मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेन वॉर्नची अकाली एक्झिट

किसन शिंदे ·

जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न गोलंदाजीला आला म्हणजे आपल्या विकेट्स काढणार अशी एक धाकधुक तो गोलंदाजीला आला म्हणजे असायची. सचिनने त्याला धु धु धुतल्यावर सचिन मला स्वप्नातही धुतोय असे खेळाडूवृत्तीने सांगणारा, हातभर बॉल आत-बाहेर काढत आपल्या एका ख़ास शैलीत छोट्याशा रनप घेऊन गोलंदाजी करणारा, आपले कपाळावर येणारे केस बोटांनी मागे ढकलणा-या या जगप्रसिद्ध क्रिकेटपटूची अशी अचानक एक्झिट दुःखद आहे. कायम स्मरण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

रिस्ट बँड लावलेले त्याचे ते जाडजुड मनगट आणि त्या मनगटाच्या जोरावर हातभर वळवलेला चेंडू खेळताना भल्या भल्यांची हबेलांडी उडताना पहायला मजा यायची. जगातल्या कुठल्याही मैदानावर चेंडू वळावण्याची ताकद असलेले दोनच गोलंदाज, एक मुरली आणि दुसरा शेन वॉर्न. संपूर्ण क्रिज चा तो यथेच्च वापर करायचा. फलंदाजावर दबाव आणण्याकरता कोणत्याही थरला जायला तो मागे पुढे पहायचा नाही. विचित्र फिल्डिंग लावणे, खोटी अपिल करणे इत्यादी तो बिनदिक्कत करायचा. सचिनची आणि त्याची जुगलबंदी बघायला मजा यायची. सचिन अतिशय सहज पणे त्याला खेळून काढायचा. पण एकदा त्याला सेहवागनेही खुप दमवले होते. मला आठवते ती सेहवागची चेपॉकच्या मैदानावरची खेळी. इरफान पठाणच्या साथीने त्याने यशस्वी पणे किल्ला लढवला होता. आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून संघाकरता खेळणारा सेहवाग आणि त्याची विकेट काढण्यासाठी जीवापाड धडपड करणारा शेनवॉर्न अजूनही लक्षात आहेत. तो जिकडे कुठे असेल तिकडे मजेत असेल. पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

च्यायला, काय बॉल वळायचे याचे. आपल्याकडे असे फक्त आपल्या पिढीत, नरेंद्र ( हे राम) हिरवाणीचेच चेंडु असे असे वळतांना पाहिले. अनिल कुंबळेचे बॉल टाकतांना हातपाय सगळे वाकडे तिकडे वळतात, पण बॉल देवाच्या भरवशावर वळाले तर वळाले. भज्जी पण तसाच, त्याची तर मला फार दया येते. बाकी, कधी कधी कुंबळे लेग ब्रेक वगैरे भारी टाकायचा पण, पण फिरकी म्हटलं की बॅट्समन नुसता नाचत राहीला पाहिजे, असे माझे व्यक्तीगत मत आहे. आणि ते नाचवले शेन वॉ यांनी काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

क्रिकेटमधे डावखुरे फलंदाज व लेगस्पिन गोलंदाजी करणारे फिरकीपटू नैसर्गिकपणे इतरांपेक्षा अधिक कलात्मक वाटतात. शेन वॉर्नच्या गोलंदाजीमधे यांत्रिकपणपेक्षा कलात्मकता ठासून भरलेली आहे असे जाणवत राहायचे. हाडाच्या क्रिकेट रसिकांना खेळाचा मनमुराद आनंद शेन वॉर्नची गोलंदाजी पाहताना पुरेपूर मिळत राहायचा. विश्वचषकांमधले महत्त्वाच्या सामन्यांतही अवघड परिस्थितीत मोक्याच्या क्षणी बळी घेऊन शेन वॉर्न सामन्यांचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकवायचा. त्याच्या अकाली मृत्यूमुळे दु:ख झाले. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ऐनवेळी या विषयावर केलेले थोडक्यात पण संतुलित संतुलित लेखन भावले.

गामा पैलवान 05/03/2022 - 19:58
शेन वॉर्न यास श्रद्धांजली. गेल्या ऑगस्टात तो करोनामुळे रुग्णालयात दाखल होता. त्या वेळेस श्वासोत्तेजकही लावला होता. कदाचित लस दिलेली असू शकते. त्या लशीच्या दुष्परिणामामुळे जीव गेलेला असू शकतो. करोनालशीपायी हृदयाचा दाह होऊन हृत्शूल बळावून ( हार्ट अॅटॅक येऊन ) जीव गेल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. तीव्र चयापचय असलेले खेळाडू, तरुण वगैरे गटांत याचे प्रमाण अधिक आहे. ज्योकोव्हिचने लस नाकारून चांगला पायंडा पाडला आहे. -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लस घेतलेल्या माणसांचे किंवा मदणबाण यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :)

In reply to by धर्मराजमुटके

लस घेतलेल्या माणसांचे किंवा गा.पै. यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :) स्वसंपादनाची सुविधा नसल्यामुळे मदणबाण माफ करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by गामा पैलवान

त्यामुळे, लशीचा कुठल्या माणसावर, काय परिणाम होतो? हे सांगता येत नाही ... त्यामुळे, तुमच्या तर्काला ठाम नकार देता येत नाही... कुणाला दोन पेग दारू पुरते तर कुणाला 14 पेग ... हो ... 14 पेग रिचवणारा बघीतला आहे ...

In reply to by गामा पैलवान

जेम्स वांड 08/03/2022 - 08:49
कदाचित लस दिलेली असू शकते.
तुम्ही एकंदरीत मजेशीर माणूस असल्याचे वाटत असे, आज कन्फर्म झाले बुआ एका कदाचितवर अख्खी ष्टोरी ! तुम्ही ज्या गतीने कॉन्स्पिरसी थेअरी प्रसवता ते पाहता आपण पटकथा लेखक व्हायला हवे होतात. &#129315 &#129315 &#129315 &#129315

In reply to by जेम्स वांड

गामा पैलवान 10/03/2022 - 20:32
जेम्स वांड, फक्त शक्यता व्यक्त केली त्यास तुम्ही आख्खी ष्टोरी म्हणता? बाकी, मी मजेशीर माणूस आहेच. जिवंत राहायचं असेल तर थोडीफार मजा करायला हवीच, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

उत्खनक 05/03/2022 - 22:17
काय अफाट कलाकारी ती! कमालीचा खडूसपणा भरलेला पण त्यामागची ती कलाकारीची दमदार बैठक नजाकत द्यायची! भारतीय उपखंडात त्यामानानं कमी चालला वॉर्न पण बाकी जगात धुमाकूळ घातलेला त्यानं. बिरुटेसर वर म्हणतात तसे अगदी अक्षरशः बोटांवर नाचवायचा तो! आज पेपरातच वाचली डायरेक्ट बातमी... जबर धक्का बसला. आणि जायच्या १२च तास आधी म्हणे त्यानं रॉडनी मार्शना श्रद्धांजलीचं ट्वीट केलेलं होतं. चटका लावून जाणारा शेवट.. :-(

श्रद्धांजली! कधी काळी शेन वॉर्नची नक्कल करत बॉलींग टाकत होतो. खरंच एक महान बॉलर होता तो. मुरली पेक्षा कधी पण तोच आवडत होता. कागदावर कदाचित मुरली असेल सरस पण माझा आवडता बॉलर म्हणजे वॉर्न!

In reply to by उगा काहितरीच

श्रीगणेशा 06/03/2022 - 20:39
गल्ली क्रिकेटमधे मीही बऱ्याचदा शेन वॉर्नची नक्कल करायचो. मुरलीधरनच्या ऑफस्पिनपेक्षा शेन वॉर्नची लेगस्पिन गोलंदाजी जास्त जादुई वाटायची. श्रद्धांजली _/\_

सौंदाळा 07/03/2022 - 12:35
श्रद्धांजली! फिरकीचा जादूगार आणि ज्याने भारताच्या कितीही विकेट घेतल्या तरी त्याचा राग आला नाही कधीच. (मॅकग्रा, गिलेस्पी, ली, कस्प्रोविच वगैरेच्या बाबतीत असे कधी वाटले नाही) रविंद्र जडेजाला पैलु पाडण्याचे काम पण पहिल्या आयपील सिझन मधे वॉर्नने केले. आजच वॉर्नच्या हॉटेलमधील खोलीत आणि टोवेलवर रक्ताचे डाग सापडले अशी बातमी वाचली. त्यामुळे घातपाताचा संशयपण आहे आणि त्या दिशेने तपास केला जाईल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ते रक्ताचे डाग सीपीआर देताना झालेल्या जखमेमुळे होते असे परवा एका बातमीत वाचले होते. आता पटकन ती बातमी सापडली नाही. स्थानिक पोलिसांनी चौकशीअंती शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच झाला आहे हे स्पष्ट केले आहे - Shane Warne died of natural causes - Thai police .

जेम्स वांड 08/03/2022 - 08:46
गोलंदाजी असो, खाणे अन खासकरून पिणे असो, लफडी कुलंगडी करणे असो पोरी फिरवणे असो वा मैत्री करणे निभावणं असो, वॉर्न वॉज वॉर्न ! प्रोफेशनली अमेझिंग माणूस च्यामारी. इतका की ब्रॅडमनने आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी दोनच क्रिकेटर्स बोलवले होते, एक तेंडुलकर अन दुसरा वॉर्न ! वॉर्नी, रेस्ट इन पीस मेट ! .

गामा पैलवान 29/03/2022 - 19:43
लोकहो, शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन वॉर्न याने बापाच्या मृत्यूसाठी लशीस जबाबदार धरलं आहे. इंग्रजी बातमी बातमी ( हटवलेली ) : https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/ वरील बातमीची प्रतिराशी ( गूगल क्याश ) : https://webcache.googleusercontent.com/search?q=cache:tsLvb2YQz0UJ:https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=uk प्रतिराशी गूगलकडून उडवली जाण्याआधी लेख वाचून घ्या. अन्यथा माझ्याकडे दुसरी प्रत आहे. जॅकसन वॉर्नचं चलचित्र : https://www.thetruthseeker.co.uk/wordpress/wp-content/uploads/2022/03/VID-20220328-WA0003-Shane-warne.mp4 वरील बातमी व चलचित्रानुसार करोनाची लस घेतल्यावर शेन वॉर्नास छातीदुखी सुरू झाली. तिच्यावर उपचार घेण्यासाठी म्हणून तो थायलंडात गेला. तिथे त्याची प्रकृती अचानक गंभीर होऊन तो वारला. काही तासांपूर्वी रॉडनी मार्श हा माजी क्रिकेटपटूही अशाच काही कारणाने वारला होता. जॅकसन वॉर्नच्या म्हणण्यानुसार त्याचा बाप शेन हा व्यवस्थाग्रही ( सिस्टीम सपोर्टर ) होता. त्यानुसार शेनने लस घेतली होती. आणि नेमकी तीच उलटली. जॅकसन वॉर्न पुढे म्हणतो की प्रस्थापितांतील उच्चपदस्थांना ही लस नसून विष आहे हे माहित आहे. मग त्यांनी लस नाकारायला हवी होती. पण ते ही दिसंत नाही. म्हणजे तो सूचित करतोय की, लस घेणारे प्रस्थापित उच्चपदस्थ डोक्याने बथ्थड आहेत. तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात. फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाबुराव 30/03/2022 - 12:19
तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात.
देवा पांडुरंगा ! कसं सुचतं यांना इतकं जीवघेणे लिहायला. तीसरा बुष्टर ढोस घ्यायचा कंफिडंस लूज झाला हे सगळं वाचून.

In reply to by बाबुराव

गामा पैलवान 30/03/2022 - 18:43
बाबुराव, फक्त एकंच कॉन्फिडन्स अंगी असू द्या. तो म्हणजे कोणी कोव्हिडच्या लशीचं नाव काढलं तर त्याच्या कानाखाली जोरदार जाळ काढायचा कॉन्फिडन्स. यापेक्षा तुम्हांस इतर कशाचीही जरुरी नाही. कोव्हिड लशीची तर नाहीच नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुरिया 31/03/2022 - 13:37
तुम्ही आजपर्यंत किती कानाखाली जाळ काढलाय खरोखर. आपल्या भावना बघता एव्हाना वडवानल पेटला असेल राणीदेशात.

चौकस२१२ 30/03/2022 - 04:47
फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. हे विधान अतिशय बेजबाबदार आहे असले मिपावरचे संदेश ना लक्षात घेता लोकांनी आप लया देशातील वयद्यकीय सल्ला लक्षात घयावा .. सुन्यास अधिक सांगणे ना लागे

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान 30/03/2022 - 18:40
तरुण खेळाडू पोरं हार्टअॅटकने कशी टपाटप मरताहेत ते वाचून पहा (इंग्रजी दुवा) : https://newspunch.com/three-fully-jabbed-top-cyclists-suffer-major-heart-attacks-two-dead-doctors-baffled/ आणि म्हणे तत्ज्ञांना माहित नाहीये cardiac arrhythmia मागचं कारण काय आहे ते. घ्यायचा का डॉक्टरांचा सल्ला ? घंटा तिच्यायला कोव्हिडचा सल्ला! लस हे एक जैविक हत्यार आहे. तुम्हाआम्हाला ठार मारण्यासाठी खास विकसित केलेलं. घ्यायचंय टोचून? -गा.पै.

गामा पैलवान 04/04/2022 - 19:14
यंदा तब्बल १५ खेळाडूंनी मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून अंग काढून घेतलंय ( इंग्रजी दुवा ) : https://thelibertydaily.com/buried-bombshell-tennis-world-rocked-as-fifteen-fully-vaccinated-players-unable-to-finish-miami-open/ लशीचे दुष्परिणाम उघड दिसंत असतांना सगळी वर्तमानपत्रं मूग गिळून गप्प बसलीत. घ्या सुया टोचून अन व्हा जायबंदी. -गा.पै.

जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न गोलंदाजीला आला म्हणजे आपल्या विकेट्स काढणार अशी एक धाकधुक तो गोलंदाजीला आला म्हणजे असायची. सचिनने त्याला धु धु धुतल्यावर सचिन मला स्वप्नातही धुतोय असे खेळाडूवृत्तीने सांगणारा, हातभर बॉल आत-बाहेर काढत आपल्या एका ख़ास शैलीत छोट्याशा रनप घेऊन गोलंदाजी करणारा, आपले कपाळावर येणारे केस बोटांनी मागे ढकलणा-या या जगप्रसिद्ध क्रिकेटपटूची अशी अचानक एक्झिट दुःखद आहे. कायम स्मरण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

रिस्ट बँड लावलेले त्याचे ते जाडजुड मनगट आणि त्या मनगटाच्या जोरावर हातभर वळवलेला चेंडू खेळताना भल्या भल्यांची हबेलांडी उडताना पहायला मजा यायची. जगातल्या कुठल्याही मैदानावर चेंडू वळावण्याची ताकद असलेले दोनच गोलंदाज, एक मुरली आणि दुसरा शेन वॉर्न. संपूर्ण क्रिज चा तो यथेच्च वापर करायचा. फलंदाजावर दबाव आणण्याकरता कोणत्याही थरला जायला तो मागे पुढे पहायचा नाही. विचित्र फिल्डिंग लावणे, खोटी अपिल करणे इत्यादी तो बिनदिक्कत करायचा. सचिनची आणि त्याची जुगलबंदी बघायला मजा यायची. सचिन अतिशय सहज पणे त्याला खेळून काढायचा. पण एकदा त्याला सेहवागनेही खुप दमवले होते. मला आठवते ती सेहवागची चेपॉकच्या मैदानावरची खेळी. इरफान पठाणच्या साथीने त्याने यशस्वी पणे किल्ला लढवला होता. आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून संघाकरता खेळणारा सेहवाग आणि त्याची विकेट काढण्यासाठी जीवापाड धडपड करणारा शेनवॉर्न अजूनही लक्षात आहेत. तो जिकडे कुठे असेल तिकडे मजेत असेल. पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

च्यायला, काय बॉल वळायचे याचे. आपल्याकडे असे फक्त आपल्या पिढीत, नरेंद्र ( हे राम) हिरवाणीचेच चेंडु असे असे वळतांना पाहिले. अनिल कुंबळेचे बॉल टाकतांना हातपाय सगळे वाकडे तिकडे वळतात, पण बॉल देवाच्या भरवशावर वळाले तर वळाले. भज्जी पण तसाच, त्याची तर मला फार दया येते. बाकी, कधी कधी कुंबळे लेग ब्रेक वगैरे भारी टाकायचा पण, पण फिरकी म्हटलं की बॅट्समन नुसता नाचत राहीला पाहिजे, असे माझे व्यक्तीगत मत आहे. आणि ते नाचवले शेन वॉ यांनी काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

क्रिकेटमधे डावखुरे फलंदाज व लेगस्पिन गोलंदाजी करणारे फिरकीपटू नैसर्गिकपणे इतरांपेक्षा अधिक कलात्मक वाटतात. शेन वॉर्नच्या गोलंदाजीमधे यांत्रिकपणपेक्षा कलात्मकता ठासून भरलेली आहे असे जाणवत राहायचे. हाडाच्या क्रिकेट रसिकांना खेळाचा मनमुराद आनंद शेन वॉर्नची गोलंदाजी पाहताना पुरेपूर मिळत राहायचा. विश्वचषकांमधले महत्त्वाच्या सामन्यांतही अवघड परिस्थितीत मोक्याच्या क्षणी बळी घेऊन शेन वॉर्न सामन्यांचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकवायचा. त्याच्या अकाली मृत्यूमुळे दु:ख झाले. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ऐनवेळी या विषयावर केलेले थोडक्यात पण संतुलित संतुलित लेखन भावले.

गामा पैलवान 05/03/2022 - 19:58
शेन वॉर्न यास श्रद्धांजली. गेल्या ऑगस्टात तो करोनामुळे रुग्णालयात दाखल होता. त्या वेळेस श्वासोत्तेजकही लावला होता. कदाचित लस दिलेली असू शकते. त्या लशीच्या दुष्परिणामामुळे जीव गेलेला असू शकतो. करोनालशीपायी हृदयाचा दाह होऊन हृत्शूल बळावून ( हार्ट अॅटॅक येऊन ) जीव गेल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. तीव्र चयापचय असलेले खेळाडू, तरुण वगैरे गटांत याचे प्रमाण अधिक आहे. ज्योकोव्हिचने लस नाकारून चांगला पायंडा पाडला आहे. -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लस घेतलेल्या माणसांचे किंवा मदणबाण यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :)

In reply to by धर्मराजमुटके

लस घेतलेल्या माणसांचे किंवा गा.पै. यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :) स्वसंपादनाची सुविधा नसल्यामुळे मदणबाण माफ करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by गामा पैलवान

त्यामुळे, लशीचा कुठल्या माणसावर, काय परिणाम होतो? हे सांगता येत नाही ... त्यामुळे, तुमच्या तर्काला ठाम नकार देता येत नाही... कुणाला दोन पेग दारू पुरते तर कुणाला 14 पेग ... हो ... 14 पेग रिचवणारा बघीतला आहे ...

In reply to by गामा पैलवान

जेम्स वांड 08/03/2022 - 08:49
कदाचित लस दिलेली असू शकते.
तुम्ही एकंदरीत मजेशीर माणूस असल्याचे वाटत असे, आज कन्फर्म झाले बुआ एका कदाचितवर अख्खी ष्टोरी ! तुम्ही ज्या गतीने कॉन्स्पिरसी थेअरी प्रसवता ते पाहता आपण पटकथा लेखक व्हायला हवे होतात. &#129315 &#129315 &#129315 &#129315

In reply to by जेम्स वांड

गामा पैलवान 10/03/2022 - 20:32
जेम्स वांड, फक्त शक्यता व्यक्त केली त्यास तुम्ही आख्खी ष्टोरी म्हणता? बाकी, मी मजेशीर माणूस आहेच. जिवंत राहायचं असेल तर थोडीफार मजा करायला हवीच, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

उत्खनक 05/03/2022 - 22:17
काय अफाट कलाकारी ती! कमालीचा खडूसपणा भरलेला पण त्यामागची ती कलाकारीची दमदार बैठक नजाकत द्यायची! भारतीय उपखंडात त्यामानानं कमी चालला वॉर्न पण बाकी जगात धुमाकूळ घातलेला त्यानं. बिरुटेसर वर म्हणतात तसे अगदी अक्षरशः बोटांवर नाचवायचा तो! आज पेपरातच वाचली डायरेक्ट बातमी... जबर धक्का बसला. आणि जायच्या १२च तास आधी म्हणे त्यानं रॉडनी मार्शना श्रद्धांजलीचं ट्वीट केलेलं होतं. चटका लावून जाणारा शेवट.. :-(

श्रद्धांजली! कधी काळी शेन वॉर्नची नक्कल करत बॉलींग टाकत होतो. खरंच एक महान बॉलर होता तो. मुरली पेक्षा कधी पण तोच आवडत होता. कागदावर कदाचित मुरली असेल सरस पण माझा आवडता बॉलर म्हणजे वॉर्न!

In reply to by उगा काहितरीच

श्रीगणेशा 06/03/2022 - 20:39
गल्ली क्रिकेटमधे मीही बऱ्याचदा शेन वॉर्नची नक्कल करायचो. मुरलीधरनच्या ऑफस्पिनपेक्षा शेन वॉर्नची लेगस्पिन गोलंदाजी जास्त जादुई वाटायची. श्रद्धांजली _/\_

सौंदाळा 07/03/2022 - 12:35
श्रद्धांजली! फिरकीचा जादूगार आणि ज्याने भारताच्या कितीही विकेट घेतल्या तरी त्याचा राग आला नाही कधीच. (मॅकग्रा, गिलेस्पी, ली, कस्प्रोविच वगैरेच्या बाबतीत असे कधी वाटले नाही) रविंद्र जडेजाला पैलु पाडण्याचे काम पण पहिल्या आयपील सिझन मधे वॉर्नने केले. आजच वॉर्नच्या हॉटेलमधील खोलीत आणि टोवेलवर रक्ताचे डाग सापडले अशी बातमी वाचली. त्यामुळे घातपाताचा संशयपण आहे आणि त्या दिशेने तपास केला जाईल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ते रक्ताचे डाग सीपीआर देताना झालेल्या जखमेमुळे होते असे परवा एका बातमीत वाचले होते. आता पटकन ती बातमी सापडली नाही. स्थानिक पोलिसांनी चौकशीअंती शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच झाला आहे हे स्पष्ट केले आहे - Shane Warne died of natural causes - Thai police .

जेम्स वांड 08/03/2022 - 08:46
गोलंदाजी असो, खाणे अन खासकरून पिणे असो, लफडी कुलंगडी करणे असो पोरी फिरवणे असो वा मैत्री करणे निभावणं असो, वॉर्न वॉज वॉर्न ! प्रोफेशनली अमेझिंग माणूस च्यामारी. इतका की ब्रॅडमनने आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी दोनच क्रिकेटर्स बोलवले होते, एक तेंडुलकर अन दुसरा वॉर्न ! वॉर्नी, रेस्ट इन पीस मेट ! .

