाव आलंय म्हणून जास्त पाठिंबा. . . आता वाजिवतो पिपाणी धुळवडीला. ;)

क्र 1 क्र 3 बाकी गंडल्या आहेत असे मत आहे. म्हणजे वृत्तामध्ये नसल्याने अडखळतो आपण.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : फजिती

साहित्य संपादक ·

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जव्हेरगंज 20/03/2016 - 09:44
१. विडंबन क्र. ५ चांगली खोली दिलीस देवा बस एवढेच आवडले. तुफान जमले आहे. अगदी तालासुरात गाऊन बघितले. यक नंबर.

निश्चितच :- ६ (पुन्हा वाचून पहा! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif ) @
सांग कसा लोट्याविन साफ करू अंत:पूर? तुज वारा छळवादी अन्‌ हे मच्छर फितूर! ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

१. विडंबन क्र. -२ (येशील येशील) २. विडंबन क्र. -४ (ओळखलत का अ‍ॅडमिन मला) ३. विडंबन क्र. - ५ (चांगली खोली दिलीस देवा)

भाते 20/03/2016 - 15:21
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ४ ३) विडंबन क्र. ६

नाखु 21/03/2016 - 11:23
५.५ (चांगली खोली दिलीस देवा) ३.हनुवटी रुतुनी आहे २.येशील येशील येशील दोस्ता

मित्रहो 22/03/2016 - 11:11
१. चांदण्यात पळताना २. हनुवटी रुतुनी आहे ३. ओल्ड मंक येता येता

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जव्हेरगंज 20/03/2016 - 09:44
१. विडंबन क्र. ५ चांगली खोली दिलीस देवा बस एवढेच आवडले. तुफान जमले आहे. अगदी तालासुरात गाऊन बघितले. यक नंबर.

निश्चितच :- ६ (पुन्हा वाचून पहा! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif ) @
सांग कसा लोट्याविन साफ करू अंत:पूर? तुज वारा छळवादी अन्‌ हे मच्छर फितूर! ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

१. विडंबन क्र. -२ (येशील येशील) २. विडंबन क्र. -४ (ओळखलत का अ‍ॅडमिन मला) ३. विडंबन क्र. - ५ (चांगली खोली दिलीस देवा)

भाते 20/03/2016 - 15:21
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ४ ३) विडंबन क्र. ६

नाखु 21/03/2016 - 11:23
५.५ (चांगली खोली दिलीस देवा) ३.हनुवटी रुतुनी आहे २.येशील येशील येशील दोस्ता

मित्रहो 22/03/2016 - 11:11
१. चांदण्यात पळताना २. हनुवटी रुतुनी आहे ३. ओल्ड मंक येता येता
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : राजकारण

साहित्य संपादक ·

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

भाते 20/03/2016 - 15:20
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. ५

नाखु 21/03/2016 - 09:32
पाने. ५-३-२ नाही पत्ते नाहीत तर पसंती... १) विडंबन क्र. ५ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. २

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

भाते 20/03/2016 - 15:20
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. ५

नाखु 21/03/2016 - 09:32
पाने. ५-३-२ नाही पत्ते नाहीत तर पसंती... १) विडंबन क्र. ५ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. २
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

गॅरी शोमन ·

संघ आपला निवांत आपल्या गतीने जे काय कामे करायची ते करतोच. कुणी वंदा वा निंदा . संघाचा एवढा विरोधच का करतात लोक तेच कळत नाही. ब्राम्हणी ब्राम्हणी म्हणून हिणवणार्या संघात तुमची जात कधीच कुणी

In reply to by उगा काहितरीच

प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशीत झाली क्षमस्व.. विचारीत नाही. बरं तसं बघायला गेलं तर गावागावात सकाळ संध्याकाळ मैदानावर जमून सुर्यनमस्कार काढणारे, खेळणारे १०-१५ लोक असं कितीसं नुकसान करू शकणार आहेत ?

आनन्दा 19/03/2016 - 13:27
वारीस पठाण यांना निलंबित करणे समजले नाही.. मुळात तो विषय या लेखात कुठे आला हे देखील समजले नाही. जाताजाता - लढाई जिंकण्यापेक्षा युद्ध जिंकणे महत्वाच्चे आहे. नाहीतर लढाई जिंकले आणि युद्ध हरले असे होईल.

तर्राट जोकर 19/03/2016 - 16:02

#BJP ke Leader Ne Bhari #Assembly Mein Gaali di Uske Bawajood bhe Sirf #AIMIM MLA WARIS PATHAN ko Suspend kiya Gaya ??? Kahan hai #Media ??? Kyun Nahe Dikhate Sachaiye ??? Kabhe Yeh Bhe Dikhaya Karoo..!!!!

Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Friday, March 18, 2016
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 19/03/2016 - 22:47
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 19/03/2016 - 23:25
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुरुवात आपण करायची आणि दुसर्‍यानी हाच्चं प्रश्ण तुम्हाला विचारला की पलटवार करायचा. ये क्या रित हुई तर्राट जोकरजी?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:03
महोदय, आम्ही हा प्रश्न जनतेच्या वतीने सदनात जनतेची हीच कामे करायला धाडलेल्या जनतेच्या प्रतिनीधींसाठी उपस्थित केला होता. ह्यात कोणती सुरवात तुम्हाला दिसली? बाकी वार कराल तर पलटवार होईलच. मी बोकाशेठला विचारलं नव्हतं, ना त्यांना उद्देशून माझी प्रतिक्रिया होती. तरी ते वैयक्तिक होत आहेत. हे आपण सोयीस्कर टाळलं ये क्या रित हुई? ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?

In reply to by तर्राट जोकर

मोदक 20/03/2016 - 22:12
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. विदा आहे का? का इथेही "मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका" असे सांगणार आहात?

In reply to by मोदक

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:15
इथे प्रत्येक प्रतिसाद हा फक्त कायदेशीर भाषेत, कुठलीही अलंकारिक भाषा इत्यादी न वापरता पुरेसे खुलासे देउन लिहिला पाहिजे असे मिपाधोरणात आहे ह्याचा विदा आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

तुमचा प्रश्ण
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
बोकोबांचा नीट विचारलेला प्रश्णः
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.
ह्याला तुमचं उत्तरः
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.
ह्यावर अपेक्षित उत्तर म्हणा किंवा योग्यं उत्तर म्हणा असं असु शकलं असतं की, मी लोकप्रतिनिधिंना प्रश्ण विचारतोय. किंबहुना मी काहीचं करत नाही हे उत्तरही चाललं असतं. बोकोबांनी कुठेही वैयक्तिक वार केलेला नाही तस्मात तुमचा सो कॉल्ड पलटवार नसुन वार आहे. तसचं हा तुमचा प्रश्णः
ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे. असा नीट प्रश्ण विचारला असेल तर कोणाची हरकत का असावी? कारण विषय होता भारतमाता की जयचा. आपण आपल्या स्वभावाला जागुन तिथे विनाकारण अत्यंत इर्रिलेवंट अश्या दुष्काळाच्या बाबतीत प्रश्ण उपस्थित करुन अवांतर करायची काडी टाकलीत. आपणास नित्यनेमाने असं अवांतर करुन स्वतःचं हसं करुन घ्यायचा छंद आहे का? कारण आपल्या टेराबायटी प्रतिसादांमधुन माहिती कमी, विनाकारण म्हणणार नाही पण सबळ कारणं नसताना ओढवलेल्या वादावाद्या आणि अवांतर जास्तं असा प्रकार असतो. त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह लिहिलतं तर इथल्या लोकांनाही नवी माहिती कळेल ना. त्यामधे टंकनशक्ती वापरलीत तर जास्तं चांगलं वाटेल. तुमच्या प्रतिसादांवरुन चांगल्या विषयांवर चांगलं लिहु शकाल असं वाटतं पण तसं घडताना मात्र क्वचितचं दिसतं. बरेचं दिवस तुम्हाला हे सांगायचं डोक्यात होतं आज सांगितलं. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:53
तुमच्यासाठी खास छोट्टासा प्रतिसाद. उकल जमली तर बघा.
जा की रही भावना जैसी. प्रभू मूरत देखी तिन तैसी.

In reply to by अद्द्या

तर्राट जोकर 21/03/2016 - 10:43
असं का वाटलं तुम्हाला? त्या छोट्ट्याशा प्रतिसादात गंभीर अर्थ आहे. कॅप्टनना टेराबायटी प्रतिसाद वाचायला नको वाटतात. परत त्यांना माझ्या प्रतिसादांवर वेळ वाया घालवायचा नाही. एकाच टीमला बॅटींग मिळणार असेल तर आम्ही बॉलींग का करावी?

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या एवढा हुशार नसल्याने किंवा रिकामा नसल्याने किंवा आपला प्रतिसादावर अगदी ३० सेकंदही वाया घालवायच्या योग्यतेचा वाटत नसल्याने आपला पास ब्वॉ!! धाग्यांवर अवांतर टाळा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भंकस बाबा 21/03/2016 - 13:19
का म्हणुन मला तर्राट जोकरच्या आयडिला मोगाचा वास येतो आहे? भ्रम असावा बहुतेक? राइट बन्धुचि का आठवण झाली बर्र?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 00:20
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच म्हटलंय. मग झालं तर. तुमच्या कुठल्याही मुद्द्यावर उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:34
(तुमच्या लेखी) समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो >> असे होते ते बोकाशेठ. वागळेंचा प्रभाव बराच टिकून आहे अजून. खरंच प्रभावशाली माणूस असला पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 09:28
आणि मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुम्ही जिथे चुकीचे वाटताय तिथे चूक म्हणणारच आणि जिथे बरोबर आहात तिथे पाठिंबाही देणारच. रच्याकने वागळ्यांचा मुद्दा चुकीचा आहे. ते जर इथे असते तर तुम्ही लिहिल्याचाही पुरावा त्यांना लागला नसता. पु.लं.चे हरितात्या जसं ' पुराव्याने शाबित करीन ' असं म्हणत तसं वागळेंचं वाक्य ' पुरावा नसला तरी शाबित करीन ' असं आहे.

इच्छा शक्ती असली कि नेता अधिकारी काहीही करू शकतो,नांदेड जिल्ह्यात आंध्रातून कॅनॉल ने पाणी आणलेलं आहे। आताचा दुष्काळ संधी मानून पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे। पाणी अडवून जिथल्या तिथे जिरवने हि काळाची गरज आहे,जमिनीवर दुष्काळ असला तरी वर्षभर वापरायला पुरेल इतका पाऊस तर नक्की पडतो,ते पाणी वाहून जाण्या ऐवजी जर शिरपूर पॅटर्न चे बंधारे बांधून जर अडवले गेले तर जमिनीत पाण्याची पातळी नक्की वाढेल ,त्यात स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे,शेताच्या बांधावरून वाहून जाणारे पाणी हे शेत तळे किंवा विहरीत टाकले तरी शेतीला उपयोगी पडू शकते,आता त्यासाठी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ह्या स्कीम चालू आहेत,सर्व कामे मुख्यमंत्रांनी बांधावर किंवा गावात येऊन स्वतः करण्याची अपेक्षा करू नये,हि कामे ग्राम सभेच्या मार्फत करता येतील ग्राम सभा(रोजगार हमी योजनेत आता पैशाचं लिमिट नाही ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचं काम करू शकते,पण मजूर तिथे काम करायला कमी पणाच मानत(आमच्याकडे तरी)ती कामे यंत्राने करायचं ठरलं तरी गावातील विरोधी मंडळी तक्रार करतात आणि अशाने काम न होता निधी परत जातो,आता मजूर जर मिळत नसेल आणि काम जर लोकहिताचे असेल तर ते यंत्रानेही करून घेतात फक्त गावात एकी पाहिजे) तेव्हढ्या सक्षम आहेत ,शहरातील व ग्रामीण भागातील नवीन इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना गच्ची च पाणी हे शोषखड्यात जिरवन बंधनकारक केलं पाहिजे ई ई. (विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता येऊ नये,कसे जमेल शेतीसंग्रहाचा त्यांना पवारांसारखा छंद होता म्हणे)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर 19/03/2016 - 20:14
नाही तुमचं ठिक आहे सर्व म्हणणं. मग ह्या सदनात पाठवलेल्यांच काम कोण भारतमाता की जय म्हणतं की नाही, त्यांना कुत्तो वैगरे म्हणावं हेच आहे असे समजायला पाहिजे. वरील प्रकरनात नेत्यांची इच्छाशक्ती कुठे आहे ते दिसते, राज्यांचे प्रश्न असेच एका फटक्यात निकालात काढन्यासाठी दिसली तर तो सुवर्णक्षण.

श्रीगुरुजी 19/03/2016 - 18:34
वारीस पठाणने भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यावर अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस त्यावर खर्च करून शेवटी त्याला निलंबित करणे हा मूर्खपणा होता. त्यापेक्षा तो दिवस इतर काही महत्त्वाच्या कामाकरीता सत्कारणी लावता आला असता. अर्थात असल्या विषयांवर पूर्ण दिवस घालविणे हे नवे नाही. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या एका निमंत्रण पत्रिकेत जोतिबा फुल्यांचा उल्लेख/नाव नव्हते या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी गोंधळ घालून एक संपूर्ण दिवस त्यावर खर्ची घातला होता.

सरकारने अशा लोकांना इग्नोर करावं आणि आपल्या कामात लक्ष द्यावं. आणि समजा इग्नोर करावं असं वाटत नाही तर त्यांच्याविरूद्ध हिडन अजेंडा राबवावा.