गामा पैलवान 29/03/2022 - 19:43
लोकहो, शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन वॉर्न याने बापाच्या मृत्यूसाठी लशीस जबाबदार धरलं आहे. इंग्रजी बातमी बातमी ( हटवलेली ) : https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/ वरील बातमीची प्रतिराशी ( गूगल क्याश ) : https://webcache.googleusercontent.com/search?q=cache:tsLvb2YQz0UJ:https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=uk प्रतिराशी गूगलकडून उडवली जाण्याआधी लेख वाचून घ्या. अन्यथा माझ्याकडे दुसरी प्रत आहे. जॅकसन वॉर्नचं चलचित्र : https://www.thetruthseeker.co.uk/wordpress/wp-content/uploads/2022/03/VID-20220328-WA0003-Shane-warne.mp4 वरील बातमी व चलचित्रानुसार करोनाची लस घेतल्यावर शेन वॉर्नास छातीदुखी सुरू झाली. तिच्यावर उपचार घेण्यासाठी म्हणून तो थायलंडात गेला. तिथे त्याची प्रकृती अचानक गंभीर होऊन तो वारला. काही तासांपूर्वी रॉडनी मार्श हा माजी क्रिकेटपटूही अशाच काही कारणाने वारला होता. जॅकसन वॉर्नच्या म्हणण्यानुसार त्याचा बाप शेन हा व्यवस्थाग्रही ( सिस्टीम सपोर्टर ) होता. त्यानुसार शेनने लस घेतली होती. आणि नेमकी तीच उलटली. जॅकसन वॉर्न पुढे म्हणतो की प्रस्थापितांतील उच्चपदस्थांना ही लस नसून विष आहे हे माहित आहे. मग त्यांनी लस नाकारायला हवी होती. पण ते ही दिसंत नाही. म्हणजे तो सूचित करतोय की, लस घेणारे प्रस्थापित उच्चपदस्थ डोक्याने बथ्थड आहेत. तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात. फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाबुराव 30/03/2022 - 12:19
तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात.
देवा पांडुरंगा ! कसं सुचतं यांना इतकं जीवघेणे लिहायला. तीसरा बुष्टर ढोस घ्यायचा कंफिडंस लूज झाला हे सगळं वाचून.

In reply to by बाबुराव

गामा पैलवान 30/03/2022 - 18:43
बाबुराव, फक्त एकंच कॉन्फिडन्स अंगी असू द्या. तो म्हणजे कोणी कोव्हिडच्या लशीचं नाव काढलं तर त्याच्या कानाखाली जोरदार जाळ काढायचा कॉन्फिडन्स. यापेक्षा तुम्हांस इतर कशाचीही जरुरी नाही. कोव्हिड लशीची तर नाहीच नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुरिया 31/03/2022 - 13:37
तुम्ही आजपर्यंत किती कानाखाली जाळ काढलाय खरोखर. आपल्या भावना बघता एव्हाना वडवानल पेटला असेल राणीदेशात.

चौकस२१२ 30/03/2022 - 04:47
फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. हे विधान अतिशय बेजबाबदार आहे असले मिपावरचे संदेश ना लक्षात घेता लोकांनी आप लया देशातील वयद्यकीय सल्ला लक्षात घयावा .. सुन्यास अधिक सांगणे ना लागे

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान 30/03/2022 - 18:40
तरुण खेळाडू पोरं हार्टअॅटकने कशी टपाटप मरताहेत ते वाचून पहा (इंग्रजी दुवा) : https://newspunch.com/three-fully-jabbed-top-cyclists-suffer-major-heart-attacks-two-dead-doctors-baffled/ आणि म्हणे तत्ज्ञांना माहित नाहीये cardiac arrhythmia मागचं कारण काय आहे ते. घ्यायचा का डॉक्टरांचा सल्ला ? घंटा तिच्यायला कोव्हिडचा सल्ला! लस हे एक जैविक हत्यार आहे. तुम्हाआम्हाला ठार मारण्यासाठी खास विकसित केलेलं. घ्यायचंय टोचून? -गा.पै.

गामा पैलवान 04/04/2022 - 19:14
यंदा तब्बल १५ खेळाडूंनी मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून अंग काढून घेतलंय ( इंग्रजी दुवा ) : https://thelibertydaily.com/buried-bombshell-tennis-world-rocked-as-fifteen-fully-vaccinated-players-unable-to-finish-miami-open/ लशीचे दुष्परिणाम उघड दिसंत असतांना सगळी वर्तमानपत्रं मूग गिळून गप्प बसलीत. घ्या सुया टोचून अन व्हा जायबंदी. -गा.पै.
1 आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.

भारताचे शीत (पेय)युद्ध!

आदित्य कोरडे ·

Trump 26/02/2022 - 21:20
मस्त लेख. मी शितपेयांचा इतकाही भोक्ता नाही. शितपेयी कंपन्यांनी केलेल्या उचापती येथे माहितीस पडतील. https://www.youtube.com/results?search_query=coca+cola+in+mexico COCA-COLA LIVES HERE (People Drink 2.2 Liters PER DAY)

मस्त लेख आहे, पूर्वी आधा सोडा आधा पानी + ओल्ड monk किंवा solan no 1 पण आता on the rocks. पूर्वी सॉफ्ट drinkers म्हणजे एखाद्या.....वाटायचे आता मात्रा drinkers chi संख्या कमी झालेली दिसते. माहिती छान आहे नवी माहिती मिळाली धन्यवाद.

शेर भाई 27/02/2022 - 00:31
तुम्हाला Sosyo बद्दल माहिती आहे का ?? आमच्या पप्पांमुळे आमची याची ओळख झाली. दादरला ठराविक दुकानांतच मिळते. आमचे काही जाणकार म्हणतात कि याची चव रशियन वारुणी सारखी लागते. हे पण एक अस्सल देशी शीतपेय आहे (का?) कॉलेजात असताना आमचे बरेच वार्षिकोत्सव बऱ्याचदा पार्ले नी प्रयोजित केले होते. सुरुवातीला पार्ले आणि कोका कोला मधल्या युद्धात पार्ले जिंकत होते त्याचा कुठेतरी असुरी आनंद होत असे. पण कोका कोलाने मधल्यामधे जी फालतुगिरी केली आणि शेवटी त्यांना रडीचा डावच करावा लागला त्याबाबत आज खुलासा झाला.

In reply to by शेर भाई

सोस्यो हा भारतीय कोला आहे.१९२३ साली. सुरतचे व्यावसायिक मोहसीन हाजुरी ह्यानी इंग्रजी पेय vimtoचे रिफिलिंग आणि बोटलिंग करण्याचा उद्योग चालू केला. १९३० च्या आसपास स्वत:चे पेय सोस्यो आणले.आधी ह्याचे नाव Socioअसे होते जे सोशालीजम ह्या शब्दावर बेतलेले होते. नंतर ते सोस्यो झाले. हा पूर्णपणे भारतीय brand आहे. हा गुजरात आणि महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबई पुणे नाशिक अशा पश्चिम महारष्ट्रातील मोठ्या शहरात मिळतो. हा आफ्रिका, ईंग्लंड,अमेरिका, सौदी, दुबई ते ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी निर्यात होतो

In reply to by शेर भाई

सर टोबी 27/02/2022 - 10:26
मला स्वतःला खूपच आहे पण त्यातही मी थोडासा डोळसपणा दाखवतो. म्हणजे असं की हिंदुस्तान लिवर ची उत्पादने संपूर्णपणे देशी असतात. आपल्या लोकांना त्यातून रोजगार मिळतो. एवढेच नाही तर बऱ्याच भारतीयांनी या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व दिलं आहे. त्यामुळे ग्राहक पेठेचे बिंदुमाधव जोशी म्हणायचे की लाईफ बॉय ज्याचे घरी तो देशाचा मारेकरी आणि त्यांच्या दुकानात मात्र प्रॉक्टर अँड ग्यांबल आणि हिंदुस्तान लीवरच्या उत्पादनाची रेलचेल असायची असा वैचारिक गोंधळ माझ्यात नसायचा. तर आता बघुया काही दादागिरी असणारी भारतीय उत्पादने ज्यातील काही आता भारतीय राहिली नाहीत. सिंथोल हा खुद्द गोदरेज ने विकसित केलेला साबण. या साबणाचा पाहिला प्रकार आजही जसान तसा मुळ अवतारात मिळतो. टाटांचा मोती साबण म्हणजे जणू काही मराठी कुटुंबांच्या दिवाळी स्नानाची ओळख बनला आहे. आता हा साबण हिंदुस्तान लिव्हर चा झाला आहे. टाटांचाच हमाम हा साबण पूर्वी मध्यमवर्गियांचा साबण होता. हिंदुस्तान लिव्हर ने हे उत्पादन आता बंद केले आहे. पाँड्स ची फेस पावडर आणि कोल्ड क्रीम ही आजही त्यांची लोकप्रियता कमालीची टिकवून आहेत. डी मार्ट सारख्या दुकानात जिथे एकावर एक फ्री किंवा किरकोळ किमतीपेक्षा खूप स्वस्त वस्तूंची रेलचेल असते तिथे ही उत्पादने जवळपास त्यांच्या मुळ किमतीलाच विकली जातात. क्वालिटी आइस्क्रीम ही कारखान्यात आइस्क्रीम बनवून मोठ्या स्तरावर वितरीत करणारी पहिली कंपनी. त्यांच्याच जोडीला जॉय आइस्क्रीम बनवणारी पण एक कंपनी होती पण ती सध्या अस्तित्वात नाही. म्हैसूर सोपची उत्पादने अशीच त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. काळाच्या ओघात विरलेले ब्रँड्सचा विचार केला की आठवतात साठ्ये बिस्किट्स आणि रावळगावची चॉकलेट्स. स्वस्तिकच्या स्लीपर, आणि टाटा ऑईल मिलचा शाम्पू.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ 27/02/2022 - 15:24
गेलया काही वर्षात २ प्रसिद्ध उत्पादनबद्दल पडलेला प्रश्न १) आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? २) अमृतांजन चा रंग का बदलला ?

In reply to by सर टोबी

विजुभाऊ 27/02/2022 - 22:13
साठेची श्रुजबेरी बिस्कीट्स आत अकुठेच मिळत नाहीत. कोल्हापूरला पेरीना नावाचे आईस्क्रीम अजूनही मिळते. अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. कोला मधे बाजल / डू इट या नावाचे कोला होता.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 27/02/2022 - 22:31
अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. Royal का?आहे अजून.आणि अहमदनगरची लस्सी तर कुठेच नाही मिळणार.आमची शाखा कुठेही नाही. शीतपेयांची​ चर्चा म्हणून हे मुद्दे टाळत होते :)

In reply to by जेम्स वांड

सर टोबी 12/03/2022 - 09:58
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.

In reply to by जेम्स वांड

सर टोबी 12/03/2022 - 09:58
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.

In reply to by आग्या१९९०

जेम्स वांड 28/02/2022 - 11:34
सोसयो गुजरातेत अजूनही मिळतो भरपूर, मिक्स फ्रुट फ्लेवर ड्रिंक असते, डार्क कलरचे, अकवायर्ड टेस्ट भयानक, गुजरातेतील कुठल्याही शहरात/गावात/तालुक्याला मिळेल नक्कीच. गुजरातमध्ये सोडा प्यायचे प्रमाण प्रचंड आहे असे जाणवले. रोजच्या आहारात असलेले बेसन तेल इत्यादी जड पदार्थ खाणे आणि चवाणु उर्फ चिवडा शेव फाफडे इत्यादी खाल्ल्यावर बहुतेक सोडा गरजेचा वाटत असावा तिथे, रोज रात्री जेवण झाल्यावर पानबिडीला बाहेर पडतात माणसे तसेच सोडा प्यायला बाहेर पडण्याची पद्धत दिसली मला तरी तिथे. सोसयो मध्ये चिमूटभर काळेमीठ टाकून पिण्याची रीत आहे किमान राजकोटला. सोडा फाउंटन प्रत्येक ठिकाणी सापडतात तिथं, कुठल्याही फ्लेवर्ड सोड्यात वरतून एक मूठ खारे दाणे टाकले की तो होतो "सिंग सोडा" सौराष्ट्रात एकदा एका कस्टमरनं तर छास सोडा पाजला होता अर्धा ग्लास ताक, त्यात मसाला, मीठ वरतून सोडा, तुफान आवडला होता तो प्रकार मला तरी.

भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाबद्दलचा हा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. ९० च्या दशकात जाहिरातींद्वारे शीतपेय कंपन्या बरेच मनोरंजन करायच्या (एकमेकांची टर उडवणे इत्यादी) . कॅम्पॉ कोला हे पेय मला केवळ चश्मेबद्दूर या चित्रपटामुळे कळले होते. मागे एकदा लेहर पेप्सीबाबत शोधले असता न्यू यॉर्क टाइम्समधली ही २४ मे १९९० ची बातमी मिळाली होती. Talking Deals; After Long Fight, Pepsi Enters India.

हा लेख पहिला मायबोलीवर प्रकाशित केला होता काय ? वाचल्यासारखा वाटला. एकेकाळी मी शीतपेयांचा जबरदस्त भोक्ता होतो पण गेल्या ३ वर्षांपासून शीतपेय पिणे अजिबात म्हणजे अजिबातच बंद केले आहे.

आइस्क्रीम सोडा लहानपणी प्यालो होतो. फार आवडला होता. पण तेव्हाही तो कोल्ड्रिंक्सच्या सर्व दुकानांत मिळत नसे.

निनाद 27/02/2022 - 11:37
नाशकातही असे एक नाव होते आर एस - रहाळकर सोडावॉटर. त्यात मसाला सोडा हा एक खास प्रकार असतो! नाव नसलेले अनेक सोडावॉटर बाटल्यांचे कारखाने पुर्वी होते.

चौकस२१२ 27/02/2022 - 15:03
ड्युक्सचाच लेमोनेड " मला लिंमका पेक्षा जास्त आवडायचे .. कारण कदाचित त्यात थोडा आल्याचा स्वाद असावा.. आणि फॅटा पेक्सह गोल्ड स्पॉट जास्त पुढे इकडे आल्यावर "जिंजर एल " किंवा " जिंजर बीर ( अल्कोहोल नसलेली ) प्यायली.. ती आवडते ड्युक्स मुळेच बहुतेक , भारतात खरे तर जिंजर जिंजर एल लोकप्रिय व्हायला हरकत नाही

जेम्स वांड 27/02/2022 - 17:40
पण थोडाफार अर्धवट वाटला, शितपेयांच्या बरोबरीने भारतात बोटल्ड पाण्याचा व्यवसाय फोफावला आहे, तो पण जवळपास त्याच काळात (१९९१ नंतर). बोटल्ड वॉटर सेगमेंट ही एक भारतीय कॉर्पोरेट सक्सेस स्टोरी म्हणून प्रेझेंट होते कैकवेळा. बोटल्ड वॉटर सेगमेंट मधूनच पार्ले ऍग्रो ह्या पार्लेच्या उपकंपनीचा आकार वाढीला लागला, बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून त्यांचा कित्ता गिरवत मणिकचंद ऑक्सीरीच, तसेच कैक स्थानिक लहानसहान कंपनीज म्हणण्यापेक्षा व्यावसायिकांनी एक एक मध्यम किंवा लघु आरओ प्लांट लावून ह्या धंद्यात आपापले खुंट मजबूत रोवले आहेत, इतके की त्यांच्या पुरवठा, दर्जा अन डिमांड पुढे पेप्सीचा ऍक्वाफिना अन कोकाकोलाचा किनले पण फिक पडला आहे, आयारसीटीसनं ह्या धंद्यात आपल्या कंपनीचे निशे मार्केट मजबूत हाती धरून भारतीय रेल्वेच्या साहाय्याने भारतभर रेल्वे स्टेशनवर "रेल नीर" ची जबरदस्त मक्तेदारी क्रियेट करून कोकाकोला आणि पेप्सीकोला त्यांच्याच औषधाची मात्रा पाजली आहे. आता तर आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (आवा) चे सेनाजल पण मार्केटमध्ये आले आहे, हळूहळू प्रसिद्धी पावणारे हे बाटलीबंद पाणी भारतीय जनमानसांत असलेले फौजांप्रती प्रेम अन आदर ह्यांचा वापर करून लवकरच आपला एक खात्रीशीर ग्राहकवर्ग स्थापन्न करेल ह्याविषयी शंका वाटत नाही. विषयांतर झालेले वाटल्यास शितपेयांबद्दल बोलता पार्ले ऍग्रोनं जणू कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या गेलेल्या धंद्यावर सूड उगवल्यागत ऍपी, ऍपी फिझ ह्यांचे राक्षसी मार्केटिंग केले आहे, २०२२च्या दरम्यान शेतकऱ्यांचे इन्कम डबल करण्याच्या सरकारी वायद्याला अनुसरून हल्लीच काही वर्षे अगोदर पंतप्रधान मोदींनी शीतपेय कंपन्यांना आपल्या उत्पादनात काही टक्के फळांचा रस मिसळण्याची विनंती केली आहे, मला वाटतं रियल ज्युस बनवणारी डाबर, पतंजली ह्यांनी ह्याचा उत्तम प्रयोग केला आहे, अगदी ट्रॉपीकाना ह्या पेप्सीकोच्या मालकीच्या ब्रँडची स्पर्धा असताही. त्याशिवाय अगदीच प्रामाणिक फॉलोइंग असणारी काही पेये उदाहरणार्थ रुहअफजाह पण चांगले सेल्स फिगर्स मेन्टेन करतात, रुहअफजाह हे पाकिस्तानी ड्रिंक असल्याची मध्यंतरी आवई उठली होती, पण भारतातील हमदर्द लॅबोरेटरी आणि तिचे पाकिस्तानी भावंड ह्यांचं आज काहीही घेणं देणं नाही. मुळात रुहअफजाह बनवणाऱ्या मौलवीसाहेबांचे काही गणगोत पाकिस्तानात गेले (१९४७ मधेच) अन तिथे हमदर्द पाकिस्तान सुरू केले, भारतीय तर आधीपासून होतेच धंद्यात, रुहअफजाह हे जसे जॉन पेंम्बरटननने कोला डोकेदुखीचे औषध म्हणून काढले होते तसेच रुहअफजाह हे भारतीय उष्णतेला मारक आणि शरीराला थंडावा देणारे "कंपोजिशन" म्हणून बनवले गेले होते, युनानी औषधप्रणालीतील प्रचलित औषधी बुटी जसे की सब्जा, खस (वाळा), गुलाबजल इत्यादी वापरून त्यांचा अर्क साखरेच्या पाकात मिसळून रुहअफजाह तयार होते. तुमचे लेखन न्यून असे म्हणत नाही मी अजिबात फक्त मला वाटेल अशी एक वीट मात्र मी तुमच्या ताजमहालला लागावी ह्या अँगलने लिहिले आहे, आगाऊपणा बद्दल क्षमस्व.

In reply to by जेम्स वांड

सुरिया 27/02/2022 - 18:52
बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून
वांडोबा पहिली बिसलेरीच. फ्रेन्च नाहीतर इटालियन. फेलिक्स बिसलेरी. १९६९ ला चौहान फॅमिलीने हा टायप सुरु केला. सुरुवातीला बिसलेरी कार्बोनेटेड वॉटर म्हणजे सोड्यासाठीच होते नंतर मात्र बिसलेरी हे नाव पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर साठी जसे कोलगेट म्हण्जे पेस्ट आणि जेसीबी म्हणजे बॅकहोलोडर्/बुलडोझर तसे कॉमन नेम झाले. आजही हॉटेलात साधे पाणी की बिसलेरी आअच प्रश्न विचारला जातो. भले बिसलेरी म्हणल्यावर येणारे पाणी लोकल सप्लायरचे स्वामीअ‍ॅक्वा किंवा बिस्लेनी असेल पण म्हणणार बिसलेरीच. वीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चनने सेटवर बिसलेरी मागितले असता कशाबशा ४ बॉटल आणण्यात आल्या तेंव्हा साहेब बिसलेरीने आंघोळ करतात असे सुनावल्याचे गॉसिप वाचनात आले होते. काही काळापुरते बीआयएस ने बिसलेरीचे लायसन्स सस्पेंड केले होते. तेंव्हा सपोर्टिव्ह ब्रॅन्ड बेलीज. बेलीज आता एक्स्ट्रा अ‍ॅडेड मिनरल वॉटर पण फुल्ल पैसे लावून विकते. पार्ले ने बिसलेरी पहिल्यांदा काच, नंतर पीव्हीसी मग पेट बॉटल्स मध्ये वितरीत करुन जम बसवला पण त्यांना चक्क ४०० टक्के ग्रोथ मिळाली ती अर्धा लिटरच्या बॉटल मार्केटमध्ये उतरवून. पार्ले अगदीही काही कोक किंवा पेप्सीमुळेच गाळात गेले नाही. चौहान फॅमिलीत अंतर्गत वाद बरेच होते. त्रिभाजन ही झाले. बिस्कीट कन्फेक्शनरी वाले पार्ले प्रॉडक्ट्स फ्लॅगशिप पार्ले जी, क्रॅकजॅक, मोनॅको, २०-२० अशी बिस्कीटे करत चौकलेट, हिप्पो सरखे बेक्ड स्नॅक्स, वॉफल्स अशा बर्‍याच धंद्यात आहेत. पार्लेचा पार्ले अ‍ॅग्रो ह्या अपत्याचा लार्जेस्ट सक्सेस हा फ्रुटी होता. आजही ते भारतातले लार्जेस्ट सेलिंग मँगो ड्रिंक आहे. अ‍ॅपे फिझ्झ सोबत पिनाकोलाडा, ढीशूम नावाचा जिरा सोडा आणि बरेच सॉफ्ट ड्रिंक ब्रँड पार्ले अ‍ॅग्रो सतत आणत असते. पार्ले बिसलेरी मात्र पाणि आणि सोडा इतकेच करतही जोरात धंदा करत असतात.

In reply to by सुरिया

जेम्स वांड 12/03/2022 - 09:06
बिसलेरी उगमस्थळ अन आडनाव क्लेरिटी बद्दल आभार, बिसलेरीनं हल्ली काढलेल्या उंट वाल्या ऍड मस्तच आहेत एकदम, आजच सकाळी वापीला कस्टमरकडे जाताना गाडीतून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरून बिसलेरी दिसले अन एकदम आठवले तुम्हाला पोच देणेच बाकी उरले होते ते.

जेम्स वांड 27/02/2022 - 17:50
आईस्क्रीम सोडा हा पारशी टच पेयाचा प्रकार फक्त आर्देशीर नाही तर मुंबईत विकला जाणारा पालनजी पण बनवतो. आईस्क्रीम सोडा हा वेगळा काही नसून साखरेच्या पाण्यात व्हॅनिला इसेन्स आणि कार्बनडायऑकसाईड मिसळून बनवला जातो. ह्या धंद्यात फक्त पारशी टिकेलेले नाहीत तर कदाचित एकुलते एक उदाहरण असल्याप्रमाणे ज्युईश ब्रँड पण आहे एक, त्याचे नाव डी सॅमसन्स सोडा असे आहे, अलिबाग जवळ पालीला त्यांची फॅक्टरी आणि आऊटलेट असून ते ठिकाण सोडून इतर ठिकाणी त्याची विक्री झालेली मला तरी दिसली नाही आजवर, कोकणात किंवा अलिबागला फिरायला वीकएंडला वगैरे जाणारी पर्यटक मंडळी आजही त्यांच्या दुकानाला आवर्जून भेट देतात, आईस्क्रीम, पाईनऍपल, रासबेरी असे अनेक फ्लेवर्स डी सॅमसन्स सोडा बनवत असतात, डॅनियल सॅमसन दिगोडकर नावाच्या ज्युईश किंवा ज्यांना कोकणात शनिवार तेली म्हणतात (त्यांच्या पिढीजात तैलिक व्यवसाय व शनिवारी शाब्बाथ पाळण्याच्या परंपरेमुळे) १९३८ साली ही सोडा कंपनी स्थापन केली होती आणि आजही ती सुरू आहे.