गॅरी शोमन 20/03/2016 - 21:30
असल्या लोकांना संसद / विधानसभा सदस्य म्हणुन शपथ घेतानाच त्या मसुद्यात बदल करुन गोपनियता इ. बरोबर राष्ट्रभक्ती जागृत ठेऊ तसेच त्याचा भाग म्हणुन भारत माता की जय या सारख्या घोषणा किंवा कार्येक्रमात भाग घेणे अनिवार्य करणे आवश्यक ठेवावे. मला तर असे वाटते ( हा संशोधनाचा विषय आहे ) की वारीस पठाण किंवा ओवैसी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या कार्येक्रमात नक्कीच जाणे टाळत असणार कारण हे तरी कुठे घटनेत लिहले आहे.

ज्या कारणासाठी ते भारताचा माता असे उल्लेख करणे टाळतात त्या मानसिकतेला कट्टर पणाची हिंदू द्वेषाची त्याहून महत्वाचे आम्ही आधी मुसलमान आहोत मग भारतीय ही विचारसरणी मुस्लिम समाजात रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याला आक्षेप घेणे भारतीय म्हणून मला धोकादायक वाटते कारण उद्या ह्याच विचारसरणीचा प्रादुर्भाव खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणार . राष्ट्रवादीचा नबाब मलिक ह्यांच्या साम्राज्याला तडा देऊन त्यांचा भावाला आमच्या कुर्ल्यात महानगर पालिकेत पाडून सेनेचा उमेदवार निवडणून येण्यास ओविसी चा पक्ष कारणीभूत ठरला.अबू आझमी हवा कि ओविसी असा प्रश्न मुस्लिम जनतेपुढे आला तर युती त्याकडे कानडोळा करते म्हणूनच ओवीसी ला निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात भाषणबंदी करत नाहीत मराठवाडा हैद्राबाद जुने नाते आहे व मुंबईत मतदार ओविसी ला भुलतात त्याला मानतात म्हणून राष्ट्रवादी कोन्ग्रेज एवढेच कशाला जावेद सारखे दीड शहाणे वैतागून कधी नव्हे ते युतीच्या समवेत युती करून ओविसी ला ठोकतात. ह्यावर एक दिवस वाया गेला नाही असे मला वाटते एरवी सुद्धा विधानसभेत असे काय दिवे लावतात , हतबल व विखुरलेले विरोधक राष्ट्रवादाच्या मुद्यावर युतीला साथ देतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील राष्ट्रीय नेत्यांना झाले ते बरोबर आ चूक ह्याचे राजकीय गणित अजून मांडता आले नाही आहे तर डाव्याच्या अधीन प्रसार माध्यमे जेव्हा राष्ट्रवादाचे प्रशस्ती पत्रक वाटायचा अधिकार ह्यांना कोणी दिला असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ह्या नावावर उमर कानैह्या ला वाचवू पाहतात व भाजपच्या विरुद्ध राजकीय पोळी पिकावू पाहतात त्यांना ओविसी प्रकरणामुळे एक पाऊल माघारी घ्यावे लागते नाहीतर उमर चे भाषण ह्याची देही ह्याची डोळा जनतेला दाखवले गेले असते. किंबहुना ओविसी ने उमरच्या जामिनाच्या निकालाच्या काही दिवस आधी हे प्रकरण उकरले तेव्हा तो सरकारचा डू आयडी असावा असेही त्यांना वाटू शकते खरे तर कोन्ग्रेज मुक्त भारत मोहिमेस ओविसी ची भाजपला जहि प्रमाणात मदत होते बंगाल आसाम मध्ये तो जाऊन कितपत प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही. पण त्यावर अजून भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, व तो जय हिंद म्हणतो तेव्हा तो राष्ट्रद्रोही ठरत नाही मात्र मुसलमानांना धर्म निरपेक्षतेच्या दलदलीतून तो बाहेर काढून आपल्या दावणीला बांधत आहे हे प्रयत्न सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडतील पण भविष्यात देशात एखाद्या मुद्यावरून मुस्लिम समाजाकडून अराजकता पेटवून आपले राजकारण करण्याचे त्याचे आय एस आय ते चीन सगळ्यांना सोयीचे ठरतील डावे सध्या बंगाल मध्ये दर्गे मशिदी मध्ये जायला लागले आहेत ममता आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करत आहे आसाम मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा ओविसी त्यांचे राजकारण अनेकांच्या पथ्यावर व अनेकांच्या मुळावर येणार हे येत्या राज्यातील निवडणुकात दिसून येणार आहे बात निकली हे तो दूर तक जायेगी

दा विन्ची 20/03/2016 - 23:07
महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चेची पातळी कधीच लयाला गेली आहे. पण वरच्या चित्रफिती मधली भाषा मात्र खरेच चिंताजनक आहे. सरळ सरळ रस्त्यावरच्या फाळकुट दादासारखी भाषा आहे. खरे तर अशी भाषा वापरल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकी त्यांचा प्रसिद्धीचा हेतू मात्र बर्यापैकी साध्य झाला असेल विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही हे मात्र खरे.

कनैह्या सारख्या उमरच्या अनेकांनी मुलाखती पार पडल्या नाहीत ह्याचे श्रेय ओविसी ला जाते किंबहुना मुस्लिम समाजातील एक असंतुष्ट तरुण दिल्ली विद्यापीठात शिकतो व लोकशाहीच्या मर्यदा पाळून मुस्लिम समाजाला दिल्लीत समाजात वावरतांना काय त्रास होते हे मांडण्याचा प्रयत्न करतो तोच तरुण जे एन यु मध्ये येतो त्याच्या मनातील असंतोषाला तेथील प्राध्यापक कम्युनिस्ट साच्यात ओततात मग हा नवीन कॉम्रेड आपला पूर्वीचा अजेंडा कम्युनिस्ट आवरणाखाली मोठमोठ्याने लोकशाहीला लाथ मारून राबवतो ,कार्यक्रम करतो ह्यातून मुस्लिम समाजाला लाल झेंड्याखाली आणण्याचा नक्षलवादी व दहशतवादी अशी युती करून सरफरोश मध्ये दाखवले तसे आय एस आय ची शस्त्रे नक्षलवादि लोकांच्या हाती पाडून अल्ट्रा कम्युनिस्ट अजेंडा राबविण्याचा ये च्यु री चा च्या पक्षाचे कुटील कारस्थान आहे. गमावलेला जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. बिहार मधून नेपाळ व बंगाल मधून बांगलादेश मध्ये नक्षलवादी गेले तर तर आय एस आय त्यांना प्रशिक्षित करून भारतासाठी फार मोठी डोकेदुखी निर्माण करू शकते नेपाळ व बांगलादेश मधील पाकिस्तानी प्रभाव कमी केला पाहिजे असे वाटते .