चौकस२१२ 27/02/2022 - 18:46
कोकणा वरून आठवले , कोणी कोकम सरबताचे कार्बोनेटेड पेय बनवले आहे का? जसे जलजिरा बनवले होते आणि हो यात रसना चा उदय ( tang येण्याआधी होते ) कसा झाला हा पण एक महत्वाचा भाग आजकाल चाय काळात मूळ ऑस्ट्रेलियन "बूस्ट जूस" भारतात ज्यूस्ट या नावाने उदयाला आली ( बूस्ट नाव आधीच वापरात असल्याने त्यांना भारतात प्रवेश करताना जुस्ट असे बदलावे लागले !) या शिवाय आरे चे मसाला दूध विषय मस्तच आहे , आता राष्ट्रीय पातळीवरचे भारतीय - मिठाई , गोड/ खरे ( पार्ले जी , बिकानेर आणि हल्दीराम , ब्रिटानिया बॉरबॉन - दारू ( मोहन मेकी न , युनायटेड ब्रुअरीस - चीज ( अमूल ) - दूध - याचा इतिहास असा हि एक लेख येऊ द्या

In reply to by चौकस२१२

गवि 28/02/2022 - 13:15
कोकमात खूप पोटेंशियल असूनही इतर फळांच्या मानाने कोकमाचे एकूणच शीतपेय, टिकाऊ हवाबंद / बाटलीबंद पण पिण्यास तयार (रेडी टू ड्रिंक) असे प्रकार फार कमी आले आहेत. कोकम म्हणजे मुख्यत: कोन्सेन्ट्रेट सिरप असेच बघण्यात येते. काहीतरी रासायनिक मर्यादा असू शकेल. पण नक्की कल्पना नाही. लेख उत्तम आहे. लेखात उल्लेख केलेला आर्देशीर हा पुणे क्याम्प फेम प्रकार आवर्जून शोधून टेस्ट केला होता पूर्वी. नंतर अनेकदा पुन्हा पुन्हा वेगळाले फ्लेवर ट्राय केले. पण एखादा फ्लेवर वगळता हे ओव्हरहाईप्ड / ओव्हररेटेड प्रकरण वाटले. पांचट आणि अति कृत्रिम. लाल रंगाचे एक पेय आकर्षक दिसते पण तेही तसेच पांचट. क्याम्प एरियातले फेरीवाले सोडावाले यांचा सोडा वापरतात. बाकी कुठे फारसा दिसत नाही. या भागात दोराबजी वगैरे काही जुन्या रेस्टॉरंटसनी ही आर्देशीर शीतपेये आवर्जून ठेवलेली दिसतात. पण त्यात नोस्ताल्जिया हाच मुख्य यूएसपी असावा.

In reply to by गवि

सुरिया 28/02/2022 - 14:45
दिवेआगारला एका समुद्रकिनार्‍यावरच्या विक्रेत्याने कोकम सोडा की प्लेन असे विचारुन कोकम सिरप मध्ये प्लेन सोडा घालून दिले होते. अर्थात छान लागले. घरीही हा प्रयोग नेहमीच होतो. पण हे सोडा मिक्स करुन बॉटल्ड अवतारात विकण्यात काहि अडचणी असाव्यात. अर्थात शुगर बेस्ड सिरप मिळतेय त्यामुळे बनवणे सोपे आहे पण टिकण्यातल्या आडचणी असाव्यात. गोटी सोड्यात सोडा आणि लेमन असे दोन फ्लेवर असायचे. प्लेन सोडा हिरव्या बॉटलमध्ये तर लेमन हे ट्रान्स्परंट किंवा किंचित पिवळट बॉटलमध्ये असायचे. लेमन चा कलरही फिक्का पिवळा असायचा. जंजीर म्हणून सोडा मिळायचा. अर्थात तो जिंजर फ्लेवर्ड असायचा पण त्याचा बच्चनप्रेमी जंजीर अपभ्रंश त्या सोड्याइतकाच सॉलिड होता. पिताच पोट गुडगुड करायला लागायचेच तस्मात घराजवळच पिणे बरे असायचे. ता.क. गोटी सोड्याच्या बाटलीतली गोटी गस्टल, कॅन्टर म्हणून गोट्या खेळताना वापरायची बोत होती. लगेच फुटाय्ची नाही. ह्यासाठी अजुन एक पर्याय मार्बल गोटी म्हणून असायची.

In reply to by सुरिया

सुरिया 28/02/2022 - 14:50
सोडा वॉटरच्या बाटली फोडून त्याच्या काचेचा भुगा हा पतंगीच्या मांज्यासाठी सर्वात घातक मटरेल होते. सरस पघळवून त्यात हा काचेचा भुगा आणि थोडा कलर घातलेला मांजा तयार करणे हा सुट्टीतला गच्चीद्योग असायचा. पूर्वी देशी दारु दुकानात सोड्याच्या बाटल्या हारीने लावून ठेवलेल्या असत. त्याच्या जाड काचा, गोटी आत जायची आणि सोड्याच्या प्रेशरने सील होण्याची युनिक डिझाईन हा फारच कुतुहलाचा विषय होता.

सर टोबी 27/02/2022 - 18:58
पंधरा वर्षापूर्वी पर्यंत महिमला, राजा बढे चौकात आइस्क्रीम सोडा मिळायचा. आता पण मिळतो की नाही त्याची कल्पना नाही. एकूणच मुंबईच खूप अनोळखी वाटते आता. दोन वर्षापूर्वी गडकरी चौकातल्या आस्वाद मध्ये जावं म्हणून तिथे गेलो तर ते लांब कुठेतरी गोखले रोडला गेल्याचं समजलं.

ठंडा मतलब टॉयलेट क्लिनर रामदेव बाबांनी केलेल्या या प्रचारामुळे सुध्दा बरेच लोक प्रभावीत झाले होते. बहुतेक ती जाहिरात नंतर बंद करण्यात आली पैजारबुवा,

चौथा कोनाडा 28/02/2022 - 12:40
लै भारी थम्सप्प लेख ! TUP213 शीतपेयांमधलं फक्त थम्सपच आवडलेलं, लहानपणी बर्‍यापैकी पिलं. पेप्सीने पार्ले घेतल्यावर (पेप्सीसारखंच) पांचंट करुन टाकलं होतं , तेव्हापासून बंद करून टाकलं. आता अधून मधून थम्सप पितो, पांचंटपणा कमी झाल्यासारखा वाटतोय !

लहानपणी क्रिकेट मॅच टीवी वर बघताना ( दुसर्यांच्या घरी जाऊन.खाली जमीनीवर फतकल मारुन बघायची संस्कृति असतानाच्या दिवसात). ड्रिंक्स ब्रेक ला थम्पअप गोल्डस्पॉट ची जाहीरात असलेला एखादा ठेला मैदानात यायचा. त्यावेळेला आम्हा सर्व मुलांना असे वाटायचे कि तेव्हा हे क्रिकेटर्स हे असेच शीतपेये पीत असावेत. त्यामुळे क्रिकेटर होण्याच्या इच्छेमागे असे मनसोक्त कोल्ड्रींग (कोल्ड्रींक नव्हे) पिता येणे हा ही एक हेतु असायचा.

सागरसाथी 28/02/2022 - 20:35
आईस्क्रीम सोडा, मसाला सोडा आता प्रत्येक गावात बनते, ही लोकल कोल्ड्रिंक्स काही वर्षांपूर्वी गावात लग्नांचा अविभाज्य भाग बनली होती, आता प्रमाण कमी झालेय, आता आईस्क्रीमनी बाजी मारलीय.

तर्कवादी 02/03/2022 - 18:06
पेप्सी व कोला या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणायचे गमतीशीर कामही भारतीय बाजाराने केले होते !! ह्या चित्रात दिसणारा हे पेय (!!) पेप्सीकोला नावाने पुर्वी शालेय विद्यार्थ्यांत लोकप्रिय होते. अगदी २५ वा ५० पैशांचा लहान्/मोठा पेप्सीकोला मिळायचा. आता मिळतो की नाही माहित नाही.. पण मोठ्या शहरांत तरी बहुधा असले जुगाड आता फारसे चालत नसावेत. pepsicola

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 03/03/2022 - 12:24
येस, पेप्सीकोला सुपर हीट होता (अजुनही खेड्यापाड्यात चालतो) जसजशी नवनविन सॅचेट फूड्स् यायला लागली तशी याची क्रेझ कमी होत गेली !

सुबोध खरे 04/03/2022 - 19:38
Thums Up becomes a billion-dollar brand Read more at: https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/food/thums-up-becomes-a-billion-dollar-brand/articleshow/89486419.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

सुबोध खरे 04/03/2022 - 19:51
यात मी वाचलेली एक अजून कहाणी आहे. कोका कोला भारतात आला त्यावेळेस (१९९०-९१) भारताची अर्थव्यवस्था गाळात गेली होती आणि पार्लेच्या चौहान याना सुद्धा आर्थिक निकड होती. त्याच वेळेस कोका कोलाने त्यांचा गळा आवळला होता. त्यामुळे पार्ले ने आपला शीतपेयांचा व्यवसाय कोका कोलाला विकण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस श्री रमेश चौहान यांनी कोका कोलाला अट घातली कि आमच्याकडे जितके थम्सअपचे काँसंट्रेट आहे तेवढे तुम्ही विकत घ्यायचे कोका कोलाला वाटले असून असून किती असणार एक वर्षापुरते. परंतु श्री चौहान यांच्याकडे पाच वर्षे पुरेल इतके थम्सअपचे काँसंट्रेट होईल त्यामुळे कोका कोला ला पुढची पाच वर्षे थम्स अप विकावे लागले. हे काँसंट्रेट विकून श्री चौहान यांनी ६ कोटी डॉलर्स शिवाय अतिरिक्त नफा सुद्धा कमावला. या कालावधीत लोकांना कोका कोला पेक्षा थम्स अपच जास्त आवडले यामुळे नाईलाजाने आपलया कोका कोला बरोबर त्यांना थम्स अप चालू ठेवणे भाग पडले.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 04/03/2022 - 21:02
पाच वर्षाची बेगमी करून ठेवणे आणि त्या स्टॉकच्या मुद्दलावर व्याज भरत बसणे किंवा मुद्दल अडकवून ठेवणे आणि आपण काय विकत घेतोय याची कोका कोला कंपनीला कल्पना नसणे हे काही पचनी पडत नाहीय. किस्सा तुमचा नाहीय याची मला कल्पना आहे पण कुठल्या गोष्टीला आपण मान डोलवतो तो तरी आपला निर्णय असतो ना?

In reply to by सर टोबी

जेम्स वांड 05/03/2022 - 08:41
कोकाकोला सारख्या ट्रान्सनॅशनल सोडा/ फिझी ड्रिंक्स निशे (niche) असणाऱ्या कंपनीला पार्ले सारख्या कंपनीज मर्ज अँड एकवायर करून घेताना त्यांच्या पेंडींग स्टॉकची किंवा मटेरियल इन्व्हेंटरीची कल्पना नसेल हे पचनी पडणे थोडे कठीण आहे.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/03/2022 - 10:03
मला हि सुरुवातीला हीच शंका होती. परंतु कोका कोलाला थम्स अप विकत घेतल्यावर ते चालू ठेवण्याचे काय कारण असावे? ते सुद्धा स्वतःच्या कोका कोला या उत्पादनाशी थेट स्पर्धा करणारे? आपल्याच पायावर कुर्हाड मारण्याचे काम कोका कोला कंपनी का करेल? त्यांनी थम्स अप बंद केले असते आणि केवळ कोका कोलाच ठेवले असते कि. म्हणजे मग जगभर जे सर्वात खपणारे उत्पादन आहे त्यापेक्षा इथले स्थानिक उत्पादन जास्त लोकप्रिय आहे हा कलंक माथी लागला नसता पण त्यांच्या गणितापेक्षा चौहान जास्त हुशार निघाले हि वस्तुस्थिती. बाकी विश्वास ठेवायचा कि नाही हा आपला प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 05/03/2022 - 10:40
आपले उत्पादन हे स्थानिक आवडी निवडीनुसार घडवावे लागते. Domino's किंवा पिझ्झा हट चे पिझ्झा आणि क्वालिटी वालस्सची आइस्क्रीम मध्ये कुल्फी आणि केशर तसेच सुकामेव्याचा वापर केलेली उत्पादने हेच दर्शवतात. विलिनीकरण हे नेहमीच एका उत्पादकाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नसते. आपल्या उत्पादनाला अधिक विविधता देणं आणि अधिक मोठी तयार बाजारपेठ मिळविणे हाही उद्देश असतो. आता बघुया पार्ले च्या उत्पादनाचं खच्चीकरण करण्याच्या उद्दिष्टाकडे. लिंबू सरबत आणि संत्रा सरबत सदृश लिम्का आणि गोल्ड स्पॉट संपवणं हे तुलनेनं सोपं होतं. या उत्पादनांना स्थानिक पातळीवर एकनिष्ठ असणारा ग्राहक आहे. पण मद्य आणि पिझ्झा बर्गर प्रेमिंमध्ये असणारी थमस् अपची क्रेझ त्यांना थांबवता आली नाही. आज काल मार्केटिंग किंवा इतर विषयांवरील सल्लागार तज्ञ आपली प्रेझेंटेशन चटपटीत करण्याच्या नादात काही कल्पित किस्से तयार करीत असतात. हा तसाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रचेतस 05/03/2022 - 12:22
परंतु कोका कोलाला थम्स अप विकत घेतल्यावर ते चालू ठेवण्याचे काय कारण असावे? ते सुद्धा स्वतःच्या कोका कोला या उत्पादनाशी थेट स्पर्धा करणारे? आपल्याच पायावर कुर्हाड मारण्याचे काम कोका कोला कंपनी का करेल?
ह्याचे उत्तर धागालेखकाने लेखातच दिले आहे.

मदनबाण 05/03/2022 - 22:27
सुरेख लिखाण उत्तम माहिती. अनेक प्रतिसाद देखील रोचक आहेत. @ सर टोबी टाटांचा मोती साबण म्हणजे जणू काही मराठी कुटुंबांच्या दिवाळी स्नानाची ओळख बनला आहे. आता हा साबण हिंदुस्तान लिव्हर चा झाला आहे. टाटांचाच हमाम हा साबण पूर्वी मध्यमवर्गियांचा साबण होता. हिंदुस्तान लिव्हर ने हे उत्पादन आता बंद केले आहे. साबणांचा गंध, आकार, रंग आणि जाहिराती हा सगळा उत्तम चर्चेचा विषय ठरावा... एक काळ होता ही थेटर मध्ये विको वज्रदंतीच्या जाहिराती नंतर लिरीलची जाहिरात लागत असे... त्या काळी तो साबण आणि गंध होता त्या नंतर तसाच गंध परत मला कधी अनुभवता आलेला नाही. हल्लीच निखील चा व्हिडियो पाहिल्यावर मला चंद्रिका साबण वापरावासा वाटला, यांचा साधा आणि चंदनाचा गंध असलेला साबण असे दोन्ही वापरले. इतरही काही वेगळे साबणाचे ब्रांड ट्राय केले पण परत चंद्रिकाच वापरायला सुरुवात केली आहे. @ चौकस२१२ आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? जितक मला आठवतय त्या नुसार बहुतेक आयोडेक्सच्या या काळ्या रंगाची आणि कपड्यांना तो लागण्याची खिल्ली उडवणारी जाहिरात एका दुसर्‍या कंपनीने केली होती त्या नंतर आयोडेक्सचा रंग बदलला गेला. मला ड्युक्सचा मँगोला प्रचंड आवडायचा तसं पेय परत चाखायला मिळाले नाही, ड्युक्सचा सोडा आणि त्याची बाटली देखील मला आवडायची. कोका कोला जेव्हा हिंदूस्थानात परत आले तेव्हा सुरुवातीला ते काही ठिकाणीच उपलब्ध होते, मी स्टेशन भागात असे दुकान पाहुन घरी बाटल्या घेऊन आलो होतो. वडिल्यांच्या मते त्यांच्या काळी जो कोका कोला होता तशी चव परत आलेल्या कोका कोलाला नाही. मला आजही थप्म्सअपच आवडते पण त्याला पार्लेवाली चव नाही हे नक्की ! असेच लेहरचे सेव्हन अप माझे आवडते कोल्डिंक होते. मध्येच सोनेरी रंगाचे बहुतेक कॅनडा ड्राय नावाचे [ नक्की आठवत नाही, पण कुल कुल कॅनडा अशी जिंगल असलेली जाहिरात यायची ] आले होते ते देखील नंतर अचानक बाजारातुन गायब झाले. @तर्कवादी पेप्सीकोला आठवतोय का कुणाला ? हो तर... अगदी मिल्क पेप्सी सुद्धा यायचा. तो काळा श्रीखंडांच्या गोळ्यांचा, ए ए स्वीट्सच्या काजू चवीच्या चौकोनी चॉक्लेट्सचा आणि फॅटम स्वीट सिगरेट म्हणजेच सिगरेटच्या आकाराच्या मिंटचा होता. P1 जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bhurum Bhurum... :- Pandu

In reply to by मदनबाण

आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? जितक मला आठवतय त्या नुसार बहुतेक आयोडेक्सच्या या काळ्या रंगाची आणि कपड्यांना तो लागण्याची खिल्ली उडवणारी जाहिरात एका दुसर्‍या कंपनीने केली होती त्या नंतर आयोडेक्सचा रंग बदलला गेला.
काही वर्षांपूर्वी पेपर मधे "आयोडेक्स सँडवीच" या प्रकारा बद्द्ल वाचले होते. त्या नंतरच बहुदा आयोडेक्सने त्यांच्या फॉर्म्युल्यात काहीतरी बदल केला असावा आणि त्यामुळे त्याचा रंगही बदलला असावा. आताचे आयोडेक्स जास्त घट्ट असते आणि त्याचा वासही पूर्वीच्या काळ्या आयोडेक्स पेक्षा खूपच वेगळा आहे. पैजारबुवा,

आग्या१९९० 06/03/2022 - 09:12
इतरही काही वेगळे साबणाचे ब्रांड ट्राय केले पण परत चंद्रिकाच वापरायला सुरुवात केली आहे. चंद्रिका साबणाला इतर कोणत्याची आंघोळीच्या साबणापेक्षा लवकर आणि जास्त फेस येतो ( बहुतेक रिठ्याचे प्रमाण योग्य राखले असेल) त्वचा आणि केस स्वच्छ आणि मुलायम राहतात, रुक्ष पडत नाही. कुठल्याही शाम्पूपेक्षा केसांसाठी उत्तम. २५ वर्षापूर्वी दोन चंद्रिका साबणावर एक फ्री मिळायचा, १५० ग्रामच्या साबणावर एक स्टेनलेस स्टीलचा चमचा फ्री मिळायचा. आता हा साबण फार कमी ठिकाणी मिळतो. मला ड्युक्सचा मँगोला प्रचंड आवडायचा तसं पेय परत चाखायला मिळाले नाही, ड्युक्सचा सोडा आणि त्याची बाटली देखील मला आवडायची. अगदी खरंय. वडिल्यांच्या मते त्यांच्या काळी जो कोका कोला होता तशी चव परत आलेल्या कोका कोलाला नाही. आमच्या घरातील सर्वांचे हेच मत आहे. पिताना पूर्वीच्या कोका कोलासारख्या नाकाला झिणझिण्या आल्या नाही. कॅनडा ड्राय नावाचे [ नक्की आठवत नाही, पण कुल कुल कॅनडा अशी जिंगल असलेली जाहिरात यायची ] आले होते ते देखील नंतर अचानक बाजारातुन गायब झाले. जबरदस्त होते! फार स्ट्रॉग झिणझिण्या यायच्या. कोका कोलाने हा ब्रँड विकत घेऊन संपवला असे ऐकले होते. परंतु अचानक गायब झाला हे आठवते.

In reply to by आग्या१९९०

जेम्स वांड 08/03/2022 - 10:56
. कॅनडा ड्राय बेस्ट प्रॉडक्ट, शुगर फ्री जिंजर एल होती ही, फुल पंच आणि झीरो साखर गंमत म्हणजे ह्यात हलकी खारट चव टाकली पक्षी काळे मीठ वगैरे तर लैच जबराट लागत असे. कॅनडा ड्राय हे कॅडबरी श्वेप्स कंपनीचे प्रॉडक्ट होते, कोकाकोलाने हे प्रॉडक्ट संपवले का नाही ते आता आठवत नाही मला पण एकंदरीत आजही कॅनडा ड्राय प्रॉडक्ट मुंबई हैदराबाद दिल्ली इत्यादी सिलेक्टेड शहरांत बहुतेक मिळतात, ऍमेझॉन ग्रोसरीवर सर्च रिझल्टमध्ये आलं होतं कॅनडा ड्राय गूगल केल्यावर, कॅडबरी श्वेप्सचे निशे प्रॉडक्ट म्हणजे त्यांचे सुप्रसिद्ध श्वेप्स टॉनिक वॉटर. क्वीनाईन बेस्ड बिटर अल्कोहोल मिक्सर म्हणून श्वेप्स टॉनिक वॉटर मद्यप्रेमी अन त्यातही जीन हे मद्य आवडणाऱ्या लोकांत लोकप्रिय असते, जीन अँड टॉनिक असे एक सुप्रसिद्ध मद्यपेय पण आहे. . श्वेप्स टॉनिक वॉटर . बॉम्बे सफायर जीन आणि श्वेप्स टॉनिक वॉटर एक लोकप्रिय कॉकटेल

सिरुसेरि 07/03/2022 - 20:55
माहितीपुर्ण लेख . लेहर पेप्सी जेव्हा लाँच झाला तेव्हा पहिले १ , २ आठवडे "are u ready for the magic ? " केवळ एवढी एक ट्युन टिव्ही वरील जाहिरातींमधे ऐकवत , दाखवत होते . त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता चाळवली गेली . अखेरीस रेमो , जुही चावला या कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगलेल्या जाहिरातीद्वारे या उत्पादनाची ओळख केली गेली . या जाहिरातींमधे आणी त्यांच्या टॅगलाईनमधे वेळोवेळी कालानुरुप बदल करत या उत्पादनाचे उत्तम मार्केटिंग करण्यात आले . उदाहरणार्थ - १९९३ चा क्रिकेट विश्वचषक व त्यात सामिल झालेले विविध देशांचे खेळाडु ( यही है राईट चॉइस बेबी ) , १९९६ चा क्रिकेट विश्वचषक ( "दम मस्त कलंदर मस्त" हे नुसरत फतेह अली यांचे गाजलेले गीत व त्या जोडीला राजस्थानमधील विविध प्रेक्षणीय स्थळे ) . याच काळा मधे लेहर ७ अप च्या जाहिरातीमधे वापरलेले फीडो डीडो हे कार्टुनही लोकांना आवडले होते . या फीडो डीडो चे टी शर्ट लोकप्रिय झाले होते .

In reply to by सिरुसेरि

गवि 07/03/2022 - 21:28
प्रत्यक्ष जाहिरात उलगडली तेव्हा "लेट द मॅजिक बिगिन" असे वाक्य / गाणं होतं. रेमोसोबत पेनी वाझ ही लहान मुलगी गायिका होती. चुभूद्याघ्या.

In reply to by सिरुसेरि

लेहर पेप्सी - १९९२: 'यही है राइट चॉइस, बेबी.... आहा'. १९९६ क्रिकेट विश्वचषकः 'नथिंग ऑफिशिअल अबाउअट इट', नंतर, 'ये दिल मांगे मोअर'. कोकाकोलावर १९८५ मधे १० वर्षांची बंदी घातली गेली होती जी १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या काहीच महिने आधी उठली. "दम मस्त कलंदर मस्त" ही जाहिरात कोकाकोलाची होती. जाहिरात पाहून तीचे चित्रिकरण पाकीस्तानामधे केले असावे असे त्या काळी वाटत होते. कदाचित उत्तरा भारतातही केले असू शकते. तेव्हाच्या विस्वचषकात पाकिस्तान व श्रीलंकाही आपल्या बरोबर सह आयोजक होते. त्या विश्वचषकापासून मिरिंडाच्याही कल्पक जाहिराती पेप्सी व कोकाकोलाच्या बरोबरीने दिसायच्या

आग्या१९९० 08/03/2022 - 10:19
कोकाकोलावर १९८५ मधे १० वर्षांची बंदी घातली गेली होती जी १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या काहीच महिने आधी उठली. कोणी आणि कसली बंदी घातली होती? भारताचे म्हणाल तर १९७७ ला कोकाकोलाला भारतातून हाकलून लावले होते.

In reply to by आग्या१९९०

१९९६ च्या विश्वचषकाआधी जेव्हा कोकाकोलाच्या जाहिराती दूरदर्शनवर दिसू लागल्या तेव्हा मी शाळकरी वयाचा होतो. काही वयाने मोठे असलेल्या लोकांच्या तोंडून या १० वर्षांच्या बंदीबाबत ऐकले होते. आता जालावर तपासले असता १९७७ च्या बंदीनंतर पुन्हा बंदी घातलेली दिसत नाही. १९९० साली पेप्सीने प्रवेश व १९९३ साली कोकाकोलाने पुनःप्रवेश केला. पण कोकाकोलाच्या जाहीरातींचा भडीमार १९९५-९६च्या मोसमातल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान झाला अन बाजारातही कोकाकोला दिसू लागले.

Trump 26/02/2022 - 21:20
मस्त लेख. मी शितपेयांचा इतकाही भोक्ता नाही. शितपेयी कंपन्यांनी केलेल्या उचापती येथे माहितीस पडतील. https://www.youtube.com/results?search_query=coca+cola+in+mexico COCA-COLA LIVES HERE (People Drink 2.2 Liters PER DAY)

मस्त लेख आहे, पूर्वी आधा सोडा आधा पानी + ओल्ड monk किंवा solan no 1 पण आता on the rocks. पूर्वी सॉफ्ट drinkers म्हणजे एखाद्या.....वाटायचे आता मात्रा drinkers chi संख्या कमी झालेली दिसते. माहिती छान आहे नवी माहिती मिळाली धन्यवाद.

शेर भाई 27/02/2022 - 00:31
तुम्हाला Sosyo बद्दल माहिती आहे का ?? आमच्या पप्पांमुळे आमची याची ओळख झाली. दादरला ठराविक दुकानांतच मिळते. आमचे काही जाणकार म्हणतात कि याची चव रशियन वारुणी सारखी लागते. हे पण एक अस्सल देशी शीतपेय आहे (का?) कॉलेजात असताना आमचे बरेच वार्षिकोत्सव बऱ्याचदा पार्ले नी प्रयोजित केले होते. सुरुवातीला पार्ले आणि कोका कोला मधल्या युद्धात पार्ले जिंकत होते त्याचा कुठेतरी असुरी आनंद होत असे. पण कोका कोलाने मधल्यामधे जी फालतुगिरी केली आणि शेवटी त्यांना रडीचा डावच करावा लागला त्याबाबत आज खुलासा झाला.

In reply to by शेर भाई

सोस्यो हा भारतीय कोला आहे.१९२३ साली. सुरतचे व्यावसायिक मोहसीन हाजुरी ह्यानी इंग्रजी पेय vimtoचे रिफिलिंग आणि बोटलिंग करण्याचा उद्योग चालू केला. १९३० च्या आसपास स्वत:चे पेय सोस्यो आणले.आधी ह्याचे नाव Socioअसे होते जे सोशालीजम ह्या शब्दावर बेतलेले होते. नंतर ते सोस्यो झाले. हा पूर्णपणे भारतीय brand आहे. हा गुजरात आणि महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबई पुणे नाशिक अशा पश्चिम महारष्ट्रातील मोठ्या शहरात मिळतो. हा आफ्रिका, ईंग्लंड,अमेरिका, सौदी, दुबई ते ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी निर्यात होतो

In reply to by शेर भाई

सर टोबी 27/02/2022 - 10:26
मला स्वतःला खूपच आहे पण त्यातही मी थोडासा डोळसपणा दाखवतो. म्हणजे असं की हिंदुस्तान लिवर ची उत्पादने संपूर्णपणे देशी असतात. आपल्या लोकांना त्यातून रोजगार मिळतो. एवढेच नाही तर बऱ्याच भारतीयांनी या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व दिलं आहे. त्यामुळे ग्राहक पेठेचे बिंदुमाधव जोशी म्हणायचे की लाईफ बॉय ज्याचे घरी तो देशाचा मारेकरी आणि त्यांच्या दुकानात मात्र प्रॉक्टर अँड ग्यांबल आणि हिंदुस्तान लीवरच्या उत्पादनाची रेलचेल असायची असा वैचारिक गोंधळ माझ्यात नसायचा. तर आता बघुया काही दादागिरी असणारी भारतीय उत्पादने ज्यातील काही आता भारतीय राहिली नाहीत. सिंथोल हा खुद्द गोदरेज ने विकसित केलेला साबण. या साबणाचा पाहिला प्रकार आजही जसान तसा मुळ अवतारात मिळतो. टाटांचा मोती साबण म्हणजे जणू काही मराठी कुटुंबांच्या दिवाळी स्नानाची ओळख बनला आहे. आता हा साबण हिंदुस्तान लिव्हर चा झाला आहे. टाटांचाच हमाम हा साबण पूर्वी मध्यमवर्गियांचा साबण होता. हिंदुस्तान लिव्हर ने हे उत्पादन आता बंद केले आहे. पाँड्स ची फेस पावडर आणि कोल्ड क्रीम ही आजही त्यांची लोकप्रियता कमालीची टिकवून आहेत. डी मार्ट सारख्या दुकानात जिथे एकावर एक फ्री किंवा किरकोळ किमतीपेक्षा खूप स्वस्त वस्तूंची रेलचेल असते तिथे ही उत्पादने जवळपास त्यांच्या मुळ किमतीलाच विकली जातात. क्वालिटी आइस्क्रीम ही कारखान्यात आइस्क्रीम बनवून मोठ्या स्तरावर वितरीत करणारी पहिली कंपनी. त्यांच्याच जोडीला जॉय आइस्क्रीम बनवणारी पण एक कंपनी होती पण ती सध्या अस्तित्वात नाही. म्हैसूर सोपची उत्पादने अशीच त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. काळाच्या ओघात विरलेले ब्रँड्सचा विचार केला की आठवतात साठ्ये बिस्किट्स आणि रावळगावची चॉकलेट्स. स्वस्तिकच्या स्लीपर, आणि टाटा ऑईल मिलचा शाम्पू.

In reply to by सर टोबी

चौकस२१२ 27/02/2022 - 15:24
गेलया काही वर्षात २ प्रसिद्ध उत्पादनबद्दल पडलेला प्रश्न १) आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? २) अमृतांजन चा रंग का बदलला ?

In reply to by सर टोबी

विजुभाऊ 27/02/2022 - 22:13
साठेची श्रुजबेरी बिस्कीट्स आत अकुठेच मिळत नाहीत. कोल्हापूरला पेरीना नावाचे आईस्क्रीम अजूनही मिळते. अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. कोला मधे बाजल / डू इट या नावाचे कोला होता.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 27/02/2022 - 22:31
अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. Royal का?आहे अजून.आणि अहमदनगरची लस्सी तर कुठेच नाही मिळणार.आमची शाखा कुठेही नाही. शीतपेयांची​ चर्चा म्हणून हे मुद्दे टाळत होते :)

In reply to by जेम्स वांड

सर टोबी 12/03/2022 - 09:58
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.

In reply to by जेम्स वांड

सर टोबी 12/03/2022 - 09:58
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.

In reply to by आग्या१९९०

जेम्स वांड 28/02/2022 - 11:34
सोसयो गुजरातेत अजूनही मिळतो भरपूर, मिक्स फ्रुट फ्लेवर ड्रिंक असते, डार्क कलरचे, अकवायर्ड टेस्ट भयानक, गुजरातेतील कुठल्याही शहरात/गावात/तालुक्याला मिळेल नक्कीच. गुजरातमध्ये सोडा प्यायचे प्रमाण प्रचंड आहे असे जाणवले. रोजच्या आहारात असलेले बेसन तेल इत्यादी जड पदार्थ खाणे आणि चवाणु उर्फ चिवडा शेव फाफडे इत्यादी खाल्ल्यावर बहुतेक सोडा गरजेचा वाटत असावा तिथे, रोज रात्री जेवण झाल्यावर पानबिडीला बाहेर पडतात माणसे तसेच सोडा प्यायला बाहेर पडण्याची पद्धत दिसली मला तरी तिथे. सोसयो मध्ये चिमूटभर काळेमीठ टाकून पिण्याची रीत आहे किमान राजकोटला. सोडा फाउंटन प्रत्येक ठिकाणी सापडतात तिथं, कुठल्याही फ्लेवर्ड सोड्यात वरतून एक मूठ खारे दाणे टाकले की तो होतो "सिंग सोडा" सौराष्ट्रात एकदा एका कस्टमरनं तर छास सोडा पाजला होता अर्धा ग्लास ताक, त्यात मसाला, मीठ वरतून सोडा, तुफान आवडला होता तो प्रकार मला तरी.

भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाबद्दलचा हा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. ९० च्या दशकात जाहिरातींद्वारे शीतपेय कंपन्या बरेच मनोरंजन करायच्या (एकमेकांची टर उडवणे इत्यादी) . कॅम्पॉ कोला हे पेय मला केवळ चश्मेबद्दूर या चित्रपटामुळे कळले होते. मागे एकदा लेहर पेप्सीबाबत शोधले असता न्यू यॉर्क टाइम्समधली ही २४ मे १९९० ची बातमी मिळाली होती. Talking Deals; After Long Fight, Pepsi Enters India.

हा लेख पहिला मायबोलीवर प्रकाशित केला होता काय ? वाचल्यासारखा वाटला. एकेकाळी मी शीतपेयांचा जबरदस्त भोक्ता होतो पण गेल्या ३ वर्षांपासून शीतपेय पिणे अजिबात म्हणजे अजिबातच बंद केले आहे.

आइस्क्रीम सोडा लहानपणी प्यालो होतो. फार आवडला होता. पण तेव्हाही तो कोल्ड्रिंक्सच्या सर्व दुकानांत मिळत नसे.

निनाद 27/02/2022 - 11:37
नाशकातही असे एक नाव होते आर एस - रहाळकर सोडावॉटर. त्यात मसाला सोडा हा एक खास प्रकार असतो! नाव नसलेले अनेक सोडावॉटर बाटल्यांचे कारखाने पुर्वी होते.

चौकस२१२ 27/02/2022 - 15:03
ड्युक्सचाच लेमोनेड " मला लिंमका पेक्षा जास्त आवडायचे .. कारण कदाचित त्यात थोडा आल्याचा स्वाद असावा.. आणि फॅटा पेक्सह गोल्ड स्पॉट जास्त पुढे इकडे आल्यावर "जिंजर एल " किंवा " जिंजर बीर ( अल्कोहोल नसलेली ) प्यायली.. ती आवडते ड्युक्स मुळेच बहुतेक , भारतात खरे तर जिंजर जिंजर एल लोकप्रिय व्हायला हरकत नाही

जेम्स वांड 27/02/2022 - 17:40
पण थोडाफार अर्धवट वाटला, शितपेयांच्या बरोबरीने भारतात बोटल्ड पाण्याचा व्यवसाय फोफावला आहे, तो पण जवळपास त्याच काळात (१९९१ नंतर). बोटल्ड वॉटर सेगमेंट ही एक भारतीय कॉर्पोरेट सक्सेस स्टोरी म्हणून प्रेझेंट होते कैकवेळा. बोटल्ड वॉटर सेगमेंट मधूनच पार्ले ऍग्रो ह्या पार्लेच्या उपकंपनीचा आकार वाढीला लागला, बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून त्यांचा कित्ता गिरवत मणिकचंद ऑक्सीरीच, तसेच कैक स्थानिक लहानसहान कंपनीज म्हणण्यापेक्षा व्यावसायिकांनी एक एक मध्यम किंवा लघु आरओ प्लांट लावून ह्या धंद्यात आपापले खुंट मजबूत रोवले आहेत, इतके की त्यांच्या पुरवठा, दर्जा अन डिमांड पुढे पेप्सीचा ऍक्वाफिना अन कोकाकोलाचा किनले पण फिक पडला आहे, आयारसीटीसनं ह्या धंद्यात आपल्या कंपनीचे निशे मार्केट मजबूत हाती धरून भारतीय रेल्वेच्या साहाय्याने भारतभर रेल्वे स्टेशनवर "रेल नीर" ची जबरदस्त मक्तेदारी क्रियेट करून कोकाकोला आणि पेप्सीकोला त्यांच्याच औषधाची मात्रा पाजली आहे. आता तर आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (आवा) चे सेनाजल पण मार्केटमध्ये आले आहे, हळूहळू प्रसिद्धी पावणारे हे बाटलीबंद पाणी भारतीय जनमानसांत असलेले फौजांप्रती प्रेम अन आदर ह्यांचा वापर करून लवकरच आपला एक खात्रीशीर ग्राहकवर्ग स्थापन्न करेल ह्याविषयी शंका वाटत नाही. विषयांतर झालेले वाटल्यास शितपेयांबद्दल बोलता पार्ले ऍग्रोनं जणू कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या गेलेल्या धंद्यावर सूड उगवल्यागत ऍपी, ऍपी फिझ ह्यांचे राक्षसी मार्केटिंग केले आहे, २०२२च्या दरम्यान शेतकऱ्यांचे इन्कम डबल करण्याच्या सरकारी वायद्याला अनुसरून हल्लीच काही वर्षे अगोदर पंतप्रधान मोदींनी शीतपेय कंपन्यांना आपल्या उत्पादनात काही टक्के फळांचा रस मिसळण्याची विनंती केली आहे, मला वाटतं रियल ज्युस बनवणारी डाबर, पतंजली ह्यांनी ह्याचा उत्तम प्रयोग केला आहे, अगदी ट्रॉपीकाना ह्या पेप्सीकोच्या मालकीच्या ब्रँडची स्पर्धा असताही. त्याशिवाय अगदीच प्रामाणिक फॉलोइंग असणारी काही पेये उदाहरणार्थ रुहअफजाह पण चांगले सेल्स फिगर्स मेन्टेन करतात, रुहअफजाह हे पाकिस्तानी ड्रिंक असल्याची मध्यंतरी आवई उठली होती, पण भारतातील हमदर्द लॅबोरेटरी आणि तिचे पाकिस्तानी भावंड ह्यांचं आज काहीही घेणं देणं नाही. मुळात रुहअफजाह बनवणाऱ्या मौलवीसाहेबांचे काही गणगोत पाकिस्तानात गेले (१९४७ मधेच) अन तिथे हमदर्द पाकिस्तान सुरू केले, भारतीय तर आधीपासून होतेच धंद्यात, रुहअफजाह हे जसे जॉन पेंम्बरटननने कोला डोकेदुखीचे औषध म्हणून काढले होते तसेच रुहअफजाह हे भारतीय उष्णतेला मारक आणि शरीराला थंडावा देणारे "कंपोजिशन" म्हणून बनवले गेले होते, युनानी औषधप्रणालीतील प्रचलित औषधी बुटी जसे की सब्जा, खस (वाळा), गुलाबजल इत्यादी वापरून त्यांचा अर्क साखरेच्या पाकात मिसळून रुहअफजाह तयार होते. तुमचे लेखन न्यून असे म्हणत नाही मी अजिबात फक्त मला वाटेल अशी एक वीट मात्र मी तुमच्या ताजमहालला लागावी ह्या अँगलने लिहिले आहे, आगाऊपणा बद्दल क्षमस्व.

In reply to by जेम्स वांड

सुरिया 27/02/2022 - 18:52
बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून
वांडोबा पहिली बिसलेरीच. फ्रेन्च नाहीतर इटालियन. फेलिक्स बिसलेरी. १९६९ ला चौहान फॅमिलीने हा टायप सुरु केला. सुरुवातीला बिसलेरी कार्बोनेटेड वॉटर म्हणजे सोड्यासाठीच होते नंतर मात्र बिसलेरी हे नाव पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर साठी जसे कोलगेट म्हण्जे पेस्ट आणि जेसीबी म्हणजे बॅकहोलोडर्/बुलडोझर तसे कॉमन नेम झाले. आजही हॉटेलात साधे पाणी की बिसलेरी आअच प्रश्न विचारला जातो. भले बिसलेरी म्हणल्यावर येणारे पाणी लोकल सप्लायरचे स्वामीअ‍ॅक्वा किंवा बिस्लेनी असेल पण म्हणणार बिसलेरीच. वीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चनने सेटवर बिसलेरी मागितले असता कशाबशा ४ बॉटल आणण्यात आल्या तेंव्हा साहेब बिसलेरीने आंघोळ करतात असे सुनावल्याचे गॉसिप वाचनात आले होते. काही काळापुरते बीआयएस ने बिसलेरीचे लायसन्स सस्पेंड केले होते. तेंव्हा सपोर्टिव्ह ब्रॅन्ड बेलीज. बेलीज आता एक्स्ट्रा अ‍ॅडेड मिनरल वॉटर पण फुल्ल पैसे लावून विकते. पार्ले ने बिसलेरी पहिल्यांदा काच, नंतर पीव्हीसी मग पेट बॉटल्स मध्ये वितरीत करुन जम बसवला पण त्यांना चक्क ४०० टक्के ग्रोथ मिळाली ती अर्धा लिटरच्या बॉटल मार्केटमध्ये उतरवून. पार्ले अगदीही काही कोक किंवा पेप्सीमुळेच गाळात गेले नाही. चौहान फॅमिलीत अंतर्गत वाद बरेच होते. त्रिभाजन ही झाले. बिस्कीट कन्फेक्शनरी वाले पार्ले प्रॉडक्ट्स फ्लॅगशिप पार्ले जी, क्रॅकजॅक, मोनॅको, २०-२० अशी बिस्कीटे करत चौकलेट, हिप्पो सरखे बेक्ड स्नॅक्स, वॉफल्स अशा बर्‍याच धंद्यात आहेत. पार्लेचा पार्ले अ‍ॅग्रो ह्या अपत्याचा लार्जेस्ट सक्सेस हा फ्रुटी होता. आजही ते भारतातले लार्जेस्ट सेलिंग मँगो ड्रिंक आहे. अ‍ॅपे फिझ्झ सोबत पिनाकोलाडा, ढीशूम नावाचा जिरा सोडा आणि बरेच सॉफ्ट ड्रिंक ब्रँड पार्ले अ‍ॅग्रो सतत आणत असते. पार्ले बिसलेरी मात्र पाणि आणि सोडा इतकेच करतही जोरात धंदा करत असतात.

In reply to by सुरिया

जेम्स वांड 12/03/2022 - 09:06
बिसलेरी उगमस्थळ अन आडनाव क्लेरिटी बद्दल आभार, बिसलेरीनं हल्ली काढलेल्या उंट वाल्या ऍड मस्तच आहेत एकदम, आजच सकाळी वापीला कस्टमरकडे जाताना गाडीतून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरून बिसलेरी दिसले अन एकदम आठवले तुम्हाला पोच देणेच बाकी उरले होते ते.

जेम्स वांड 27/02/2022 - 17:50
आईस्क्रीम सोडा हा पारशी टच पेयाचा प्रकार फक्त आर्देशीर नाही तर मुंबईत विकला जाणारा पालनजी पण बनवतो. आईस्क्रीम सोडा हा वेगळा काही नसून साखरेच्या पाण्यात व्हॅनिला इसेन्स आणि कार्बनडायऑकसाईड मिसळून बनवला जातो. ह्या धंद्यात फक्त पारशी टिकेलेले नाहीत तर कदाचित एकुलते एक उदाहरण असल्याप्रमाणे ज्युईश ब्रँड पण आहे एक, त्याचे नाव डी सॅमसन्स सोडा असे आहे, अलिबाग जवळ पालीला त्यांची फॅक्टरी आणि आऊटलेट असून ते ठिकाण सोडून इतर ठिकाणी त्याची विक्री झालेली मला तरी दिसली नाही आजवर, कोकणात किंवा अलिबागला फिरायला वीकएंडला वगैरे जाणारी पर्यटक मंडळी आजही त्यांच्या दुकानाला आवर्जून भेट देतात, आईस्क्रीम, पाईनऍपल, रासबेरी असे अनेक फ्लेवर्स डी सॅमसन्स सोडा बनवत असतात, डॅनियल सॅमसन दिगोडकर नावाच्या ज्युईश किंवा ज्यांना कोकणात शनिवार तेली म्हणतात (त्यांच्या पिढीजात तैलिक व्यवसाय व शनिवारी शाब्बाथ पाळण्याच्या परंपरेमुळे) १९३८ साली ही सोडा कंपनी स्थापन केली होती आणि आजही ती सुरू आहे.

चौकस२१२ 27/02/2022 - 18:46
कोकणा वरून आठवले , कोणी कोकम सरबताचे कार्बोनेटेड पेय बनवले आहे का? जसे जलजिरा बनवले होते आणि हो यात रसना चा उदय ( tang येण्याआधी होते ) कसा झाला हा पण एक महत्वाचा भाग आजकाल चाय काळात मूळ ऑस्ट्रेलियन "बूस्ट जूस" भारतात ज्यूस्ट या नावाने उदयाला आली ( बूस्ट नाव आधीच वापरात असल्याने त्यांना भारतात प्रवेश करताना जुस्ट असे बदलावे लागले !) या शिवाय आरे चे मसाला दूध विषय मस्तच आहे , आता राष्ट्रीय पातळीवरचे भारतीय - मिठाई , गोड/ खरे ( पार्ले जी , बिकानेर आणि हल्दीराम , ब्रिटानिया बॉरबॉन - दारू ( मोहन मेकी न , युनायटेड ब्रुअरीस - चीज ( अमूल ) - दूध - याचा इतिहास असा हि एक लेख येऊ द्या

In reply to by चौकस२१२

गवि 28/02/2022 - 13:15
कोकमात खूप पोटेंशियल असूनही इतर फळांच्या मानाने कोकमाचे एकूणच शीतपेय, टिकाऊ हवाबंद / बाटलीबंद पण पिण्यास तयार (रेडी टू ड्रिंक) असे प्रकार फार कमी आले आहेत. कोकम म्हणजे मुख्यत: कोन्सेन्ट्रेट सिरप असेच बघण्यात येते. काहीतरी रासायनिक मर्यादा असू शकेल. पण नक्की कल्पना नाही. लेख उत्तम आहे. लेखात उल्लेख केलेला आर्देशीर हा पुणे क्याम्प फेम प्रकार आवर्जून शोधून टेस्ट केला होता पूर्वी. नंतर अनेकदा पुन्हा पुन्हा वेगळाले फ्लेवर ट्राय केले. पण एखादा फ्लेवर वगळता हे ओव्हरहाईप्ड / ओव्हररेटेड प्रकरण वाटले. पांचट आणि अति कृत्रिम. लाल रंगाचे एक पेय आकर्षक दिसते पण तेही तसेच पांचट. क्याम्प एरियातले फेरीवाले सोडावाले यांचा सोडा वापरतात. बाकी कुठे फारसा दिसत नाही. या भागात दोराबजी वगैरे काही जुन्या रेस्टॉरंटसनी ही आर्देशीर शीतपेये आवर्जून ठेवलेली दिसतात. पण त्यात नोस्ताल्जिया हाच मुख्य यूएसपी असावा.