सुज्ञ 21/03/2016 - 00:25
अर्धवट माहितीवर आणि विचारांवर लोक किती जोपासले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यातील फरक आजूनही लोकांना कळत नाही हे खरच दुर्दैव बाकी विदुषकी प्रतिक्रिया बद्दल काय लिहावे .. आक्रस्ताळेपणा आणि सम्यक चर्चा यातील फरक कळावयास हवा ... आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही देशद्रोही असे स्वताच ठरवून घ्यायचे व त्याप्रमाणे युक्तिवाद करायचा हे कन्टाळवाणे झ्हाले आता .. असो यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर परत कधीतरी .. पण या विदुषकी प्रतिक्रियांमुळे एका चांगल्या संस्थळाची खरच दुर्दशा होत आहे ... माझ्ही सर्व वैचारिक सभासदांना विनंती की या विदुषकी भासणार्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवता आली तर पाहावे .. असल्या निव्वळ धूळउडव्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे

गॅरी शोमन 21/03/2016 - 12:04
भाजप आणि काँग्रेस खोटे खोटे का होईना भारतमाता मुद्यावर एकत्र आलेले दिसले. तो दिवस भारताच्या इतिहासात सुदीन असेल जेव्हा हे दोन्ही पक्ष खरे खरे एकत्र येऊन देशद्रोही अजेंड्यावर काम करणारे कम्युनिस्ट असोत की अजुन कोणी यांना संपवतील.

मृत्युन्जय 21/03/2016 - 14:56
बाकी सगळे ठीक आहे. पण या कारणावरुन वारिस पठाण ला निलंबित करायचे अधिकार विधानसभेला आहेत का? आणी ही कारवाई कायदेशीर आहे का ? वारिस पठाणा विरुद्धा निंदाव्यजनक ठराव पास करणे हे नक्कीच कायदेशीर असले असते. पण निलंबनाची कारवाई योग्य ठरते की नाही याबद्दल शंका आहे. पठाण लोकशाही मार्गाने लोकांछ्या मतांनी निवडुन आलेला उमेदवार आहे. त्याने बेकायदा कृत्ये केली आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत निलंबन वैध ठरेल असेल वाटत नाही (णंतरही तो विधानसभेचा अधिकार आहे असे वाटत नाही). निलंबनाचे खरे कारण लपवले तर जात नाही आहे ना?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 21/03/2016 - 15:17
सहमत. बहुदा शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबन असे काहीतरी केले असेल. वरती एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, या प्रकरणात देशभक्तीपेक्षा "शत्रुचा शत्रु तो आपला दोस्त" या न्यायाने सर्व पक्ष एकमुखाने एकत्र आले असावेत. याची जास्त शक्यता वाटत आहे.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 21/03/2016 - 15:45
काहीच कळत नाहीये.. वारीस पठाणला का निलंबित केले, आणि एव्हढा राजकीय (अ)शहाणपणा का दाखवला गेला हे माहीत नाही. या घटनेचा निषेधच केला पाहिजे. विशषतः मला अजून एक गोष्ट कळत नाहीये ती म्हणजे कोंग्रेस आणि राकाँ ने पण त्याला दिलेला पाठिंबा. त्यातून बर्‍याच शक्यता निघतात १. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या मागे फरफटत गेलाय. हे लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आहे. २. विरोधकांना सत्ताधार्ञांचा हिंदुत्ववादी अजेंडा हायजॅक करायचाय.. किंवा हळूहळू त्यांची वाटचाल देखील हिंदू अनुनयाच्याअ दिशेने सुरू आहे.. याला मी वाईट म्हणणार नाही, पण त्याची परिणीती जर अश्या घटनांमध्ये होणार असेल तर ते नक्कीच वाईट म्हटले गेले पाहिजे. ३. हे स्कोअर सेटलिंग आहे. - तसे असेल तर मात्र याबद्दल काही न बोलणे उत्तम. कारण ज्याप्रकारे सगळे याबद्दल मौन बाळगून आहेत ते पाहता हे प्रकरण तसे सोपे वाटत नाहीये.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 18:42
उसने देशप्रेम दाखवायच्या नादात सर्वच पक्ष भरकटत गेलेले आहेत. पप्पूने जेएनयूमधे जे अभिव्यक्तिस्वातंत्रबाबत तारे तोडले त्याला पुष्कळसा कॉंग्रेसचा अंतर्गत विरोध असावा.यात कॉंग्रेसने हात चांगलेच भाजुन घेतले आहेत. आत्ताच पाहिलेल्या बातमित थरूरसाहेब कन्हैयाची तुलना शहीद भगतसिंग बरोबर करत होते. बातमी विरते ना विरते तोपर्यंत गुलाम नबी आझादानी हे थरूरचे वैयक्तिक मत आहे व् याचा पक्षाचा काही संबंध नाही हे स्पष्ट केले. अनेक कॉंग्रेसिना पप्पुच्या बाबतीत पण हेच म्हणायचे असेल पण तो पडला नेहरू खान्दानाचा वारस , मग तो चूक कसा असेल? वारिस पठाणच्या वेळी मात्र पप्पुचि काही प्रतिक्रिया येण्याच्या आधीच कोंग्रेसी उदक सोडून मोकळे झाले. आता पंजेवाले पुढे आले बघितल्यावर इशरत जहाँ प्रकरणात तोंड पोळलेले घड्याळवाले कसे मागे रहातील? आले ते पण! तसे पण महाराष्ट्रात आघाडीचा पत्ता कापण्यात ओवेसी आणि कंपनी आघाडीवर होती, यानी विचार केला आता आलेच आहेत तर मारून घेऊया चार पैजारा, तेवढीच् देशभक्ति दाखवुन होईल.

वाजपेयी अडवाणी युगात व मोदी शहा पर्वात हाच मोठा फरक आहे राष्ट्रवादावर वाजपेयी सरकारला धर्मांध असे लेबल चिटकवून राजकीय अस्पृश्य ठरणारे विरोधक मोदी पर्वात त्यांच्या पाठी फरफटत आले आहे, कनैह्या प्रकरण सरकारने योग्य पद्ध्द्तीने हाताळले नाही असे विधान करण्या लोकांची राजकीय अपरीक्वता पुढील अश्या बर्याच घटनाच्या वरून सिद्ध होईल. शहा ह्यांच्या घरी चाणक्य व सावरकारंची तसबरि आहेत तर कोन्ग्रेज च्या लोकांच्या घरी गांधी व नेहरू तसबरि लावणे वेगळे व त्या लोकांच्या राजकीय चातृर्याच्या राजकीय जीवनात वापर करणे ही वेगळी गोष्ट असते. सेनला शाही फेकून जे साध्य करता आले नाही ते काळ्या डगले वाल्यानी साध्य केले.ह्याने समाजातील एका गटात भाजपच्या कट्टर प्रतिमा संवर्धन आपसूक झाले सेनेला भाजपला पाठिबा देण्यापासून गत्यंतर उरले नाही. अरुणाचल उत्तरांचल आणि काही पुढील एखाद्या वर्षात ४५ वरून १० ते २० खासदारावर कोन्ग्रेज आणण्याचे मनसुबे भाजपचे असावेत राज्यसभेत बहुमत हवे असेल त्याद्वारे लोकहितवादी विधायाके विनासायास पास करून घ्यायची असतील तर सेक्युलर उर्फ फेक्युलर नांगी ठेसायला ओविसी कार्ड महत्वाचे ठरेल, बात निकली हे तो दूर तक जायेगी.हाच निलंबन नाट्याचा अन्वयार्थ आहे