In reply to by गवि

सुरिया 28/02/2022 - 14:45
दिवेआगारला एका समुद्रकिनार्‍यावरच्या विक्रेत्याने कोकम सोडा की प्लेन असे विचारुन कोकम सिरप मध्ये प्लेन सोडा घालून दिले होते. अर्थात छान लागले. घरीही हा प्रयोग नेहमीच होतो. पण हे सोडा मिक्स करुन बॉटल्ड अवतारात विकण्यात काहि अडचणी असाव्यात. अर्थात शुगर बेस्ड सिरप मिळतेय त्यामुळे बनवणे सोपे आहे पण टिकण्यातल्या आडचणी असाव्यात. गोटी सोड्यात सोडा आणि लेमन असे दोन फ्लेवर असायचे. प्लेन सोडा हिरव्या बॉटलमध्ये तर लेमन हे ट्रान्स्परंट किंवा किंचित पिवळट बॉटलमध्ये असायचे. लेमन चा कलरही फिक्का पिवळा असायचा. जंजीर म्हणून सोडा मिळायचा. अर्थात तो जिंजर फ्लेवर्ड असायचा पण त्याचा बच्चनप्रेमी जंजीर अपभ्रंश त्या सोड्याइतकाच सॉलिड होता. पिताच पोट गुडगुड करायला लागायचेच तस्मात घराजवळच पिणे बरे असायचे. ता.क. गोटी सोड्याच्या बाटलीतली गोटी गस्टल, कॅन्टर म्हणून गोट्या खेळताना वापरायची बोत होती. लगेच फुटाय्ची नाही. ह्यासाठी अजुन एक पर्याय मार्बल गोटी म्हणून असायची.

In reply to by सुरिया

सुरिया 28/02/2022 - 14:50
सोडा वॉटरच्या बाटली फोडून त्याच्या काचेचा भुगा हा पतंगीच्या मांज्यासाठी सर्वात घातक मटरेल होते. सरस पघळवून त्यात हा काचेचा भुगा आणि थोडा कलर घातलेला मांजा तयार करणे हा सुट्टीतला गच्चीद्योग असायचा. पूर्वी देशी दारु दुकानात सोड्याच्या बाटल्या हारीने लावून ठेवलेल्या असत. त्याच्या जाड काचा, गोटी आत जायची आणि सोड्याच्या प्रेशरने सील होण्याची युनिक डिझाईन हा फारच कुतुहलाचा विषय होता.

सर टोबी 27/02/2022 - 18:58
पंधरा वर्षापूर्वी पर्यंत महिमला, राजा बढे चौकात आइस्क्रीम सोडा मिळायचा. आता पण मिळतो की नाही त्याची कल्पना नाही. एकूणच मुंबईच खूप अनोळखी वाटते आता. दोन वर्षापूर्वी गडकरी चौकातल्या आस्वाद मध्ये जावं म्हणून तिथे गेलो तर ते लांब कुठेतरी गोखले रोडला गेल्याचं समजलं.

ठंडा मतलब टॉयलेट क्लिनर रामदेव बाबांनी केलेल्या या प्रचारामुळे सुध्दा बरेच लोक प्रभावीत झाले होते. बहुतेक ती जाहिरात नंतर बंद करण्यात आली पैजारबुवा,

चौथा कोनाडा 28/02/2022 - 12:40
लै भारी थम्सप्प लेख ! TUP213 शीतपेयांमधलं फक्त थम्सपच आवडलेलं, लहानपणी बर्‍यापैकी पिलं. पेप्सीने पार्ले घेतल्यावर (पेप्सीसारखंच) पांचंट करुन टाकलं होतं , तेव्हापासून बंद करून टाकलं. आता अधून मधून थम्सप पितो, पांचंटपणा कमी झाल्यासारखा वाटतोय !

लहानपणी क्रिकेट मॅच टीवी वर बघताना ( दुसर्यांच्या घरी जाऊन.खाली जमीनीवर फतकल मारुन बघायची संस्कृति असतानाच्या दिवसात). ड्रिंक्स ब्रेक ला थम्पअप गोल्डस्पॉट ची जाहीरात असलेला एखादा ठेला मैदानात यायचा. त्यावेळेला आम्हा सर्व मुलांना असे वाटायचे कि तेव्हा हे क्रिकेटर्स हे असेच शीतपेये पीत असावेत. त्यामुळे क्रिकेटर होण्याच्या इच्छेमागे असे मनसोक्त कोल्ड्रींग (कोल्ड्रींक नव्हे) पिता येणे हा ही एक हेतु असायचा.

सागरसाथी 28/02/2022 - 20:35
आईस्क्रीम सोडा, मसाला सोडा आता प्रत्येक गावात बनते, ही लोकल कोल्ड्रिंक्स काही वर्षांपूर्वी गावात लग्नांचा अविभाज्य भाग बनली होती, आता प्रमाण कमी झालेय, आता आईस्क्रीमनी बाजी मारलीय.

तर्कवादी 02/03/2022 - 18:06
पेप्सी व कोला या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणायचे गमतीशीर कामही भारतीय बाजाराने केले होते !! ह्या चित्रात दिसणारा हे पेय (!!) पेप्सीकोला नावाने पुर्वी शालेय विद्यार्थ्यांत लोकप्रिय होते. अगदी २५ वा ५० पैशांचा लहान्/मोठा पेप्सीकोला मिळायचा. आता मिळतो की नाही माहित नाही.. पण मोठ्या शहरांत तरी बहुधा असले जुगाड आता फारसे चालत नसावेत. pepsicola

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 03/03/2022 - 12:24
येस, पेप्सीकोला सुपर हीट होता (अजुनही खेड्यापाड्यात चालतो) जसजशी नवनविन सॅचेट फूड्स् यायला लागली तशी याची क्रेझ कमी होत गेली !

सुबोध खरे 04/03/2022 - 19:38
Thums Up becomes a billion-dollar brand Read more at: https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/food/thums-up-becomes-a-billion-dollar-brand/articleshow/89486419.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

सुबोध खरे 04/03/2022 - 19:51
यात मी वाचलेली एक अजून कहाणी आहे. कोका कोला भारतात आला त्यावेळेस (१९९०-९१) भारताची अर्थव्यवस्था गाळात गेली होती आणि पार्लेच्या चौहान याना सुद्धा आर्थिक निकड होती. त्याच वेळेस कोका कोलाने त्यांचा गळा आवळला होता. त्यामुळे पार्ले ने आपला शीतपेयांचा व्यवसाय कोका कोलाला विकण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस श्री रमेश चौहान यांनी कोका कोलाला अट घातली कि आमच्याकडे जितके थम्सअपचे काँसंट्रेट आहे तेवढे तुम्ही विकत घ्यायचे कोका कोलाला वाटले असून असून किती असणार एक वर्षापुरते. परंतु श्री चौहान यांच्याकडे पाच वर्षे पुरेल इतके थम्सअपचे काँसंट्रेट होईल त्यामुळे कोका कोला ला पुढची पाच वर्षे थम्स अप विकावे लागले. हे काँसंट्रेट विकून श्री चौहान यांनी ६ कोटी डॉलर्स शिवाय अतिरिक्त नफा सुद्धा कमावला. या कालावधीत लोकांना कोका कोला पेक्षा थम्स अपच जास्त आवडले यामुळे नाईलाजाने आपलया कोका कोला बरोबर त्यांना थम्स अप चालू ठेवणे भाग पडले.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 04/03/2022 - 21:02
पाच वर्षाची बेगमी करून ठेवणे आणि त्या स्टॉकच्या मुद्दलावर व्याज भरत बसणे किंवा मुद्दल अडकवून ठेवणे आणि आपण काय विकत घेतोय याची कोका कोला कंपनीला कल्पना नसणे हे काही पचनी पडत नाहीय. किस्सा तुमचा नाहीय याची मला कल्पना आहे पण कुठल्या गोष्टीला आपण मान डोलवतो तो तरी आपला निर्णय असतो ना?

In reply to by सर टोबी

जेम्स वांड 05/03/2022 - 08:41
कोकाकोला सारख्या ट्रान्सनॅशनल सोडा/ फिझी ड्रिंक्स निशे (niche) असणाऱ्या कंपनीला पार्ले सारख्या कंपनीज मर्ज अँड एकवायर करून घेताना त्यांच्या पेंडींग स्टॉकची किंवा मटेरियल इन्व्हेंटरीची कल्पना नसेल हे पचनी पडणे थोडे कठीण आहे.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/03/2022 - 10:03
मला हि सुरुवातीला हीच शंका होती. परंतु कोका कोलाला थम्स अप विकत घेतल्यावर ते चालू ठेवण्याचे काय कारण असावे? ते सुद्धा स्वतःच्या कोका कोला या उत्पादनाशी थेट स्पर्धा करणारे? आपल्याच पायावर कुर्हाड मारण्याचे काम कोका कोला कंपनी का करेल? त्यांनी थम्स अप बंद केले असते आणि केवळ कोका कोलाच ठेवले असते कि. म्हणजे मग जगभर जे सर्वात खपणारे उत्पादन आहे त्यापेक्षा इथले स्थानिक उत्पादन जास्त लोकप्रिय आहे हा कलंक माथी लागला नसता पण त्यांच्या गणितापेक्षा चौहान जास्त हुशार निघाले हि वस्तुस्थिती. बाकी विश्वास ठेवायचा कि नाही हा आपला प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 05/03/2022 - 10:40
आपले उत्पादन हे स्थानिक आवडी निवडीनुसार घडवावे लागते. Domino's किंवा पिझ्झा हट चे पिझ्झा आणि क्वालिटी वालस्सची आइस्क्रीम मध्ये कुल्फी आणि केशर तसेच सुकामेव्याचा वापर केलेली उत्पादने हेच दर्शवतात. विलिनीकरण हे नेहमीच एका उत्पादकाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नसते. आपल्या उत्पादनाला अधिक विविधता देणं आणि अधिक मोठी तयार बाजारपेठ मिळविणे हाही उद्देश असतो. आता बघुया पार्ले च्या उत्पादनाचं खच्चीकरण करण्याच्या उद्दिष्टाकडे. लिंबू सरबत आणि संत्रा सरबत सदृश लिम्का आणि गोल्ड स्पॉट संपवणं हे तुलनेनं सोपं होतं. या उत्पादनांना स्थानिक पातळीवर एकनिष्ठ असणारा ग्राहक आहे. पण मद्य आणि पिझ्झा बर्गर प्रेमिंमध्ये असणारी थमस् अपची क्रेझ त्यांना थांबवता आली नाही. आज काल मार्केटिंग किंवा इतर विषयांवरील सल्लागार तज्ञ आपली प्रेझेंटेशन चटपटीत करण्याच्या नादात काही कल्पित किस्से तयार करीत असतात. हा तसाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रचेतस 05/03/2022 - 12:22
परंतु कोका कोलाला थम्स अप विकत घेतल्यावर ते चालू ठेवण्याचे काय कारण असावे? ते सुद्धा स्वतःच्या कोका कोला या उत्पादनाशी थेट स्पर्धा करणारे? आपल्याच पायावर कुर्हाड मारण्याचे काम कोका कोला कंपनी का करेल?
ह्याचे उत्तर धागालेखकाने लेखातच दिले आहे.

मदनबाण 05/03/2022 - 22:27
सुरेख लिखाण उत्तम माहिती. अनेक प्रतिसाद देखील रोचक आहेत. @ सर टोबी टाटांचा मोती साबण म्हणजे जणू काही मराठी कुटुंबांच्या दिवाळी स्नानाची ओळख बनला आहे. आता हा साबण हिंदुस्तान लिव्हर चा झाला आहे. टाटांचाच हमाम हा साबण पूर्वी मध्यमवर्गियांचा साबण होता. हिंदुस्तान लिव्हर ने हे उत्पादन आता बंद केले आहे. साबणांचा गंध, आकार, रंग आणि जाहिराती हा सगळा उत्तम चर्चेचा विषय ठरावा... एक काळ होता ही थेटर मध्ये विको वज्रदंतीच्या जाहिराती नंतर लिरीलची जाहिरात लागत असे... त्या काळी तो साबण आणि गंध होता त्या नंतर तसाच गंध परत मला कधी अनुभवता आलेला नाही. हल्लीच निखील चा व्हिडियो पाहिल्यावर मला चंद्रिका साबण वापरावासा वाटला, यांचा साधा आणि चंदनाचा गंध असलेला साबण असे दोन्ही वापरले. इतरही काही वेगळे साबणाचे ब्रांड ट्राय केले पण परत चंद्रिकाच वापरायला सुरुवात केली आहे. @ चौकस२१२ आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? जितक मला आठवतय त्या नुसार बहुतेक आयोडेक्सच्या या काळ्या रंगाची आणि कपड्यांना तो लागण्याची खिल्ली उडवणारी जाहिरात एका दुसर्‍या कंपनीने केली होती त्या नंतर आयोडेक्सचा रंग बदलला गेला. मला ड्युक्सचा मँगोला प्रचंड आवडायचा तसं पेय परत चाखायला मिळाले नाही, ड्युक्सचा सोडा आणि त्याची बाटली देखील मला आवडायची. कोका कोला जेव्हा हिंदूस्थानात परत आले तेव्हा सुरुवातीला ते काही ठिकाणीच उपलब्ध होते, मी स्टेशन भागात असे दुकान पाहुन घरी बाटल्या घेऊन आलो होतो. वडिल्यांच्या मते त्यांच्या काळी जो कोका कोला होता तशी चव परत आलेल्या कोका कोलाला नाही. मला आजही थप्म्सअपच आवडते पण त्याला पार्लेवाली चव नाही हे नक्की ! असेच लेहरचे सेव्हन अप माझे आवडते कोल्डिंक होते. मध्येच सोनेरी रंगाचे बहुतेक कॅनडा ड्राय नावाचे [ नक्की आठवत नाही, पण कुल कुल कॅनडा अशी जिंगल असलेली जाहिरात यायची ] आले होते ते देखील नंतर अचानक बाजारातुन गायब झाले. @तर्कवादी पेप्सीकोला आठवतोय का कुणाला ? हो तर... अगदी मिल्क पेप्सी सुद्धा यायचा. तो काळा श्रीखंडांच्या गोळ्यांचा, ए ए स्वीट्सच्या काजू चवीच्या चौकोनी चॉक्लेट्सचा आणि फॅटम स्वीट सिगरेट म्हणजेच सिगरेटच्या आकाराच्या मिंटचा होता. P1 जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bhurum Bhurum... :- Pandu

In reply to by मदनबाण

आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? जितक मला आठवतय त्या नुसार बहुतेक आयोडेक्सच्या या काळ्या रंगाची आणि कपड्यांना तो लागण्याची खिल्ली उडवणारी जाहिरात एका दुसर्‍या कंपनीने केली होती त्या नंतर आयोडेक्सचा रंग बदलला गेला.
काही वर्षांपूर्वी पेपर मधे "आयोडेक्स सँडवीच" या प्रकारा बद्द्ल वाचले होते. त्या नंतरच बहुदा आयोडेक्सने त्यांच्या फॉर्म्युल्यात काहीतरी बदल केला असावा आणि त्यामुळे त्याचा रंगही बदलला असावा. आताचे आयोडेक्स जास्त घट्ट असते आणि त्याचा वासही पूर्वीच्या काळ्या आयोडेक्स पेक्षा खूपच वेगळा आहे. पैजारबुवा,

आग्या१९९० 06/03/2022 - 09:12
इतरही काही वेगळे साबणाचे ब्रांड ट्राय केले पण परत चंद्रिकाच वापरायला सुरुवात केली आहे. चंद्रिका साबणाला इतर कोणत्याची आंघोळीच्या साबणापेक्षा लवकर आणि जास्त फेस येतो ( बहुतेक रिठ्याचे प्रमाण योग्य राखले असेल) त्वचा आणि केस स्वच्छ आणि मुलायम राहतात, रुक्ष पडत नाही. कुठल्याही शाम्पूपेक्षा केसांसाठी उत्तम. २५ वर्षापूर्वी दोन चंद्रिका साबणावर एक फ्री मिळायचा, १५० ग्रामच्या साबणावर एक स्टेनलेस स्टीलचा चमचा फ्री मिळायचा. आता हा साबण फार कमी ठिकाणी मिळतो. मला ड्युक्सचा मँगोला प्रचंड आवडायचा तसं पेय परत चाखायला मिळाले नाही, ड्युक्सचा सोडा आणि त्याची बाटली देखील मला आवडायची. अगदी खरंय. वडिल्यांच्या मते त्यांच्या काळी जो कोका कोला होता तशी चव परत आलेल्या कोका कोलाला नाही. आमच्या घरातील सर्वांचे हेच मत आहे. पिताना पूर्वीच्या कोका कोलासारख्या नाकाला झिणझिण्या आल्या नाही. कॅनडा ड्राय नावाचे [ नक्की आठवत नाही, पण कुल कुल कॅनडा अशी जिंगल असलेली जाहिरात यायची ] आले होते ते देखील नंतर अचानक बाजारातुन गायब झाले. जबरदस्त होते! फार स्ट्रॉग झिणझिण्या यायच्या. कोका कोलाने हा ब्रँड विकत घेऊन संपवला असे ऐकले होते. परंतु अचानक गायब झाला हे आठवते.

In reply to by आग्या१९९०

जेम्स वांड 08/03/2022 - 10:56
. कॅनडा ड्राय बेस्ट प्रॉडक्ट, शुगर फ्री जिंजर एल होती ही, फुल पंच आणि झीरो साखर गंमत म्हणजे ह्यात हलकी खारट चव टाकली पक्षी काळे मीठ वगैरे तर लैच जबराट लागत असे. कॅनडा ड्राय हे कॅडबरी श्वेप्स कंपनीचे प्रॉडक्ट होते, कोकाकोलाने हे प्रॉडक्ट संपवले का नाही ते आता आठवत नाही मला पण एकंदरीत आजही कॅनडा ड्राय प्रॉडक्ट मुंबई हैदराबाद दिल्ली इत्यादी सिलेक्टेड शहरांत बहुतेक मिळतात, ऍमेझॉन ग्रोसरीवर सर्च रिझल्टमध्ये आलं होतं कॅनडा ड्राय गूगल केल्यावर, कॅडबरी श्वेप्सचे निशे प्रॉडक्ट म्हणजे त्यांचे सुप्रसिद्ध श्वेप्स टॉनिक वॉटर. क्वीनाईन बेस्ड बिटर अल्कोहोल मिक्सर म्हणून श्वेप्स टॉनिक वॉटर मद्यप्रेमी अन त्यातही जीन हे मद्य आवडणाऱ्या लोकांत लोकप्रिय असते, जीन अँड टॉनिक असे एक सुप्रसिद्ध मद्यपेय पण आहे. . श्वेप्स टॉनिक वॉटर . बॉम्बे सफायर जीन आणि श्वेप्स टॉनिक वॉटर एक लोकप्रिय कॉकटेल

सिरुसेरि 07/03/2022 - 20:55
माहितीपुर्ण लेख . लेहर पेप्सी जेव्हा लाँच झाला तेव्हा पहिले १ , २ आठवडे "are u ready for the magic ? " केवळ एवढी एक ट्युन टिव्ही वरील जाहिरातींमधे ऐकवत , दाखवत होते . त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता चाळवली गेली . अखेरीस रेमो , जुही चावला या कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगलेल्या जाहिरातीद्वारे या उत्पादनाची ओळख केली गेली . या जाहिरातींमधे आणी त्यांच्या टॅगलाईनमधे वेळोवेळी कालानुरुप बदल करत या उत्पादनाचे उत्तम मार्केटिंग करण्यात आले . उदाहरणार्थ - १९९३ चा क्रिकेट विश्वचषक व त्यात सामिल झालेले विविध देशांचे खेळाडु ( यही है राईट चॉइस बेबी ) , १९९६ चा क्रिकेट विश्वचषक ( "दम मस्त कलंदर मस्त" हे नुसरत फतेह अली यांचे गाजलेले गीत व त्या जोडीला राजस्थानमधील विविध प्रेक्षणीय स्थळे ) . याच काळा मधे लेहर ७ अप च्या जाहिरातीमधे वापरलेले फीडो डीडो हे कार्टुनही लोकांना आवडले होते . या फीडो डीडो चे टी शर्ट लोकप्रिय झाले होते .

In reply to by सिरुसेरि

गवि 07/03/2022 - 21:28
प्रत्यक्ष जाहिरात उलगडली तेव्हा "लेट द मॅजिक बिगिन" असे वाक्य / गाणं होतं. रेमोसोबत पेनी वाझ ही लहान मुलगी गायिका होती. चुभूद्याघ्या.

In reply to by सिरुसेरि

लेहर पेप्सी - १९९२: 'यही है राइट चॉइस, बेबी.... आहा'. १९९६ क्रिकेट विश्वचषकः 'नथिंग ऑफिशिअल अबाउअट इट', नंतर, 'ये दिल मांगे मोअर'. कोकाकोलावर १९८५ मधे १० वर्षांची बंदी घातली गेली होती जी १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या काहीच महिने आधी उठली. "दम मस्त कलंदर मस्त" ही जाहिरात कोकाकोलाची होती. जाहिरात पाहून तीचे चित्रिकरण पाकीस्तानामधे केले असावे असे त्या काळी वाटत होते. कदाचित उत्तरा भारतातही केले असू शकते. तेव्हाच्या विस्वचषकात पाकिस्तान व श्रीलंकाही आपल्या बरोबर सह आयोजक होते. त्या विश्वचषकापासून मिरिंडाच्याही कल्पक जाहिराती पेप्सी व कोकाकोलाच्या बरोबरीने दिसायच्या

आग्या१९९० 08/03/2022 - 10:19
कोकाकोलावर १९८५ मधे १० वर्षांची बंदी घातली गेली होती जी १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या काहीच महिने आधी उठली. कोणी आणि कसली बंदी घातली होती? भारताचे म्हणाल तर १९७७ ला कोकाकोलाला भारतातून हाकलून लावले होते.

In reply to by आग्या१९९०

१९९६ च्या विश्वचषकाआधी जेव्हा कोकाकोलाच्या जाहिराती दूरदर्शनवर दिसू लागल्या तेव्हा मी शाळकरी वयाचा होतो. काही वयाने मोठे असलेल्या लोकांच्या तोंडून या १० वर्षांच्या बंदीबाबत ऐकले होते. आता जालावर तपासले असता १९७७ च्या बंदीनंतर पुन्हा बंदी घातलेली दिसत नाही. १९९० साली पेप्सीने प्रवेश व १९९३ साली कोकाकोलाने पुनःप्रवेश केला. पण कोकाकोलाच्या जाहीरातींचा भडीमार १९९५-९६च्या मोसमातल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान झाला अन बाजारातही कोकाकोला दिसू लागले.
भारताचे शीत (पेय)युद्ध! इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठा शीख मोगल अशा एतद्देशीय सत्तांना हरवून. पण नंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर असे क्रांतिकारक किंवा टिळक,गांधी,पटेल ह्यांच्या सारखे पुढारी मात्र समाजातल्या सर्वसामान्यवर्गातून, म्हणजे पूर्वी सत्ताधारी नसलेल्या वर्गातून पुढे आले. भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाचे स्वरूप काहीसे असेच आहे.

तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण

मनो ·

या (ऑनलाइन) व्याख्यानाच्या निमंत्रणासाठी मनःपूर्वक धन्यवाद. रविवारी भाप्रवेनुसार संध्याकाळी ६ वाजता युट्युबच्या माध्यमातून श्रोता म्हणून नक्की सहभागी होतो.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 14/01/2022 - 03:11
एक खुलासा करणे आवश्यक आहे - व्याख्यान जरी भारतीय वेळेनुसार जास्तीत जास्त लोकांना सोयीस्कर अश्या ६ वाजता संध्याकाळी असलं तरी मला स्वतःला पहाटे ४.३० वाजता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यासोबतच व्याख्यानाचा प्राण असलेली चित्रं, कविता इत्यादी सोबत जोडून दाखवणं तंत्रिकदृष्टया शक्य नाही, त्यामुळं फक्त प्रक्षेपण लाईव्ह असेल, बोलणं नाही.

मर्यादीत वेळेत एका फार मोठ्या व गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींवर उत्तम विवेचन. या विवेचनाला ऐतिहासिक चित्रांद्वारे उत्तम जोडी दिलीत. एक सुचवणी - असे व्याख्यान देताना पुढच्या वेळी नकाशाच्या माध्यमातून सुरुवातीला कोणत्या बाजूचे कुठे वर्चस्व होते अन कोण कुठे आक्रमण करत होते हे समजावून सांगावे.

बबन ताम्बे 16/01/2022 - 21:18
सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान. खूप माहिती मिळाली आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि कधी न पाहिलेली चित्रे आपण पहाण्याची संधी मिळवून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पानिपत कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे गोल मोडल्यामुळे मराठ्यांचा तोफखाना बंद झाला आणि नन्तर त्यामुळे पराभव ओढवून घेतला यात कितपत तथ्य आहे?

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 09:38
या 'गोल' कथेचा उगम कसा झाला ते मी शोधत होतो. मूळ फारसी साधने अथवा मराठी साधनांमध्ये मला कुठेही भाऊंनी एक वर्तुळाकार सैन्य-गोल बनवला होता असा उल्लेख आढळला नाही. श्री. निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानांमध्ये मी प्रथम हे सर्व ऐकले. त्याआधीही कदाचित मराठे निजामसारखा पोकळ गोल बांधून लढले असा उल्लेख क्वचित कुणी इतिहासकाराने केलेला असावा. मग हा समज आला कुठून? तर माझा अंदाज असा की काशीराजाच्या बखरीत आणि इतरत्र 'घोल' غول असा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ सैन्याची तुकडी. तर हा शब्द गोल या अर्थाने वाचला गेला का? त्यामुळे अर्थाचा विपर्यास होऊन मराठे गोलात लढले असा समज झाला असावा का? https://meaning.urdu.co/troop/ तुम्ही हे चित्र पाहिलेत तर नुसते मराठेच नव्हे तर अब्दालीसुद्धा चौकोनी रचना करून सैन्यांच्या रांगांसह लढत होता. http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/other/largeimage55447.html याला infantry squares असं म्हणतात. कदाचित आपल्याकडील सैन्यातील लोक याचा अर्थ चांगला सांगतील. https://en.wikipedia.org/wiki/Infantry_square जर मुळात गोलच अस्तित्वात नसेल तर त्यामुळे पराभव झाला यालाही काही अर्थ उरत नाही.

In reply to by मनो

बबन ताम्बे 17/01/2022 - 15:28
दक्षिणायन मुळे पराभवाला कितपत हातभार लागला ? मराठी फौज थंडी, उपासमारीने शारिरीक दृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे तगड्या अफगाणांसमोर टिकू शकली नसेल.

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 22:36
दक्षिणायन आणि पराभवाचा काही संबंध नाही. दुसऱ्या एका बाबतीत त्याचे महत्व आहे. काशिराज ही लढाई पूर्व पश्चिम झाली म्हणतो, पण ती वस्तुतः उत्तर दक्षिण हवी होती. मी त्या दिवशी सूर्याची आकाशातील जागा आणि मार्ग गणिताने काढला. त्यातून असे दिसते, की नकाशातील पूर्व आणि त्या दिवशी सूर्योदयाची प्रत्यक्ष जागा यात साधारण ४५ अंशाचा कोन आहे, त्यामुळे लढाई त्या दिवसाच्या आभासी पूर्व पश्चिम, परंतु नकाशावरून आग्नेय वायव्य अशी आहे, जी सुसंगत वाटते. उपासमारीबद्दल एक महत्वाचा मुद्दा असा की आता पुढे उपासमार होणार म्हणून मराठ्यांनी हल्ला केला, ती उपासमार २-३ दिवसांच्या पूर्वी सुरू झाली होती. ती शिंदे होळकर या सर्वांनाच सारखीच बाधत होती असेही नाही. शहावलीखान आणि दुंदेखान यांचा सकाळी पराभव करताना मराठ्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. त्यावरून थोडा प्रभाव असला तरी हे काही पराभवाचे मूळ कारण नाही.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 17/01/2022 - 15:28
मराठा हिस्ट्री ह्यांच्या पानिपतावरील ह्या भागात गोलचा उल्लेख आलाय. त्यात ते म्हणतात उद्गीरच्या लढाईत निजामाने गोल वापरला. त्याच व्हिडीओ नुसार गोल ही फ्रेंचाकडुन आलेली व्युह रचना आहे. फ्रान्समध्ये गौल लोक राहतात, फ्रान्स त्यांनीच वसवला. पूर्वी फ्रान्सला गौल म्हणत, त्याचा इथे काही संबंध असावा का? फ्रान्सला गौल म्हणण्याबद्दल.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 17/01/2022 - 21:37
गॉल हे विशेष नाम आहे, म्हणजे फ्रान्स. लॅटिनमधून हा शब्द रोमन लोकांनी फ्रान्स देशासाठी वापरला आहे. जुन्या मराठीत फ्रान्सिस असे फ्रेंचांचे नाव येते, उदा. फ्रान्सिस रयतेने आपला राजा मारला. काशीराज 'घोल ए शाहवलीखान' म्हणतो, तर याप्रमाणे शहावलीखानाचा फ्रान्स असा अर्थ जुळणार नाही. यामुळं गॉल आणि गोल आणि घोल यांचा काही संबंध नसावा असेच मला वाटते. मराठा हिस्ट्री चॅनलचे श्री प्रणव महाजन यांच्याशी मी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी ही रचना श्री निनाद बेडेकर यांच्या संदर्भाने घेतली आहे. बेडेकरांनी ती कुठून घेतली ते त्यांना माहीत नाही. माझ्या मते संपूर्ण सैन्य आणि बुणगे यांचा असा गोल करणे हे संपूर्ण अव्यवहार्य (impractical) आहे. त्यासाठी लागणाऱ्या तोफांची संख्याच प्रचंड होईल, कारण वर्तुळाचा घेरा २*पाय*त्रिज्या याप्रमाणे प्रचंड होणार आहे. तसेच प्रत्येक माणसाला, तोफेला हलवून त्याच्या जागेवर नेण्यासाठी प्रचंड वेळ लागेल. या गोलाला हलण्यासाठी प्रचंड नैसर्गिक अडथळे (तलाव, गावे, जंगल) मध्ये येणार आहेत, त्यातून गोल कायम ठेऊन मार्ग कसा काढणार? या वेळी नाना फडणीस बुनग्यात होते, त्यांनी अशी कोणतीही रचना वर्णन केलेली नाही. प्रत्येक साधन दोन्ही बाजूंची सैन्यरचना सांगताना एका ओळीत, डावी, मध्य, उजवी अशीच सांगतो, त्यामुळं गोल या कल्पनेला काही पुरावा नाही. आपण उगाच काहीतरी तर्काने निर्माण केलेली ती कल्पना आहे असे माझे मत उपलब्ध पुराव्यावरून झालेले आहे. निजामाने उदगीर येथे कदाचित हजार पाचशे गारदी लोकांचा छोटा चौकोन केलेला असू शकतो, त्याला गोल म्हणजे सैन्याची तुकडी म्हणजेच गोल असे मानलेले असणे सहज शक्य आहे. उदगीरचा अभ्यास मी केला नसल्याने निश्चित सांगू शकत नाही.

अनन्त अवधुत 17/01/2022 - 07:42
दुर्मिळ चित्रे पहायला मिळाली. नविन माहिती मिळाली. “बचेंगे तो ओर भी लडेंगे” ही कोणा मराठी माणसाने उद्गारलेले सगळ्यात महत्वाचे शब्द वाटतात. तसे कोणी म्हटले नाही हे कळून मन थोडे खट्टु झाले. पण असो. ईतिहास जसा आहे तसा आहे.

काल संध्याकाळी सात पर्यंत पाहिलं. राहिलेलं रात्री उशीरा पाहिलं. तुमच्या लेखांतून तुमचा अभ्यास दिसतोच, तोच कालच्या व्याख्यानात दिसला. आम्ही एखादं चित्रं पाहतो आणि 'वा! छान चित्र!' असं म्हणून दुसरं पाहतो. पण त्या चित्रातील बारकावे 'पाहणं' आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ लावणं हे अनुभव अन अभ्यासाशिवाय शक्य नाही. उदा. लखुजी जाधवांच्या चित्रातील चुनारदान. दुसरी गोष्ट नावांची. अनेक तत्कालीन फारसी तसेच युरोपियन साधनांत आपल्याकडचे उल्लेख वेगळे असतात. ते आमच्या लक्षातही येत नाहीत. उदा. सेवाजी हेसुद्धा ओळखायला अनुभव अन् अभ्यास सखोलच हवा. तुमच्याकडून असेच प्रसंगोचित आणखी लेख्/व्याख्यान वाचायला/पाहायला आवडतील. मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by तुषार काळभोर

मनो 17/01/2022 - 22:41
धन्यवाद. दिग्गज चित्रकार ब्रशच्या दोनचार फटक्यांतून बरेच काही सांगून जातात. चित्रगुप्तकाका माझ्यापेक्षा छान सांगतील. ते थोडेफार एखाद्या कवितेप्रमाणे किंवा ज्ञानेश्वरमाऊली-तुकोबांच्या अभंगप्रमाणे असते. अर्थ कळतो पण अनुभूती होत नाही, योग्य वेळी अचानक न सांगता ती होते.

In reply to by कंजूस

मनो 17/01/2022 - 22:46
पानिपतची रणभूमी अगदीच सपाट मैदानात आहे. एकच उंचवटा थोडा आहे, तिथे पानिपत शहरात किल्ला बांधला आहे. तर्क खूप करता येतील, पण मूळ साधनांत कुणीतरी त्याला दुजोरा दिल्याशिवाय तसं निश्चित नाही सांगत येत. म्हणून जुनी हस्तलिखिते धुंडाळून त्यात काय आहे ते पाहावे लागते, आणि अर्थातच खूप सावधपणे प्रत्येक शब्द तपासावा लागतो.

मनो 17/01/2022 - 23:25
आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन यांचे भारताबाहेरील भारतीय हे काही दिवस आधीचे व्याख्यानदेखील सर्वाना आवडेल, ते इथे आहे https://www.facebook.com/watch/live/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=watch_permalink&v=4528801770574859

In reply to by मनो

Trump 18/01/2022 - 17:35
थोडे बघण्याचा प्रयत्न केला. भारतीयांचे कमी आणि मुस्लिमांचे जास्त उल्लेख आहे. प्रयत्न चांगला, पण मजकूर सामान्य आणि निरुपयोगी. असो.

In reply to by Trump

कंजूस 18/01/2022 - 19:22
तो अप्रियही असतो. कादंबरी विरंगुळा असतो, भाटगिरी असते, वाचकांची अस्मिता वाढवणारी असते. तसं केलं नाही तर पुस्तक खपत नाही.

In reply to by कंजूस

Trump 18/01/2022 - 20:48
भारताचा इतिहास मुसलमान येण्याआधी सुरु झाला आहे. मुस्लिमांचा उल्लेख टाळावा असे कोणी म्हणत नाही, पण तो प्रमाणात असावा.

In reply to by Trump

कंजूस 19/01/2022 - 05:45
पण इतिहासकार हे लिखित इतिहास आणि आता त्याचे कोणते पुरावे आहेत हे शोधून स्थापित करतात. त्या संदर्भात 'The loss of Hindustan, The Invention of India's. या पुस्तकात वाचलं. सारनाथ येथील खोदकामानंतर अशोकापर्यंतचा इतिहास स्थापित झाला.

In reply to by राघवेंद्र

मनो 19/01/2022 - 01:32
धन्यवाद वल्लीशेठ, खरं तर तुम्ही शिल्पशास्त्र, मुर्त्या, मंदिरे, लेणी असे एक-दोन व्हिडिओ असे बनवा, आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल.

In reply to by मनो

कंजूस 19/01/2022 - 05:50
आधारभूत पुस्तकांचं परीक्षण किंवा माहिती देता येईल. किंवा ( वेळ नै तर) कुणाला सांगून ते शब्दांकन करता येईल. सध्या ओनलाइनचे सत्ययुग चालू आहे.

अनन्त अवधुत 20/01/2022 - 05:32
मराठ्यांचे जसे पानिपतावर विश्वासराव, सदाशिवराव, जनकोजी शिन्चे, वगैरे मातब्बर मंडळी खर्ची पडली तसे अब्दालीचे कोणते महत्वाचे सरदार मारल्या गेले?

In reply to by अनन्त अवधुत

मनो 20/01/2022 - 09:33
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ अताईखान मारला गेला. अब्दालीने वेळीच कुमक पाठवल्याने वजीर शहावलीखान, व हाफिज रहमत, बंगश इत्यादी रोहिले बचावले, नाहीतर ते मारले जाण्याची दाट शक्यता होती. मराठ्यांच्या बाजूला विश्वासरावांचा एकच मृत्यू अचानक आणि अपघाती गोळा लागून झाला. भाऊंना जिवंत कैद होणे शक्य होते, पण त्यांनी वीरमरण पत्करले. काशीराजचे म्हणणे सत्य मानायचे तर जनकोजी, इब्राहिमखान जिवंत पकडले गेले आणि मग मारले गेले. अंताजी माणकेश्वर, बाजी हरी पळताना, समशेर बहाद्दर जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 25/01/2022 - 06:02
जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते
पराभूत सैनिकांच्या जखमा जास्त घातक असतात. :(

या (ऑनलाइन) व्याख्यानाच्या निमंत्रणासाठी मनःपूर्वक धन्यवाद. रविवारी भाप्रवेनुसार संध्याकाळी ६ वाजता युट्युबच्या माध्यमातून श्रोता म्हणून नक्की सहभागी होतो.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 14/01/2022 - 03:11
एक खुलासा करणे आवश्यक आहे - व्याख्यान जरी भारतीय वेळेनुसार जास्तीत जास्त लोकांना सोयीस्कर अश्या ६ वाजता संध्याकाळी असलं तरी मला स्वतःला पहाटे ४.३० वाजता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यासोबतच व्याख्यानाचा प्राण असलेली चित्रं, कविता इत्यादी सोबत जोडून दाखवणं तंत्रिकदृष्टया शक्य नाही, त्यामुळं फक्त प्रक्षेपण लाईव्ह असेल, बोलणं नाही.

मर्यादीत वेळेत एका फार मोठ्या व गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींवर उत्तम विवेचन. या विवेचनाला ऐतिहासिक चित्रांद्वारे उत्तम जोडी दिलीत. एक सुचवणी - असे व्याख्यान देताना पुढच्या वेळी नकाशाच्या माध्यमातून सुरुवातीला कोणत्या बाजूचे कुठे वर्चस्व होते अन कोण कुठे आक्रमण करत होते हे समजावून सांगावे.

बबन ताम्बे 16/01/2022 - 21:18
सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान. खूप माहिती मिळाली आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि कधी न पाहिलेली चित्रे आपण पहाण्याची संधी मिळवून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पानिपत कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे गोल मोडल्यामुळे मराठ्यांचा तोफखाना बंद झाला आणि नन्तर त्यामुळे पराभव ओढवून घेतला यात कितपत तथ्य आहे?

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 09:38
या 'गोल' कथेचा उगम कसा झाला ते मी शोधत होतो. मूळ फारसी साधने अथवा मराठी साधनांमध्ये मला कुठेही भाऊंनी एक वर्तुळाकार सैन्य-गोल बनवला होता असा उल्लेख आढळला नाही. श्री. निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानांमध्ये मी प्रथम हे सर्व ऐकले. त्याआधीही कदाचित मराठे निजामसारखा पोकळ गोल बांधून लढले असा उल्लेख क्वचित कुणी इतिहासकाराने केलेला असावा. मग हा समज आला कुठून? तर माझा अंदाज असा की काशीराजाच्या बखरीत आणि इतरत्र 'घोल' غول असा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ सैन्याची तुकडी. तर हा शब्द गोल या अर्थाने वाचला गेला का? त्यामुळे अर्थाचा विपर्यास होऊन मराठे गोलात लढले असा समज झाला असावा का? https://meaning.urdu.co/troop/ तुम्ही हे चित्र पाहिलेत तर नुसते मराठेच नव्हे तर अब्दालीसुद्धा चौकोनी रचना करून सैन्यांच्या रांगांसह लढत होता. http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/other/largeimage55447.html याला infantry squares असं म्हणतात. कदाचित आपल्याकडील सैन्यातील लोक याचा अर्थ चांगला सांगतील. https://en.wikipedia.org/wiki/Infantry_square जर मुळात गोलच अस्तित्वात नसेल तर त्यामुळे पराभव झाला यालाही काही अर्थ उरत नाही.

In reply to by मनो

बबन ताम्बे 17/01/2022 - 15:28
दक्षिणायन मुळे पराभवाला कितपत हातभार लागला ? मराठी फौज थंडी, उपासमारीने शारिरीक दृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे तगड्या अफगाणांसमोर टिकू शकली नसेल.

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 22:36
दक्षिणायन आणि पराभवाचा काही संबंध नाही. दुसऱ्या एका बाबतीत त्याचे महत्व आहे. काशिराज ही लढाई पूर्व पश्चिम झाली म्हणतो, पण ती वस्तुतः उत्तर दक्षिण हवी होती. मी त्या दिवशी सूर्याची आकाशातील जागा आणि मार्ग गणिताने काढला. त्यातून असे दिसते, की नकाशातील पूर्व आणि त्या दिवशी सूर्योदयाची प्रत्यक्ष जागा यात साधारण ४५ अंशाचा कोन आहे, त्यामुळे लढाई त्या दिवसाच्या आभासी पूर्व पश्चिम, परंतु नकाशावरून आग्नेय वायव्य अशी आहे, जी सुसंगत वाटते. उपासमारीबद्दल एक महत्वाचा मुद्दा असा की आता पुढे उपासमार होणार म्हणून मराठ्यांनी हल्ला केला, ती उपासमार २-३ दिवसांच्या पूर्वी सुरू झाली होती. ती शिंदे होळकर या सर्वांनाच सारखीच बाधत होती असेही नाही. शहावलीखान आणि दुंदेखान यांचा सकाळी पराभव करताना मराठ्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. त्यावरून थोडा प्रभाव असला तरी हे काही पराभवाचे मूळ कारण नाही.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 17/01/2022 - 15:28
मराठा हिस्ट्री ह्यांच्या पानिपतावरील ह्या भागात गोलचा उल्लेख आलाय. त्यात ते म्हणतात उद्गीरच्या लढाईत निजामाने गोल वापरला. त्याच व्हिडीओ नुसार गोल ही फ्रेंचाकडुन आलेली व्युह रचना आहे. फ्रान्समध्ये गौल लोक राहतात, फ्रान्स त्यांनीच वसवला. पूर्वी फ्रान्सला गौल म्हणत, त्याचा इथे काही संबंध असावा का? फ्रान्सला गौल म्हणण्याबद्दल.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 17/01/2022 - 21:37
गॉल हे विशेष नाम आहे, म्हणजे फ्रान्स. लॅटिनमधून हा शब्द रोमन लोकांनी फ्रान्स देशासाठी वापरला आहे. जुन्या मराठीत फ्रान्सिस असे फ्रेंचांचे नाव येते, उदा. फ्रान्सिस रयतेने आपला राजा मारला. काशीराज 'घोल ए शाहवलीखान' म्हणतो, तर याप्रमाणे शहावलीखानाचा फ्रान्स असा अर्थ जुळणार नाही. यामुळं गॉल आणि गोल आणि घोल यांचा काही संबंध नसावा असेच मला वाटते. मराठा हिस्ट्री चॅनलचे श्री प्रणव महाजन यांच्याशी मी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी ही रचना श्री निनाद बेडेकर यांच्या संदर्भाने घेतली आहे. बेडेकरांनी ती कुठून घेतली ते त्यांना माहीत नाही. माझ्या मते संपूर्ण सैन्य आणि बुणगे यांचा असा गोल करणे हे संपूर्ण अव्यवहार्य (impractical) आहे. त्यासाठी लागणाऱ्या तोफांची संख्याच प्रचंड होईल, कारण वर्तुळाचा घेरा २*पाय*त्रिज्या याप्रमाणे प्रचंड होणार आहे. तसेच प्रत्येक माणसाला, तोफेला हलवून त्याच्या जागेवर नेण्यासाठी प्रचंड वेळ लागेल. या गोलाला हलण्यासाठी प्रचंड नैसर्गिक अडथळे (तलाव, गावे, जंगल) मध्ये येणार आहेत, त्यातून गोल कायम ठेऊन मार्ग कसा काढणार? या वेळी नाना फडणीस बुनग्यात होते, त्यांनी अशी कोणतीही रचना वर्णन केलेली नाही. प्रत्येक साधन दोन्ही बाजूंची सैन्यरचना सांगताना एका ओळीत, डावी, मध्य, उजवी अशीच सांगतो, त्यामुळं गोल या कल्पनेला काही पुरावा नाही. आपण उगाच काहीतरी तर्काने निर्माण केलेली ती कल्पना आहे असे माझे मत उपलब्ध पुराव्यावरून झालेले आहे. निजामाने उदगीर येथे कदाचित हजार पाचशे गारदी लोकांचा छोटा चौकोन केलेला असू शकतो, त्याला गोल म्हणजे सैन्याची तुकडी म्हणजेच गोल असे मानलेले असणे सहज शक्य आहे. उदगीरचा अभ्यास मी केला नसल्याने निश्चित सांगू शकत नाही.

अनन्त अवधुत 17/01/2022 - 07:42
दुर्मिळ चित्रे पहायला मिळाली. नविन माहिती मिळाली. “बचेंगे तो ओर भी लडेंगे” ही कोणा मराठी माणसाने उद्गारलेले सगळ्यात महत्वाचे शब्द वाटतात. तसे कोणी म्हटले नाही हे कळून मन थोडे खट्टु झाले. पण असो. ईतिहास जसा आहे तसा आहे.

काल संध्याकाळी सात पर्यंत पाहिलं. राहिलेलं रात्री उशीरा पाहिलं. तुमच्या लेखांतून तुमचा अभ्यास दिसतोच, तोच कालच्या व्याख्यानात दिसला. आम्ही एखादं चित्रं पाहतो आणि 'वा! छान चित्र!' असं म्हणून दुसरं पाहतो. पण त्या चित्रातील बारकावे 'पाहणं' आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ लावणं हे अनुभव अन अभ्यासाशिवाय शक्य नाही. उदा. लखुजी जाधवांच्या चित्रातील चुनारदान. दुसरी गोष्ट नावांची. अनेक तत्कालीन फारसी तसेच युरोपियन साधनांत आपल्याकडचे उल्लेख वेगळे असतात. ते आमच्या लक्षातही येत नाहीत. उदा. सेवाजी हेसुद्धा ओळखायला अनुभव अन् अभ्यास सखोलच हवा. तुमच्याकडून असेच प्रसंगोचित आणखी लेख्/व्याख्यान वाचायला/पाहायला आवडतील. मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by तुषार काळभोर

मनो 17/01/2022 - 22:41
धन्यवाद. दिग्गज चित्रकार ब्रशच्या दोनचार फटक्यांतून बरेच काही सांगून जातात. चित्रगुप्तकाका माझ्यापेक्षा छान सांगतील. ते थोडेफार एखाद्या कवितेप्रमाणे किंवा ज्ञानेश्वरमाऊली-तुकोबांच्या अभंगप्रमाणे असते. अर्थ कळतो पण अनुभूती होत नाही, योग्य वेळी अचानक न सांगता ती होते.

In reply to by कंजूस

मनो 17/01/2022 - 22:46
पानिपतची रणभूमी अगदीच सपाट मैदानात आहे. एकच उंचवटा थोडा आहे, तिथे पानिपत शहरात किल्ला बांधला आहे. तर्क खूप करता येतील, पण मूळ साधनांत कुणीतरी त्याला दुजोरा दिल्याशिवाय तसं निश्चित नाही सांगत येत. म्हणून जुनी हस्तलिखिते धुंडाळून त्यात काय आहे ते पाहावे लागते, आणि अर्थातच खूप सावधपणे प्रत्येक शब्द तपासावा लागतो.

मनो 17/01/2022 - 23:25
आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन यांचे भारताबाहेरील भारतीय हे काही दिवस आधीचे व्याख्यानदेखील सर्वाना आवडेल, ते इथे आहे https://www.facebook.com/watch/live/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=watch_permalink&v=4528801770574859

In reply to by मनो

Trump 18/01/2022 - 17:35
थोडे बघण्याचा प्रयत्न केला. भारतीयांचे कमी आणि मुस्लिमांचे जास्त उल्लेख आहे. प्रयत्न चांगला, पण मजकूर सामान्य आणि निरुपयोगी. असो.

In reply to by Trump

कंजूस 18/01/2022 - 19:22
तो अप्रियही असतो. कादंबरी विरंगुळा असतो, भाटगिरी असते, वाचकांची अस्मिता वाढवणारी असते. तसं केलं नाही तर पुस्तक खपत नाही.

In reply to by कंजूस

Trump 18/01/2022 - 20:48
भारताचा इतिहास मुसलमान येण्याआधी सुरु झाला आहे. मुस्लिमांचा उल्लेख टाळावा असे कोणी म्हणत नाही, पण तो प्रमाणात असावा.

In reply to by Trump

कंजूस 19/01/2022 - 05:45
पण इतिहासकार हे लिखित इतिहास आणि आता त्याचे कोणते पुरावे आहेत हे शोधून स्थापित करतात. त्या संदर्भात 'The loss of Hindustan, The Invention of India's. या पुस्तकात वाचलं. सारनाथ येथील खोदकामानंतर अशोकापर्यंतचा इतिहास स्थापित झाला.

In reply to by राघवेंद्र

मनो 19/01/2022 - 01:32
धन्यवाद वल्लीशेठ, खरं तर तुम्ही शिल्पशास्त्र, मुर्त्या, मंदिरे, लेणी असे एक-दोन व्हिडिओ असे बनवा, आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल.

In reply to by मनो

कंजूस 19/01/2022 - 05:50
आधारभूत पुस्तकांचं परीक्षण किंवा माहिती देता येईल. किंवा ( वेळ नै तर) कुणाला सांगून ते शब्दांकन करता येईल. सध्या ओनलाइनचे सत्ययुग चालू आहे.

अनन्त अवधुत 20/01/2022 - 05:32
मराठ्यांचे जसे पानिपतावर विश्वासराव, सदाशिवराव, जनकोजी शिन्चे, वगैरे मातब्बर मंडळी खर्ची पडली तसे अब्दालीचे कोणते महत्वाचे सरदार मारल्या गेले?

In reply to by अनन्त अवधुत

मनो 20/01/2022 - 09:33
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ अताईखान मारला गेला. अब्दालीने वेळीच कुमक पाठवल्याने वजीर शहावलीखान, व हाफिज रहमत, बंगश इत्यादी रोहिले बचावले, नाहीतर ते मारले जाण्याची दाट शक्यता होती. मराठ्यांच्या बाजूला विश्वासरावांचा एकच मृत्यू अचानक आणि अपघाती गोळा लागून झाला. भाऊंना जिवंत कैद होणे शक्य होते, पण त्यांनी वीरमरण पत्करले. काशीराजचे म्हणणे सत्य मानायचे तर जनकोजी, इब्राहिमखान जिवंत पकडले गेले आणि मग मारले गेले. अंताजी माणकेश्वर, बाजी हरी पळताना, समशेर बहाद्दर जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 25/01/2022 - 06:02
जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते
पराभूत सैनिकांच्या जखमा जास्त घातक असतात. :(
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image

माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २

श्रीगणेशा ·

उत्तम उपक्रम. या वाट्सॅपमुळे आम्हीही शाळामित्र एकत्र आलो आहोत. कोणाच्या तरी डोक्यातून येतं आपण शाळेसाठी यंव करु आणि त्यंव करु. पण आमची जिल्हा परिषद शाळेत आता विद्यांर्थ्यांचा वाणवा आहे, इंग्रजी शाळांमुळे काही जि.प. शाळांचे अस्तित्व आता आठवणीपूरते उरले आहे. बघू तुमचं लेखन उपक्रम किती प्रेरणा देते ते.... आमच्या मित्रांचा उत्साह भेटणे बसणे आणि इतकाच मर्यादित झालाय. -दिलीप बिरुटे

In reply to by पाषाणभेद

श्रीगणेशा 09/01/2022 - 12:30
धन्यवाद पाषाणभेद _/\_ "नॉस्टॅल्जिया" हा शब्द हल्ली बऱ्याचदा नकारात्मकतेनेच वापरला जातो. जे चांगलं, सुंदर होतं ते प्रत्यक्षात जपणं जरी जमलं नाही तरी आठवणीत तरी अभिमानानं जपायला हवं!

उत्तम उपक्रम. या वाट्सॅपमुळे आम्हीही शाळामित्र एकत्र आलो आहोत. कोणाच्या तरी डोक्यातून येतं आपण शाळेसाठी यंव करु आणि त्यंव करु. पण आमची जिल्हा परिषद शाळेत आता विद्यांर्थ्यांचा वाणवा आहे, इंग्रजी शाळांमुळे काही जि.प. शाळांचे अस्तित्व आता आठवणीपूरते उरले आहे. बघू तुमचं लेखन उपक्रम किती प्रेरणा देते ते.... आमच्या मित्रांचा उत्साह भेटणे बसणे आणि इतकाच मर्यादित झालाय. -दिलीप बिरुटे

In reply to by पाषाणभेद

श्रीगणेशा 09/01/2022 - 12:30
धन्यवाद पाषाणभेद _/\_ "नॉस्टॅल्जिया" हा शब्द हल्ली बऱ्याचदा नकारात्मकतेनेच वापरला जातो. जे चांगलं, सुंदर होतं ते प्रत्यक्षात जपणं जरी जमलं नाही तरी आठवणीत तरी अभिमानानं जपायला हवं!
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा) तोरणा विद्यालय साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं. एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे

लक्ष्मणपूर, एक पडाव......२

कर्नलतपस्वी ·

शेर भाई 01/01/2022 - 17:36
पानाप्रमाणेच रसाळ ओघवते वर्णन, सगळे एकदम प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे ठाकले. २०१० मध्ये झांशी का झांसी ला BHEL च्या Railway Couch Factory ला भेट दिली होती तेव्हा BHELच्या वतीने इथे धावती भेट दिली होती. त्यावेळेस झांसी वरून निघताना “रात्री जेवूनच जा” असा आग्रह झाला होता. तिथल्या Railway Couch Factory च्या GM ने सांगितले होते, कि "भाई यहा कि Railway भी नवाबी है, आप खाना खा के टहलते हुये जायेंगे फिर भी आपको गाडी मिल हि जायेगी." माझी परतीची गाडी ७.०० वाजता होती म्हणून मी जेवणाला थांबायचे नाकारले होते. आणि नंतर अर्थातच त्यांचे म्हणणे खरे ठरले, गाडी रात्री ११.३० ला आली. | चारबाग स्टेशन उंचीवरुन (aerial view) जणू बुद्धीबळाचा डाव (शतरंज की बिसात) माडंल्या सारखे वाटते हे आता देखील असेच दिसते का ?? आणि हो पु. भा. प्र.

In reply to by शेर भाई

ऐकोणीसशे तेवीस मधे बनवलेल्या इमारतीत डागडुजी आणी रंगरगोटी शीवाय काहीच नवीन नाही. छोटी लाईन स्टेशन नंतर बनले आहे पण वास्तु सौदर्य साभांळले आहे.

शेर भाई पहीली भेट १९७४ व शेवटची भेट २०१६ मधे शहरात फारच फरक पडलाय पण मगही पानाची चव आणी स्टेशन आहे तसेच आहे. मुक्त विहारीजी प्रतीसाद बद्द्ल धन्यवाद.

पैजारबुवा प्रतीसादा बद्दल धन्यवाद, आम्ही तंत्रज्ञान मागासवर्गीय ,डाँस ३.८ कोबाँल, लोटस, वर्डस्टार, स्टोरीबोर्ड प्लस च्या जमान्यातले प्रयत्न करतोय पण यश काय आले नाही. पण लढाई जारी आहे लवकरच तोफांचे आवाज ऐकू येतील आसे वाटते.

टर्मीनेटर 04/01/2022 - 17:53
हा भागही मस्तच 👍 पान खाल्यावर तोंड / ओठ लाल झालेले आवडत नसल्याने ते सहसा खात नाही, पण गेल्या काही वर्षांपासून मघई पान बऱ्याच ठिकाणी मिळायला लागल्यामुळे क्वचित प्रसंगी/सणासुदीला ते मात्र आवडीने खातो.

मनो 05/01/2022 - 02:44
चार बाग (चहार बाग),
फार्सी भाषेत चहार چھار म्हणजेच आकडा ४, त्यामुळं चहारबाग आणि चारबाग दोन्ही एकच. इस्लामी वास्तुकलेत काही आकडे महत्वाचे असतात. जसे हश्त-बीहिश्त (आठ स्वर्ग) हा आठ तुकड्यांत विभागलेला असतो https://en.m.wikipedia.org/wiki/Hasht-behesht_(architecture) हश्त-बीहिश्त बाग (आठ स्वर्गाचा बगीचा) हे अहमदनगरच्या बाहेर सावेडीपासच्या महाल अधिक बागेचे नाव. त्या नावाचा अपभ्रंश होत होत आपण आज त्याला मराठीत 'भिस्तबाग' म्हणतो.

शेर भाई 01/01/2022 - 17:36
पानाप्रमाणेच रसाळ ओघवते वर्णन, सगळे एकदम प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे ठाकले. २०१० मध्ये झांशी का झांसी ला BHEL च्या Railway Couch Factory ला भेट दिली होती तेव्हा BHELच्या वतीने इथे धावती भेट दिली होती. त्यावेळेस झांसी वरून निघताना “रात्री जेवूनच जा” असा आग्रह झाला होता. तिथल्या Railway Couch Factory च्या GM ने सांगितले होते, कि "भाई यहा कि Railway भी नवाबी है, आप खाना खा के टहलते हुये जायेंगे फिर भी आपको गाडी मिल हि जायेगी." माझी परतीची गाडी ७.०० वाजता होती म्हणून मी जेवणाला थांबायचे नाकारले होते. आणि नंतर अर्थातच त्यांचे म्हणणे खरे ठरले, गाडी रात्री ११.३० ला आली. | चारबाग स्टेशन उंचीवरुन (aerial view) जणू बुद्धीबळाचा डाव (शतरंज की बिसात) माडंल्या सारखे वाटते हे आता देखील असेच दिसते का ?? आणि हो पु. भा. प्र.

In reply to by शेर भाई

ऐकोणीसशे तेवीस मधे बनवलेल्या इमारतीत डागडुजी आणी रंगरगोटी शीवाय काहीच नवीन नाही. छोटी लाईन स्टेशन नंतर बनले आहे पण वास्तु सौदर्य साभांळले आहे.

शेर भाई पहीली भेट १९७४ व शेवटची भेट २०१६ मधे शहरात फारच फरक पडलाय पण मगही पानाची चव आणी स्टेशन आहे तसेच आहे. मुक्त विहारीजी प्रतीसाद बद्द्ल धन्यवाद.

पैजारबुवा प्रतीसादा बद्दल धन्यवाद, आम्ही तंत्रज्ञान मागासवर्गीय ,डाँस ३.८ कोबाँल, लोटस, वर्डस्टार, स्टोरीबोर्ड प्लस च्या जमान्यातले प्रयत्न करतोय पण यश काय आले नाही. पण लढाई जारी आहे लवकरच तोफांचे आवाज ऐकू येतील आसे वाटते.

टर्मीनेटर 04/01/2022 - 17:53
हा भागही मस्तच 👍 पान खाल्यावर तोंड / ओठ लाल झालेले आवडत नसल्याने ते सहसा खात नाही, पण गेल्या काही वर्षांपासून मघई पान बऱ्याच ठिकाणी मिळायला लागल्यामुळे क्वचित प्रसंगी/सणासुदीला ते मात्र आवडीने खातो.

मनो 05/01/2022 - 02:44
चार बाग (चहार बाग),
फार्सी भाषेत चहार چھار म्हणजेच आकडा ४, त्यामुळं चहारबाग आणि चारबाग दोन्ही एकच. इस्लामी वास्तुकलेत काही आकडे महत्वाचे असतात. जसे हश्त-बीहिश्त (आठ स्वर्ग) हा आठ तुकड्यांत विभागलेला असतो https://en.m.wikipedia.org/wiki/Hasht-behesht_(architecture) हश्त-बीहिश्त बाग (आठ स्वर्गाचा बगीचा) हे अहमदनगरच्या बाहेर सावेडीपासच्या महाल अधिक बागेचे नाव. त्या नावाचा अपभ्रंश होत होत आपण आज त्याला मराठीत 'भिस्तबाग' म्हणतो.
https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर, एक पडाव मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद. नोकरी मुळे सतत बदली नवे शहर नवे लोक तेव्हा कळाले की शहराचा इतिहास आणी भुगोल जाणून घेणे आवश्यक आसते. त्यामुळे शहराची प्रथम दर्शनी ओळख होते. शहरातील पारंपारिक खुणा (conventional signs ) जर लक्षात ठेवल्या तर त्या शहरा मधे सहज फिरता येते. सैन्यात "नकाशा वाचन (मँप रीडिंग) हा एक खुपच महत्वाचा विषय.

लक्ष्मणपूर, एक पडाव.....

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस 29/12/2021 - 15:49
एकदम सुरेख लिहिलंय.
बरेच काही लिहिता येईल पण कंटाळवाणा होण्या आगोदर इथेच थाबंलेले बरे.
अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

In reply to by प्रचेतस

अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

अजिबात कंटाळवाणे झाले नाही. अजून लिहा. फकि लखनौला चार दिवसाची ट्रीप करुया असा नवरा केव्हाचा मागे लागलाय. पण एकाच शहरात चार दिवस कशाला, म्हणून टाळत होते. आता विचार बदलला. अर्थात कुणी चांगला वाटाड्या हवा. असो.

In reply to by प्राची अश्विनी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे. हार्दिक शुभेच्छा

In reply to by प्राची अश्विनी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे. हार्दिक शुभेच्छा

टर्मीनेटर 29/12/2021 - 18:40
लेख मस्तच जमून आला आहे 👍 १९९५ च्या ऑक्टोबर महिन्यात झालेले खग्रास सूर्यग्रहण बघण्यासाठी बुंदेलखंड मधील हमीरपूर (फुलनदेवीचे गाव 😀) येथे शैक्षणिक सहलीला गेलो होतो. त्यावेळी परतीच्या प्रवासात ऐन दिवाळीत २ दिवस लखनौला मुक्काम होता. तेव्हा आपण उल्लेख केलेल्यातल्या काही गोष्टी पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या! काही ठिकाणे आठवतात, काही नाही पण पुन्हा त्या शहराला भेट द्यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले, लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता. सकाळी आठ वाजेपासून आँफिस करता तयार होऊन बसलो होतो व ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/12/2021 - 13:58
आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले,
बरोबर, इराण मधे सुरुवात होऊन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम आणि मलेशिया असा त्याचा मार्ग होता पण भारतात राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ह्या तीन राज्यांतील काही भागातच ते 'खग्रास' सूर्यग्रहण ह्या प्रकारात दिसणार होते बाकी भागात 'खंडग्रास' दिसणार होते.
लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता.
+१००० "दिन में तारे दिखाई देना" ह्या वाक्प्रचाराचा शब्दश: प्रत्यय आला होता. खगोल मंडळाने ती सहल आयोजित केली असल्याने २५० जणांच्या त्या ग्रुप मध्ये अनेक खगोल शास्त्रज्ञही होते, त्यांच्या कडच्या आधुनिक दुर्बीणी / फिल्टर लेन्स वगैरे उपकरणांतुन ते बघायला मिळाल्याने फारच मजा आली होती.
ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.
हो ना, आत्ताच दाणा पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि लगेच कशी काय घरट्यात परतायची वेळ झाली असे वाटून पक्षांचा चांगलाच गोंधळ उडाला होता 😀 असो, फारच अवांतर झाले आहे त्यासाठी क्षमस्व!

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/12/2021 - 14:38
येस्स... ते तर परमोच्च प्रेक्षणीय दृष्य होते. बाकी काही असो ह्या प्रतिसादांमुळे माझे मन आत्ता थेट २४ ऑक्टोबर १९९५ मध्ये जाऊन पोचले आहे, करोना, डायमंड रिंग, चंद्राच्या सावलीचा पाठलाग करत निघालेली आकाशातली ती फायटर जेट विमाने अशा सगळ्या अविस्मरणीय गोष्टी डोळ्यांपुढे दिसू लागल्या आहेत 😀

प्रचेतस, श्रीगणेशा, सुरैय्या,प्राची प्रतीसादा बद्दल धन्यवाद. पुढिल भाग लिहीत आहे लवकरच शेअर करेन.

सुबोध खरे 29/12/2021 - 19:12
लेख सुंदर आहे लखनौ चे मूळ नाव लक्ष्मणपूर आहे हे माहिती नव्हते. बाकी आता आता पर्यंत (२००१) तेथे नम्रता आणि शालीनता दुकानदारांपासून बलुतेदारांपर्यंत दिसून येत असे. अगदी आमच्या रूमवर कुर्ता पायजमा विकायला येणारा किंवा केश कर्तनालयातील कारागीर सुद्धा हुजूर हुजूर करून अदबशीर बोलताना आढळत. गेल्या २० वर्षात लखनौला जाणे झालेले नाही. पण माझा रूम पार्टनर लखनौ चा होता. १९८८ साली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक कोर्स साठी २ महिने आणि नंतर २००१ साली ज्युनियर कमांड कोर्स साठी १ महिना तेथे राहणे झाले होते. त्यामुळे शहराचा बराच भाग पाहणे झाले होते इमामबाडा मजुरांसाठी दिवस बांधून रात्री पाडला जात असे हि आख्यायिका सांगितली जाते. पण रात्री तो पाडण्याची मेहनत घेण्यापेक्षा दुसरी इमारत बांधता आली असते असे लहान मूल ही सांगेल. अर्थात इमाम किती दयाळू होता हे सांगण्यासाठी ही आख्यायिका तयार झाली असेल. बाकी लखनौची "तहजीब" अनुभवायची असेल तर कानपूरला जरूर भेट द्यावी आणि तितकेच (किंवा जास्त) उत्पन्न असलेले शहर किती बकाल आहे आणि त्या मानाने लखनौ किती सुसंस्कृत आहे हे समजून येईल. असंख्य जुन्या सुंदर इमारती तेथे आपल्याला पाहायला मिळतात.

In reply to by रमेश आठवले

नक्की काही सांगता येत नाही पण एक कारण बोली भाषा असू शकते. दुसरे असे की "पान की गिलौरीया" आणी त्यातूनच स्त्रवणारा मुखरस म्हणून सुद्धा बोलताना अपभ्रंश झाला असेल. तीसरे असे कुठेतरी वाचले होते, "एरच"हिरण्यकश्यपूची राजधानी व तेथेच भगवान नरसिहने त्याचा वध केला व आपले शस्त्र गोमती नदिमधे विसर्जित केले व म्हणून नखलऊ.पण याला मला तरी कुठलाच आधार, संदर्भ सापडला नाही. आमची कामवाली अशिक्षीत तीने कधीच लखनौ आसा उच्चार केला नाही. फिरंगी याला लक नाऊ (Luck now) असे संबोधत.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 30/12/2021 - 12:43
त्या शहराचे / स्थानाचे मूळ नाव 'लक्ष्मणपूर' होते हे मान्य केल्यास हिंदीत लक्ष्मणास लखन असेही म्हणत असल्याने लक्ष्मणपूरचा (उकारांती शब्दांची रेलचेल असणाऱ्या) स्थानिक / अवधी बोली भाषेत 'लखनऊ' असे भाषांतर झाले असावे. त्यामुळे लखनौ हेच नाव जास्त तर्कसुसंगत वाटते. तिथल्या काही धर्मवेड्या लोकांना लखन पर्यायाने लक्ष्मणाचे नाव घ्यायचे नसावे म्हणुन त्यांनी लखनौ हे उलट करून नखलौ असेही म्हणण्यास सुरुवात केली असावी असे माझे वैयक्तिक मत! (त्यास आधार काही नाही 😀) नावांची मोडतोड करून उच्चार करण्याची फॅशन तशी जुनी असावी, आमच्या डोंबिवलीचा उच्चार 'डोंबोली' वगैरे करणारे कित्येक सुशिक्षितही पाहिले आहेत (आपल्या मिपावरही आहेत ) त्यामुळे अशिक्षितांकडून लखनौ चा उच्चार 'नखलौ' होत असल्यास त्यात काही विशेष नाही 😀 बाकी लखनौची तहजीब आणि भाषेतील मीठ्ठास मात्र स्पृहणीय! वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेल्या ट्रिपच्या वेळी आमच्या कॉलेजकुमारांच्या ग्रुपची बम्बईया टपोरी हिंदी (आ रहेला हैं... जा रहेला हैं.... खा रहेला हैं....पी रहेला हैं...क्या बोलता.... खालीपिली वगैरे शब्दसंपदा युक्त) भाषा ऐकून तिथल्या काही लोकांना फिट यायची पाळी आली होती, तर काहीजणांची प्रचंड करमणूक झाली होती 😀

In reply to by टर्मीनेटर

आमचे एक बँकंर दोस्त आमच्या एका लष्करी मीत्राला म्हणाले, "तुम शाम को बाहर नही गीरेगा तो हम आ जाऊगां" त्यांनी म्हणायचे होते, जर तुम्ही उद्या बाहेर जाणार नसलात तर मी येईन.

In reply to by कर्नलतपस्वी

रमेश आठवले 31/12/2021 - 00:43
हिरण्यकश्यपूचा वध नृसिम्हाने आपल्या नखानी त्याचे पोट फाडून केला असे चित्रातून दाखवतात. ती नखे गोमतीत विसर्जन केल्यामुळे नखलौ नाव झाले कि काय बुवा ?

मनो 30/12/2021 - 07:51
पेशवाईचा अंत याच प्रदेशात झाला, त्या काळातील काही जुनी कुटुंबे त्या भागात टिकून राहिली. बिठूर, ब्रह्मावर्त हे प्रसिद्ध आहेच, पण चित्रकूट येथे अमृतराव पेशव्यांची शाखा होती. बाजूच्या माळव्यात आणि बुंदेलखंडात अनेक मराठी कुटुंबे स्थायिक झालेली होती.