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दा 21/03/2016 - 18:45
मागे कुठेतरी गॅरीभौंनी लिहिले होते, ज्याच्याशी मे सहमत आहे - ते पुन्हा एकदा (माझ्या शब्दात) लिहितो - काँग्रेसला संपवायला जर भाजपा ओवैसीचा उपयोग करून घेत असेल, तर त्यासारखे करंटेपण नाही.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 21:54
पाकिस्तानी सरळ गोळ्या घालतात पण ओवैसी आपल्याच बाजूला गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या रहीम चाचाला,सुलतानभाईला, सबीना खालाला हिंदुच्या विरोधात भड़कवत आहेत.

In reply to by आनन्दा

भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत. नुकतेच संप्पण झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे. मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत, ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात. तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही. त्यांच्या विचार्धारशी अशांत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे, त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे. त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे

संघ आपला निवांत आपल्या गतीने जे काय कामे करायची ते करतोच. कुणी वंदा वा निंदा . संघाचा एवढा विरोधच का करतात लोक तेच कळत नाही. ब्राम्हणी ब्राम्हणी म्हणून हिणवणार्या संघात तुमची जात कधीच कुणी

In reply to by उगा काहितरीच

प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशीत झाली क्षमस्व.. विचारीत नाही. बरं तसं बघायला गेलं तर गावागावात सकाळ संध्याकाळ मैदानावर जमून सुर्यनमस्कार काढणारे, खेळणारे १०-१५ लोक असं कितीसं नुकसान करू शकणार आहेत ?

आनन्दा 19/03/2016 - 13:27
वारीस पठाण यांना निलंबित करणे समजले नाही.. मुळात तो विषय या लेखात कुठे आला हे देखील समजले नाही. जाताजाता - लढाई जिंकण्यापेक्षा युद्ध जिंकणे महत्वाच्चे आहे. नाहीतर लढाई जिंकले आणि युद्ध हरले असे होईल.

तर्राट जोकर 19/03/2016 - 16:02

#BJP ke Leader Ne Bhari #Assembly Mein Gaali di Uske Bawajood bhe Sirf #AIMIM MLA WARIS PATHAN ko Suspend kiya Gaya ??? Kahan hai #Media ??? Kyun Nahe Dikhate Sachaiye ??? Kabhe Yeh Bhe Dikhaya Karoo..!!!!

Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Friday, March 18, 2016
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 19/03/2016 - 22:47
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 19/03/2016 - 23:25
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुरुवात आपण करायची आणि दुसर्‍यानी हाच्चं प्रश्ण तुम्हाला विचारला की पलटवार करायचा. ये क्या रित हुई तर्राट जोकरजी?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:03
महोदय, आम्ही हा प्रश्न जनतेच्या वतीने सदनात जनतेची हीच कामे करायला धाडलेल्या जनतेच्या प्रतिनीधींसाठी उपस्थित केला होता. ह्यात कोणती सुरवात तुम्हाला दिसली? बाकी वार कराल तर पलटवार होईलच. मी बोकाशेठला विचारलं नव्हतं, ना त्यांना उद्देशून माझी प्रतिक्रिया होती. तरी ते वैयक्तिक होत आहेत. हे आपण सोयीस्कर टाळलं ये क्या रित हुई? ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?

In reply to by तर्राट जोकर

मोदक 20/03/2016 - 22:12
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. विदा आहे का? का इथेही "मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका" असे सांगणार आहात?

In reply to by मोदक

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:15
इथे प्रत्येक प्रतिसाद हा फक्त कायदेशीर भाषेत, कुठलीही अलंकारिक भाषा इत्यादी न वापरता पुरेसे खुलासे देउन लिहिला पाहिजे असे मिपाधोरणात आहे ह्याचा विदा आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

तुमचा प्रश्ण
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
बोकोबांचा नीट विचारलेला प्रश्णः
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.
ह्याला तुमचं उत्तरः
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.
ह्यावर अपेक्षित उत्तर म्हणा किंवा योग्यं उत्तर म्हणा असं असु शकलं असतं की, मी लोकप्रतिनिधिंना प्रश्ण विचारतोय. किंबहुना मी काहीचं करत नाही हे उत्तरही चाललं असतं. बोकोबांनी कुठेही वैयक्तिक वार केलेला नाही तस्मात तुमचा सो कॉल्ड पलटवार नसुन वार आहे. तसचं हा तुमचा प्रश्णः
ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे. असा नीट प्रश्ण विचारला असेल तर कोणाची हरकत का असावी? कारण विषय होता भारतमाता की जयचा. आपण आपल्या स्वभावाला जागुन तिथे विनाकारण अत्यंत इर्रिलेवंट अश्या दुष्काळाच्या बाबतीत प्रश्ण उपस्थित करुन अवांतर करायची काडी टाकलीत. आपणास नित्यनेमाने असं अवांतर करुन स्वतःचं हसं करुन घ्यायचा छंद आहे का? कारण आपल्या टेराबायटी प्रतिसादांमधुन माहिती कमी, विनाकारण म्हणणार नाही पण सबळ कारणं नसताना ओढवलेल्या वादावाद्या आणि अवांतर जास्तं असा प्रकार असतो. त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह लिहिलतं तर इथल्या लोकांनाही नवी माहिती कळेल ना. त्यामधे टंकनशक्ती वापरलीत तर जास्तं चांगलं वाटेल. तुमच्या प्रतिसादांवरुन चांगल्या विषयांवर चांगलं लिहु शकाल असं वाटतं पण तसं घडताना मात्र क्वचितचं दिसतं. बरेचं दिवस तुम्हाला हे सांगायचं डोक्यात होतं आज सांगितलं. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:53
तुमच्यासाठी खास छोट्टासा प्रतिसाद. उकल जमली तर बघा.
जा की रही भावना जैसी. प्रभू मूरत देखी तिन तैसी.

In reply to by अद्द्या

तर्राट जोकर 21/03/2016 - 10:43
असं का वाटलं तुम्हाला? त्या छोट्ट्याशा प्रतिसादात गंभीर अर्थ आहे. कॅप्टनना टेराबायटी प्रतिसाद वाचायला नको वाटतात. परत त्यांना माझ्या प्रतिसादांवर वेळ वाया घालवायचा नाही. एकाच टीमला बॅटींग मिळणार असेल तर आम्ही बॉलींग का करावी?

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या एवढा हुशार नसल्याने किंवा रिकामा नसल्याने किंवा आपला प्रतिसादावर अगदी ३० सेकंदही वाया घालवायच्या योग्यतेचा वाटत नसल्याने आपला पास ब्वॉ!! धाग्यांवर अवांतर टाळा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भंकस बाबा 21/03/2016 - 13:19
का म्हणुन मला तर्राट जोकरच्या आयडिला मोगाचा वास येतो आहे? भ्रम असावा बहुतेक? राइट बन्धुचि का आठवण झाली बर्र?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 00:20
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच म्हटलंय. मग झालं तर. तुमच्या कुठल्याही मुद्द्यावर उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:34
(तुमच्या लेखी) समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो >> असे होते ते बोकाशेठ. वागळेंचा प्रभाव बराच टिकून आहे अजून. खरंच प्रभावशाली माणूस असला पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 09:28
आणि मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुम्ही जिथे चुकीचे वाटताय तिथे चूक म्हणणारच आणि जिथे बरोबर आहात तिथे पाठिंबाही देणारच. रच्याकने वागळ्यांचा मुद्दा चुकीचा आहे. ते जर इथे असते तर तुम्ही लिहिल्याचाही पुरावा त्यांना लागला नसता. पु.लं.चे हरितात्या जसं ' पुराव्याने शाबित करीन ' असं म्हणत तसं वागळेंचं वाक्य ' पुरावा नसला तरी शाबित करीन ' असं आहे.

इच्छा शक्ती असली कि नेता अधिकारी काहीही करू शकतो,नांदेड जिल्ह्यात आंध्रातून कॅनॉल ने पाणी आणलेलं आहे। आताचा दुष्काळ संधी मानून पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे। पाणी अडवून जिथल्या तिथे जिरवने हि काळाची गरज आहे,जमिनीवर दुष्काळ असला तरी वर्षभर वापरायला पुरेल इतका पाऊस तर नक्की पडतो,ते पाणी वाहून जाण्या ऐवजी जर शिरपूर पॅटर्न चे बंधारे बांधून जर अडवले गेले तर जमिनीत पाण्याची पातळी नक्की वाढेल ,त्यात स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे,शेताच्या बांधावरून वाहून जाणारे पाणी हे शेत तळे किंवा विहरीत टाकले तरी शेतीला उपयोगी पडू शकते,आता त्यासाठी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ह्या स्कीम चालू आहेत,सर्व कामे मुख्यमंत्रांनी बांधावर किंवा गावात येऊन स्वतः करण्याची अपेक्षा करू नये,हि कामे ग्राम सभेच्या मार्फत करता येतील ग्राम सभा(रोजगार हमी योजनेत आता पैशाचं लिमिट नाही ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचं काम करू शकते,पण मजूर तिथे काम करायला कमी पणाच मानत(आमच्याकडे तरी)ती कामे यंत्राने करायचं ठरलं तरी गावातील विरोधी मंडळी तक्रार करतात आणि अशाने काम न होता निधी परत जातो,आता मजूर जर मिळत नसेल आणि काम जर लोकहिताचे असेल तर ते यंत्रानेही करून घेतात फक्त गावात एकी पाहिजे) तेव्हढ्या सक्षम आहेत ,शहरातील व ग्रामीण भागातील नवीन इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना गच्ची च पाणी हे शोषखड्यात जिरवन बंधनकारक केलं पाहिजे ई ई. (विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता येऊ नये,कसे जमेल शेतीसंग्रहाचा त्यांना पवारांसारखा छंद होता म्हणे)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर 19/03/2016 - 20:14
नाही तुमचं ठिक आहे सर्व म्हणणं. मग ह्या सदनात पाठवलेल्यांच काम कोण भारतमाता की जय म्हणतं की नाही, त्यांना कुत्तो वैगरे म्हणावं हेच आहे असे समजायला पाहिजे. वरील प्रकरनात नेत्यांची इच्छाशक्ती कुठे आहे ते दिसते, राज्यांचे प्रश्न असेच एका फटक्यात निकालात काढन्यासाठी दिसली तर तो सुवर्णक्षण.

श्रीगुरुजी 19/03/2016 - 18:34
वारीस पठाणने भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यावर अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस त्यावर खर्च करून शेवटी त्याला निलंबित करणे हा मूर्खपणा होता. त्यापेक्षा तो दिवस इतर काही महत्त्वाच्या कामाकरीता सत्कारणी लावता आला असता. अर्थात असल्या विषयांवर पूर्ण दिवस घालविणे हे नवे नाही. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या एका निमंत्रण पत्रिकेत जोतिबा फुल्यांचा उल्लेख/नाव नव्हते या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी गोंधळ घालून एक संपूर्ण दिवस त्यावर खर्ची घातला होता.

सरकारने अशा लोकांना इग्नोर करावं आणि आपल्या कामात लक्ष द्यावं. आणि समजा इग्नोर करावं असं वाटत नाही तर त्यांच्याविरूद्ध हिडन अजेंडा राबवावा.

गॅरी शोमन 20/03/2016 - 21:30
असल्या लोकांना संसद / विधानसभा सदस्य म्हणुन शपथ घेतानाच त्या मसुद्यात बदल करुन गोपनियता इ. बरोबर राष्ट्रभक्ती जागृत ठेऊ तसेच त्याचा भाग म्हणुन भारत माता की जय या सारख्या घोषणा किंवा कार्येक्रमात भाग घेणे अनिवार्य करणे आवश्यक ठेवावे. मला तर असे वाटते ( हा संशोधनाचा विषय आहे ) की वारीस पठाण किंवा ओवैसी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या कार्येक्रमात नक्कीच जाणे टाळत असणार कारण हे तरी कुठे घटनेत लिहले आहे.

ज्या कारणासाठी ते भारताचा माता असे उल्लेख करणे टाळतात त्या मानसिकतेला कट्टर पणाची हिंदू द्वेषाची त्याहून महत्वाचे आम्ही आधी मुसलमान आहोत मग भारतीय ही विचारसरणी मुस्लिम समाजात रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याला आक्षेप घेणे भारतीय म्हणून मला धोकादायक वाटते कारण उद्या ह्याच विचारसरणीचा प्रादुर्भाव खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणार . राष्ट्रवादीचा नबाब मलिक ह्यांच्या साम्राज्याला तडा देऊन त्यांचा भावाला आमच्या कुर्ल्यात महानगर पालिकेत पाडून सेनेचा उमेदवार निवडणून येण्यास ओविसी चा पक्ष कारणीभूत ठरला.अबू आझमी हवा कि ओविसी असा प्रश्न मुस्लिम जनतेपुढे आला तर युती त्याकडे कानडोळा करते म्हणूनच ओवीसी ला निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात भाषणबंदी करत नाहीत मराठवाडा हैद्राबाद जुने नाते आहे व मुंबईत मतदार ओविसी ला भुलतात त्याला मानतात म्हणून राष्ट्रवादी कोन्ग्रेज एवढेच कशाला जावेद सारखे दीड शहाणे वैतागून कधी नव्हे ते युतीच्या समवेत युती करून ओविसी ला ठोकतात. ह्यावर एक दिवस वाया गेला नाही असे मला वाटते एरवी सुद्धा विधानसभेत असे काय दिवे लावतात , हतबल व विखुरलेले विरोधक राष्ट्रवादाच्या मुद्यावर युतीला साथ देतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील राष्ट्रीय नेत्यांना झाले ते बरोबर आ चूक ह्याचे राजकीय गणित अजून मांडता आले नाही आहे तर डाव्याच्या अधीन प्रसार माध्यमे जेव्हा राष्ट्रवादाचे प्रशस्ती पत्रक वाटायचा अधिकार ह्यांना कोणी दिला असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ह्या नावावर उमर कानैह्या ला वाचवू पाहतात व भाजपच्या विरुद्ध राजकीय पोळी पिकावू पाहतात त्यांना ओविसी प्रकरणामुळे एक पाऊल माघारी घ्यावे लागते नाहीतर उमर चे भाषण ह्याची देही ह्याची डोळा जनतेला दाखवले गेले असते. किंबहुना ओविसी ने उमरच्या जामिनाच्या निकालाच्या काही दिवस आधी हे प्रकरण उकरले तेव्हा तो सरकारचा डू आयडी असावा असेही त्यांना वाटू शकते खरे तर कोन्ग्रेज मुक्त भारत मोहिमेस ओविसी ची भाजपला जहि प्रमाणात मदत होते बंगाल आसाम मध्ये तो जाऊन कितपत प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही. पण त्यावर अजून भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, व तो जय हिंद म्हणतो तेव्हा तो राष्ट्रद्रोही ठरत नाही मात्र मुसलमानांना धर्म निरपेक्षतेच्या दलदलीतून तो बाहेर काढून आपल्या दावणीला बांधत आहे हे प्रयत्न सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडतील पण भविष्यात देशात एखाद्या मुद्यावरून मुस्लिम समाजाकडून अराजकता पेटवून आपले राजकारण करण्याचे त्याचे आय एस आय ते चीन सगळ्यांना सोयीचे ठरतील डावे सध्या बंगाल मध्ये दर्गे मशिदी मध्ये जायला लागले आहेत ममता आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करत आहे आसाम मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा ओविसी त्यांचे राजकारण अनेकांच्या पथ्यावर व अनेकांच्या मुळावर येणार हे येत्या राज्यातील निवडणुकात दिसून येणार आहे बात निकली हे तो दूर तक जायेगी

दा विन्ची 20/03/2016 - 23:07
महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चेची पातळी कधीच लयाला गेली आहे. पण वरच्या चित्रफिती मधली भाषा मात्र खरेच चिंताजनक आहे. सरळ सरळ रस्त्यावरच्या फाळकुट दादासारखी भाषा आहे. खरे तर अशी भाषा वापरल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकी त्यांचा प्रसिद्धीचा हेतू मात्र बर्यापैकी साध्य झाला असेल विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही हे मात्र खरे.

कनैह्या सारख्या उमरच्या अनेकांनी मुलाखती पार पडल्या नाहीत ह्याचे श्रेय ओविसी ला जाते किंबहुना मुस्लिम समाजातील एक असंतुष्ट तरुण दिल्ली विद्यापीठात शिकतो व लोकशाहीच्या मर्यदा पाळून मुस्लिम समाजाला दिल्लीत समाजात वावरतांना काय त्रास होते हे मांडण्याचा प्रयत्न करतो तोच तरुण जे एन यु मध्ये येतो त्याच्या मनातील असंतोषाला तेथील प्राध्यापक कम्युनिस्ट साच्यात ओततात मग हा नवीन कॉम्रेड आपला पूर्वीचा अजेंडा कम्युनिस्ट आवरणाखाली मोठमोठ्याने लोकशाहीला लाथ मारून राबवतो ,कार्यक्रम करतो ह्यातून मुस्लिम समाजाला लाल झेंड्याखाली आणण्याचा नक्षलवादी व दहशतवादी अशी युती करून सरफरोश मध्ये दाखवले तसे आय एस आय ची शस्त्रे नक्षलवादि लोकांच्या हाती पाडून अल्ट्रा कम्युनिस्ट अजेंडा राबविण्याचा ये च्यु री चा च्या पक्षाचे कुटील कारस्थान आहे. गमावलेला जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. बिहार मधून नेपाळ व बंगाल मधून बांगलादेश मध्ये नक्षलवादी गेले तर तर आय एस आय त्यांना प्रशिक्षित करून भारतासाठी फार मोठी डोकेदुखी निर्माण करू शकते नेपाळ व बांगलादेश मधील पाकिस्तानी प्रभाव कमी केला पाहिजे असे वाटते .

सुज्ञ 21/03/2016 - 00:25
अर्धवट माहितीवर आणि विचारांवर लोक किती जोपासले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यातील फरक आजूनही लोकांना कळत नाही हे खरच दुर्दैव बाकी विदुषकी प्रतिक्रिया बद्दल काय लिहावे .. आक्रस्ताळेपणा आणि सम्यक चर्चा यातील फरक कळावयास हवा ... आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही देशद्रोही असे स्वताच ठरवून घ्यायचे व त्याप्रमाणे युक्तिवाद करायचा हे कन्टाळवाणे झ्हाले आता .. असो यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर परत कधीतरी .. पण या विदुषकी प्रतिक्रियांमुळे एका चांगल्या संस्थळाची खरच दुर्दशा होत आहे ... माझ्ही सर्व वैचारिक सभासदांना विनंती की या विदुषकी भासणार्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवता आली तर पाहावे .. असल्या निव्वळ धूळउडव्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे

गॅरी शोमन 21/03/2016 - 12:04
भाजप आणि काँग्रेस खोटे खोटे का होईना भारतमाता मुद्यावर एकत्र आलेले दिसले. तो दिवस भारताच्या इतिहासात सुदीन असेल जेव्हा हे दोन्ही पक्ष खरे खरे एकत्र येऊन देशद्रोही अजेंड्यावर काम करणारे कम्युनिस्ट असोत की अजुन कोणी यांना संपवतील.

मृत्युन्जय 21/03/2016 - 14:56
बाकी सगळे ठीक आहे. पण या कारणावरुन वारिस पठाण ला निलंबित करायचे अधिकार विधानसभेला आहेत का? आणी ही कारवाई कायदेशीर आहे का ? वारिस पठाणा विरुद्धा निंदाव्यजनक ठराव पास करणे हे नक्कीच कायदेशीर असले असते. पण निलंबनाची कारवाई योग्य ठरते की नाही याबद्दल शंका आहे. पठाण लोकशाही मार्गाने लोकांछ्या मतांनी निवडुन आलेला उमेदवार आहे. त्याने बेकायदा कृत्ये केली आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत निलंबन वैध ठरेल असेल वाटत नाही (णंतरही तो विधानसभेचा अधिकार आहे असे वाटत नाही). निलंबनाचे खरे कारण लपवले तर जात नाही आहे ना?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 21/03/2016 - 15:17
सहमत. बहुदा शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबन असे काहीतरी केले असेल. वरती एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, या प्रकरणात देशभक्तीपेक्षा "शत्रुचा शत्रु तो आपला दोस्त" या न्यायाने सर्व पक्ष एकमुखाने एकत्र आले असावेत. याची जास्त शक्यता वाटत आहे.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 21/03/2016 - 15:45
काहीच कळत नाहीये.. वारीस पठाणला का निलंबित केले, आणि एव्हढा राजकीय (अ)शहाणपणा का दाखवला गेला हे माहीत नाही. या घटनेचा निषेधच केला पाहिजे. विशषतः मला अजून एक गोष्ट कळत नाहीये ती म्हणजे कोंग्रेस आणि राकाँ ने पण त्याला दिलेला पाठिंबा. त्यातून बर्‍याच शक्यता निघतात १. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या मागे फरफटत गेलाय. हे लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आहे. २. विरोधकांना सत्ताधार्ञांचा हिंदुत्ववादी अजेंडा हायजॅक करायचाय.. किंवा हळूहळू त्यांची वाटचाल देखील हिंदू अनुनयाच्याअ दिशेने सुरू आहे.. याला मी वाईट म्हणणार नाही, पण त्याची परिणीती जर अश्या घटनांमध्ये होणार असेल तर ते नक्कीच वाईट म्हटले गेले पाहिजे. ३. हे स्कोअर सेटलिंग आहे. - तसे असेल तर मात्र याबद्दल काही न बोलणे उत्तम. कारण ज्याप्रकारे सगळे याबद्दल मौन बाळगून आहेत ते पाहता हे प्रकरण तसे सोपे वाटत नाहीये.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 18:42
उसने देशप्रेम दाखवायच्या नादात सर्वच पक्ष भरकटत गेलेले आहेत. पप्पूने जेएनयूमधे जे अभिव्यक्तिस्वातंत्रबाबत तारे तोडले त्याला पुष्कळसा कॉंग्रेसचा अंतर्गत विरोध असावा.यात कॉंग्रेसने हात चांगलेच भाजुन घेतले आहेत. आत्ताच पाहिलेल्या बातमित थरूरसाहेब कन्हैयाची तुलना शहीद भगतसिंग बरोबर करत होते. बातमी विरते ना विरते तोपर्यंत गुलाम नबी आझादानी हे थरूरचे वैयक्तिक मत आहे व् याचा पक्षाचा काही संबंध नाही हे स्पष्ट केले. अनेक कॉंग्रेसिना पप्पुच्या बाबतीत पण हेच म्हणायचे असेल पण तो पडला नेहरू खान्दानाचा वारस , मग तो चूक कसा असेल? वारिस पठाणच्या वेळी मात्र पप्पुचि काही प्रतिक्रिया येण्याच्या आधीच कोंग्रेसी उदक सोडून मोकळे झाले. आता पंजेवाले पुढे आले बघितल्यावर इशरत जहाँ प्रकरणात तोंड पोळलेले घड्याळवाले कसे मागे रहातील? आले ते पण! तसे पण महाराष्ट्रात आघाडीचा पत्ता कापण्यात ओवेसी आणि कंपनी आघाडीवर होती, यानी विचार केला आता आलेच आहेत तर मारून घेऊया चार पैजारा, तेवढीच् देशभक्ति दाखवुन होईल.

वाजपेयी अडवाणी युगात व मोदी शहा पर्वात हाच मोठा फरक आहे राष्ट्रवादावर वाजपेयी सरकारला धर्मांध असे लेबल चिटकवून राजकीय अस्पृश्य ठरणारे विरोधक मोदी पर्वात त्यांच्या पाठी फरफटत आले आहे, कनैह्या प्रकरण सरकारने योग्य पद्ध्द्तीने हाताळले नाही असे विधान करण्या लोकांची राजकीय अपरीक्वता पुढील अश्या बर्याच घटनाच्या वरून सिद्ध होईल. शहा ह्यांच्या घरी चाणक्य व सावरकारंची तसबरि आहेत तर कोन्ग्रेज च्या लोकांच्या घरी गांधी व नेहरू तसबरि लावणे वेगळे व त्या लोकांच्या राजकीय चातृर्याच्या राजकीय जीवनात वापर करणे ही वेगळी गोष्ट असते. सेनला शाही फेकून जे साध्य करता आले नाही ते काळ्या डगले वाल्यानी साध्य केले.ह्याने समाजातील एका गटात भाजपच्या कट्टर प्रतिमा संवर्धन आपसूक झाले सेनेला भाजपला पाठिबा देण्यापासून गत्यंतर उरले नाही. अरुणाचल उत्तरांचल आणि काही पुढील एखाद्या वर्षात ४५ वरून १० ते २० खासदारावर कोन्ग्रेज आणण्याचे मनसुबे भाजपचे असावेत राज्यसभेत बहुमत हवे असेल त्याद्वारे लोकहितवादी विधायाके विनासायास पास करून घ्यायची असतील तर सेक्युलर उर्फ फेक्युलर नांगी ठेसायला ओविसी कार्ड महत्वाचे ठरेल, बात निकली हे तो दूर तक जायेगी.हाच निलंबन नाट्याचा अन्वयार्थ आहे

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दा 21/03/2016 - 18:45
मागे कुठेतरी गॅरीभौंनी लिहिले होते, ज्याच्याशी मे सहमत आहे - ते पुन्हा एकदा (माझ्या शब्दात) लिहितो - काँग्रेसला संपवायला जर भाजपा ओवैसीचा उपयोग करून घेत असेल, तर त्यासारखे करंटेपण नाही.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 21:54
पाकिस्तानी सरळ गोळ्या घालतात पण ओवैसी आपल्याच बाजूला गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या रहीम चाचाला,सुलतानभाईला, सबीना खालाला हिंदुच्या विरोधात भड़कवत आहेत.

In reply to by आनन्दा

भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत. नुकतेच संप्पण झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे. मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत, ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात. तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही. त्यांच्या विचार्धारशी अशांत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे, त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे. त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.