In reply to by मनो

चौकस२१२ 31/12/2021 - 10:15
हो चित्रकूट जवळचे करवी गाव तिथे सध्या "कोतवाली " म्हणून जो वाडा आहे तो अमृतरावांचा / वंशजांचा होता https://www.youtube.com/watch?v=sEfi4ZTNlR0 तसेच गणेशबाग https://www.youtube.com/watch?v=agnlPVOete4 https://www.youtube.com/watch?v=2rTvlI_-oVk

हापिसात काम करणारा एक मित्र नखलौचा आहे, प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळी तो नखलौला चला आसा आग्रह करतो, पण कधी जाण्याचा योग आला नाही. पण त्याच्या कडून ही सगळी वर्णने अनेक वेळा ऐकली आहेत. आंब्यांवरुन त्याच्याशी नेहमी वादंग होतात कारण त्याच्या मते नखलौ मधे जगातला सर्वोत्तम आंबा मिळतो, जे मी कदापी मान्य करणे शक्य नाही. नखलौ मधल्या मराठी मंडळींबद्दल सुध्दा तो नेहमी सांगत असतो. तो नखलौच म्हणतो कधीच लखनौ म्हणत नाही. त्याचे बोलणेही अत्यंत आदबशीर असते, पण वागायला?.... जाउदे.... त्या बद्दल नंतर केव्हातरी लिहिन. त्याने माझ्या मुलीला एक गाणे शिकवले होते एक लोमडी बडी सयानी, दो बच्चोकी थी वो नानी, तीन दिनो की भुखी प्यासी, चार घडी रही उपासी, पाच बार जंगल मे आयी, छे दीन तक घुमी पछतायी, सात देखकर गुछ्छे सुंदर, आठ बार वो उछ्ली उपर, नौ घंटेमे थककर चुर, दसवी बार हुई मजबुर बोली खट्टे है अंगुर बघु कधी जमते ते नखलौला जायला? पैजारबुवा,

सुबोध खरे 30/12/2021 - 09:47
दशहरी आणि हापूस यात चांगला कोण हा वाद नेहमीच असतो. दशहरी हा एकसुरी गोड असतो आणि हापूस हा किंचित आंबट असून मधुर असतो त्यामुळे तो जास्त चांगला लागतो. यात अर्थात मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्यामुळे येणारा कल किंवा पूर्वग्रह ( bias) असेलच पण माझ्या बहुतांश लष्करी मित्रांनी ज्यांनी हापूसचा सुद्धा स्वाद घेतला आहे. त्यांनी हापूसचा स्वाद हा दशहरी पेक्षा जास्त चांगला आहे हे मान्य केले आहे.

सौंदाळा 01/01/2022 - 07:14
सुंदर लेख. उत्तर प्रदेशची हिंदी, संस्कृती, चाली रिती, पुरातन वास्तू, संगीत सगळेच लेखात आले आहे. पण वर अनेकांनी म्हंटल्याप्रमणे यातील प्रत्येक गोष्टीवर तपशीवार लेख होईल. तुमची लिहायची शैली सुंदरच आहे त्यामुळे आणखी वाचायला आवडेल. लखनौच्या खानपानाबदल पण जरूर लिहावे ही विनंती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकस२१२ 07/01/2022 - 10:33
महाराष्ट्रात जश्या विविध बोलीभाषा तश्या उत्तर प्रदेशात हि आहेत हे लहानपणी माहिती नव्हते वाटायचे कि सगळेच "वाजपेयी हिंदी" बोलता असणार बुंदेलखंडात चककर मारली आणि तेथील बोली ऐकली तेव्हा कळले ( "खडी बोली" बहुतेक )

सिरुसेरि 03/01/2022 - 14:27
लखनौ शहराची छान माहिती . "ये है लखनौकी सरजमीन " असे गाणे परिचीत आहे . पाकीझा , उमराव जान या चित्रपटांच्या कथाही लखनौ शहराच्या पार्श्वभुमीवर घडतात . एकंदरच येथे कला , खानपान , तहझीब यांचा पुरेपुर मेळ आहे .

In reply to by सिरुसेरि

चौकस२१२ 07/01/2022 - 10:29
का कोण जाणे लखनौ चे वर्णन ऐकून अमिताभ ने रंगवलेल्या ह्या व्यक्तिरेखेची आठवण झाली https://www.youtube.com/watch?v=HPvcX5zpD20

अनिंद्य 06/01/2022 - 16:58
लेख आवडला. 'मजाज़' च्या शब्दात सांगायचे तर :- फ़िरदौस-ए-हुस्न‌‌‌‌-ओ-इश्क़ है दामान-ए-लखनऊ आँखों में बस रहे हैं ग़ज़ालान-ए-लखनऊ सब्र-आज़मा है ग़मज़ा-ए-तुर्कान-ए-लखनऊ रश्क-ए-ज़नान-ए-मिस्र कनीज़ान-ए-लखनऊ तिथली लोकं आणि त्यांची जुबान फार मिठ्ठास आहे. तसेच लखनवी खानपान एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्याबद्दल तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

चौकस२१२ 07/01/2022 - 10:24
उत्तर प्रदेशात ऐकलेली हि चारोळी .. संधारब कोणास माहिती आहे का ? चाचा चाची की दुकान चाचा लाये है बादाम चाची फोड़ फोड़ खाये चाचा खड़े खड़े ललचाये

प्रचेतस 29/12/2021 - 15:49
एकदम सुरेख लिहिलंय.
बरेच काही लिहिता येईल पण कंटाळवाणा होण्या आगोदर इथेच थाबंलेले बरे.
अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

In reply to by प्रचेतस

अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

अजिबात कंटाळवाणे झाले नाही. अजून लिहा. फकि लखनौला चार दिवसाची ट्रीप करुया असा नवरा केव्हाचा मागे लागलाय. पण एकाच शहरात चार दिवस कशाला, म्हणून टाळत होते. आता विचार बदलला. अर्थात कुणी चांगला वाटाड्या हवा. असो.

In reply to by प्राची अश्विनी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे. हार्दिक शुभेच्छा

In reply to by प्राची अश्विनी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे. हार्दिक शुभेच्छा

टर्मीनेटर 29/12/2021 - 18:40
लेख मस्तच जमून आला आहे 👍 १९९५ च्या ऑक्टोबर महिन्यात झालेले खग्रास सूर्यग्रहण बघण्यासाठी बुंदेलखंड मधील हमीरपूर (फुलनदेवीचे गाव 😀) येथे शैक्षणिक सहलीला गेलो होतो. त्यावेळी परतीच्या प्रवासात ऐन दिवाळीत २ दिवस लखनौला मुक्काम होता. तेव्हा आपण उल्लेख केलेल्यातल्या काही गोष्टी पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या! काही ठिकाणे आठवतात, काही नाही पण पुन्हा त्या शहराला भेट द्यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले, लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता. सकाळी आठ वाजेपासून आँफिस करता तयार होऊन बसलो होतो व ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/12/2021 - 13:58
आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले,
बरोबर, इराण मधे सुरुवात होऊन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम आणि मलेशिया असा त्याचा मार्ग होता पण भारतात राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ह्या तीन राज्यांतील काही भागातच ते 'खग्रास' सूर्यग्रहण ह्या प्रकारात दिसणार होते बाकी भागात 'खंडग्रास' दिसणार होते.
लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता.
+१००० "दिन में तारे दिखाई देना" ह्या वाक्प्रचाराचा शब्दश: प्रत्यय आला होता. खगोल मंडळाने ती सहल आयोजित केली असल्याने २५० जणांच्या त्या ग्रुप मध्ये अनेक खगोल शास्त्रज्ञही होते, त्यांच्या कडच्या आधुनिक दुर्बीणी / फिल्टर लेन्स वगैरे उपकरणांतुन ते बघायला मिळाल्याने फारच मजा आली होती.
ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.
हो ना, आत्ताच दाणा पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि लगेच कशी काय घरट्यात परतायची वेळ झाली असे वाटून पक्षांचा चांगलाच गोंधळ उडाला होता 😀 असो, फारच अवांतर झाले आहे त्यासाठी क्षमस्व!

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/12/2021 - 14:38
येस्स... ते तर परमोच्च प्रेक्षणीय दृष्य होते. बाकी काही असो ह्या प्रतिसादांमुळे माझे मन आत्ता थेट २४ ऑक्टोबर १९९५ मध्ये जाऊन पोचले आहे, करोना, डायमंड रिंग, चंद्राच्या सावलीचा पाठलाग करत निघालेली आकाशातली ती फायटर जेट विमाने अशा सगळ्या अविस्मरणीय गोष्टी डोळ्यांपुढे दिसू लागल्या आहेत 😀

प्रचेतस, श्रीगणेशा, सुरैय्या,प्राची प्रतीसादा बद्दल धन्यवाद. पुढिल भाग लिहीत आहे लवकरच शेअर करेन.

सुबोध खरे 29/12/2021 - 19:12
लेख सुंदर आहे लखनौ चे मूळ नाव लक्ष्मणपूर आहे हे माहिती नव्हते. बाकी आता आता पर्यंत (२००१) तेथे नम्रता आणि शालीनता दुकानदारांपासून बलुतेदारांपर्यंत दिसून येत असे. अगदी आमच्या रूमवर कुर्ता पायजमा विकायला येणारा किंवा केश कर्तनालयातील कारागीर सुद्धा हुजूर हुजूर करून अदबशीर बोलताना आढळत. गेल्या २० वर्षात लखनौला जाणे झालेले नाही. पण माझा रूम पार्टनर लखनौ चा होता. १९८८ साली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक कोर्स साठी २ महिने आणि नंतर २००१ साली ज्युनियर कमांड कोर्स साठी १ महिना तेथे राहणे झाले होते. त्यामुळे शहराचा बराच भाग पाहणे झाले होते इमामबाडा मजुरांसाठी दिवस बांधून रात्री पाडला जात असे हि आख्यायिका सांगितली जाते. पण रात्री तो पाडण्याची मेहनत घेण्यापेक्षा दुसरी इमारत बांधता आली असते असे लहान मूल ही सांगेल. अर्थात इमाम किती दयाळू होता हे सांगण्यासाठी ही आख्यायिका तयार झाली असेल. बाकी लखनौची "तहजीब" अनुभवायची असेल तर कानपूरला जरूर भेट द्यावी आणि तितकेच (किंवा जास्त) उत्पन्न असलेले शहर किती बकाल आहे आणि त्या मानाने लखनौ किती सुसंस्कृत आहे हे समजून येईल. असंख्य जुन्या सुंदर इमारती तेथे आपल्याला पाहायला मिळतात.

In reply to by रमेश आठवले

नक्की काही सांगता येत नाही पण एक कारण बोली भाषा असू शकते. दुसरे असे की "पान की गिलौरीया" आणी त्यातूनच स्त्रवणारा मुखरस म्हणून सुद्धा बोलताना अपभ्रंश झाला असेल. तीसरे असे कुठेतरी वाचले होते, "एरच"हिरण्यकश्यपूची राजधानी व तेथेच भगवान नरसिहने त्याचा वध केला व आपले शस्त्र गोमती नदिमधे विसर्जित केले व म्हणून नखलऊ.पण याला मला तरी कुठलाच आधार, संदर्भ सापडला नाही. आमची कामवाली अशिक्षीत तीने कधीच लखनौ आसा उच्चार केला नाही. फिरंगी याला लक नाऊ (Luck now) असे संबोधत.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 30/12/2021 - 12:43
त्या शहराचे / स्थानाचे मूळ नाव 'लक्ष्मणपूर' होते हे मान्य केल्यास हिंदीत लक्ष्मणास लखन असेही म्हणत असल्याने लक्ष्मणपूरचा (उकारांती शब्दांची रेलचेल असणाऱ्या) स्थानिक / अवधी बोली भाषेत 'लखनऊ' असे भाषांतर झाले असावे. त्यामुळे लखनौ हेच नाव जास्त तर्कसुसंगत वाटते. तिथल्या काही धर्मवेड्या लोकांना लखन पर्यायाने लक्ष्मणाचे नाव घ्यायचे नसावे म्हणुन त्यांनी लखनौ हे उलट करून नखलौ असेही म्हणण्यास सुरुवात केली असावी असे माझे वैयक्तिक मत! (त्यास आधार काही नाही 😀) नावांची मोडतोड करून उच्चार करण्याची फॅशन तशी जुनी असावी, आमच्या डोंबिवलीचा उच्चार 'डोंबोली' वगैरे करणारे कित्येक सुशिक्षितही पाहिले आहेत (आपल्या मिपावरही आहेत ) त्यामुळे अशिक्षितांकडून लखनौ चा उच्चार 'नखलौ' होत असल्यास त्यात काही विशेष नाही 😀 बाकी लखनौची तहजीब आणि भाषेतील मीठ्ठास मात्र स्पृहणीय! वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेल्या ट्रिपच्या वेळी आमच्या कॉलेजकुमारांच्या ग्रुपची बम्बईया टपोरी हिंदी (आ रहेला हैं... जा रहेला हैं.... खा रहेला हैं....पी रहेला हैं...क्या बोलता.... खालीपिली वगैरे शब्दसंपदा युक्त) भाषा ऐकून तिथल्या काही लोकांना फिट यायची पाळी आली होती, तर काहीजणांची प्रचंड करमणूक झाली होती 😀

In reply to by टर्मीनेटर

आमचे एक बँकंर दोस्त आमच्या एका लष्करी मीत्राला म्हणाले, "तुम शाम को बाहर नही गीरेगा तो हम आ जाऊगां" त्यांनी म्हणायचे होते, जर तुम्ही उद्या बाहेर जाणार नसलात तर मी येईन.

In reply to by कर्नलतपस्वी

रमेश आठवले 31/12/2021 - 00:43
हिरण्यकश्यपूचा वध नृसिम्हाने आपल्या नखानी त्याचे पोट फाडून केला असे चित्रातून दाखवतात. ती नखे गोमतीत विसर्जन केल्यामुळे नखलौ नाव झाले कि काय बुवा ?

मनो 30/12/2021 - 07:51
पेशवाईचा अंत याच प्रदेशात झाला, त्या काळातील काही जुनी कुटुंबे त्या भागात टिकून राहिली. बिठूर, ब्रह्मावर्त हे प्रसिद्ध आहेच, पण चित्रकूट येथे अमृतराव पेशव्यांची शाखा होती. बाजूच्या माळव्यात आणि बुंदेलखंडात अनेक मराठी कुटुंबे स्थायिक झालेली होती.

In reply to by मनो

चौकस२१२ 31/12/2021 - 10:15
हो चित्रकूट जवळचे करवी गाव तिथे सध्या "कोतवाली " म्हणून जो वाडा आहे तो अमृतरावांचा / वंशजांचा होता https://www.youtube.com/watch?v=sEfi4ZTNlR0 तसेच गणेशबाग https://www.youtube.com/watch?v=agnlPVOete4 https://www.youtube.com/watch?v=2rTvlI_-oVk

हापिसात काम करणारा एक मित्र नखलौचा आहे, प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळी तो नखलौला चला आसा आग्रह करतो, पण कधी जाण्याचा योग आला नाही. पण त्याच्या कडून ही सगळी वर्णने अनेक वेळा ऐकली आहेत. आंब्यांवरुन त्याच्याशी नेहमी वादंग होतात कारण त्याच्या मते नखलौ मधे जगातला सर्वोत्तम आंबा मिळतो, जे मी कदापी मान्य करणे शक्य नाही. नखलौ मधल्या मराठी मंडळींबद्दल सुध्दा तो नेहमी सांगत असतो. तो नखलौच म्हणतो कधीच लखनौ म्हणत नाही. त्याचे बोलणेही अत्यंत आदबशीर असते, पण वागायला?.... जाउदे.... त्या बद्दल नंतर केव्हातरी लिहिन. त्याने माझ्या मुलीला एक गाणे शिकवले होते एक लोमडी बडी सयानी, दो बच्चोकी थी वो नानी, तीन दिनो की भुखी प्यासी, चार घडी रही उपासी, पाच बार जंगल मे आयी, छे दीन तक घुमी पछतायी, सात देखकर गुछ्छे सुंदर, आठ बार वो उछ्ली उपर, नौ घंटेमे थककर चुर, दसवी बार हुई मजबुर बोली खट्टे है अंगुर बघु कधी जमते ते नखलौला जायला? पैजारबुवा,

सुबोध खरे 30/12/2021 - 09:47
दशहरी आणि हापूस यात चांगला कोण हा वाद नेहमीच असतो. दशहरी हा एकसुरी गोड असतो आणि हापूस हा किंचित आंबट असून मधुर असतो त्यामुळे तो जास्त चांगला लागतो. यात अर्थात मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्यामुळे येणारा कल किंवा पूर्वग्रह ( bias) असेलच पण माझ्या बहुतांश लष्करी मित्रांनी ज्यांनी हापूसचा सुद्धा स्वाद घेतला आहे. त्यांनी हापूसचा स्वाद हा दशहरी पेक्षा जास्त चांगला आहे हे मान्य केले आहे.

सौंदाळा 01/01/2022 - 07:14
सुंदर लेख. उत्तर प्रदेशची हिंदी, संस्कृती, चाली रिती, पुरातन वास्तू, संगीत सगळेच लेखात आले आहे. पण वर अनेकांनी म्हंटल्याप्रमणे यातील प्रत्येक गोष्टीवर तपशीवार लेख होईल. तुमची लिहायची शैली सुंदरच आहे त्यामुळे आणखी वाचायला आवडेल. लखनौच्या खानपानाबदल पण जरूर लिहावे ही विनंती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकस२१२ 07/01/2022 - 10:33
महाराष्ट्रात जश्या विविध बोलीभाषा तश्या उत्तर प्रदेशात हि आहेत हे लहानपणी माहिती नव्हते वाटायचे कि सगळेच "वाजपेयी हिंदी" बोलता असणार बुंदेलखंडात चककर मारली आणि तेथील बोली ऐकली तेव्हा कळले ( "खडी बोली" बहुतेक )

सिरुसेरि 03/01/2022 - 14:27
लखनौ शहराची छान माहिती . "ये है लखनौकी सरजमीन " असे गाणे परिचीत आहे . पाकीझा , उमराव जान या चित्रपटांच्या कथाही लखनौ शहराच्या पार्श्वभुमीवर घडतात . एकंदरच येथे कला , खानपान , तहझीब यांचा पुरेपुर मेळ आहे .

In reply to by सिरुसेरि

चौकस२१२ 07/01/2022 - 10:29
का कोण जाणे लखनौ चे वर्णन ऐकून अमिताभ ने रंगवलेल्या ह्या व्यक्तिरेखेची आठवण झाली https://www.youtube.com/watch?v=HPvcX5zpD20

अनिंद्य 06/01/2022 - 16:58
लेख आवडला. 'मजाज़' च्या शब्दात सांगायचे तर :- फ़िरदौस-ए-हुस्न‌‌‌‌-ओ-इश्क़ है दामान-ए-लखनऊ आँखों में बस रहे हैं ग़ज़ालान-ए-लखनऊ सब्र-आज़मा है ग़मज़ा-ए-तुर्कान-ए-लखनऊ रश्क-ए-ज़नान-ए-मिस्र कनीज़ान-ए-लखनऊ तिथली लोकं आणि त्यांची जुबान फार मिठ्ठास आहे. तसेच लखनवी खानपान एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्याबद्दल तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

चौकस२१२ 07/01/2022 - 10:24
उत्तर प्रदेशात ऐकलेली हि चारोळी .. संधारब कोणास माहिती आहे का ? चाचा चाची की दुकान चाचा लाये है बादाम चाची फोड़ फोड़ खाये चाचा खड़े खड़े ललचाये
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्‍या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता. गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".

लालपरी काही रम्य आठवणी

चौकस२१२ ·

चौथा कोनाडा 26/11/2021 - 12:25
महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावचा म्हणजे पंढरपुरचा एसटी स्टॅण्ड ऐसपैस होता. पुर्वी मोठ्या चार यात्रा सोडल्या तर गाव सुस्त पडलेलं असायचं, तसंच स्टॅण्ड देखिल निवांत असायचं. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि देखभाल उत्तम असायची. रोज संध्याकाळी स्टेशनरोडने (फुलपाखरं बघत बघत) स्टॅण्डावर पोहोचणे ही आमची रोजची मंझील. तसं थोडं मुख्य मंदिर आणि पेठे पासुन दुर असल्याने लांब गेल्याचा फील मिळायचा. एस्टीच्या वेळा सोडल्यातर शांतता असायची. मग अभ्यासासाठी या पेक्षा उत्तम ठिकाण कोणते ? बर्‍याच परिक्षांचा अभ्यास इथल्या बाकड्यावर केलेला आहे. PSTHG#$% स्टॅण्डावर झकास बुकस्टॉल होता. तिथली मासिकं, साप्ताहिकं, मायापुरी, रसरंग, श्री, सोबत, जत्रा ही न्याहाळत बसणं आवडीचा छंद ! बुकस्टॉलमामाशी ओळख झाल्यावर तिथच बसुन वाचणे अन खराब न करता परत देणे या बोलीवर एक दोन रुपये देउन मला पुस्तकं मासिकं वाचता येणे जमायाला लागले. कित्येक तास तिथे पडीक असायचो वाचत. मामांशी चांगलीच गट्टी जमली. नंतर नाही आलो तर "का नाही आला" असं हक्कानी चौकशी करायचे. आता ३०-३५ वर्षात गोष्टी खुपच बदलल्यात ! पण त्या वेळच्या एसटी स्टॅण्डचे माझ्या मनात खास स्थान आहे !

लालपरीच्या बर्‍याच सुखद आठवणी आहेत. बहुतांशी ट्रेक्स शी निगडीत. मोबाईल फोन नसण्याच्या दिवसात , आणि ५०-१०० रुपये आईवडीलांकडे मागायला लाज वाटण्याच्या काळात दिवसभराची कॉलेज्/ऑफिसची धावपळ उरकुन कसेबसे कल्याण स्टेशनवर पोचुन कर्जत्,कसारा किवा ईगतपुरी पर्यंत लोंबकळत ट्रेनने केलेला प्रवास मग बाहेर पडुन एस टी स्टँडवर केलेला मुक्काम २-३ तासाची झोप आणि सकाळी पहिल्या एस टीने ट्रेकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात म्हणजे खांडस्,बारी,खुबी,जुन्नर,आंबेगाव,राजुर्,घोटी,पाचनई,काळुस्थे असे कुठेतरी पोचायचे. या टप्प्यात सहसा एस टीची शेवटची लांब सीट पकडली जायची कारण खंडीभर लोक, त्यांच्या सॅक्स, रोप आणि ईतर चित्र विचित्र सामान असायचे. रात्रभर ज्यांचे चेहरे दिसले नाहियेत किवा ट्रेकला प्रथमच आले आहेत अशा लोकांच्या ओळखीपाळखी, मागच्या ट्रेक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा,गाणी,गप्पा,थापा अशा सगळ्या गोष्टींचे तो प्रवास म्हणजे मिश्रण असे. बसमधले सगळे प्रवासी आणि कंडक्टर यांच्यासाठी ती मोठीच एंटरटेनमेंट असे पण आम्हाला त्याची काही एक फिकिर नसे. हळुहळु एस टी गावा गावांतुन प्रवास करत करत दर्‍या खोर्‍यात शिरत असे आणि आसपासचे डोंगर जवळ येत जात. कोणीतरी कंडक्टरकडुन पहिली आणि शेवटची एस टी कितीला असते, मुक्कामी असते का? वगैरे माहिती घेइ. ईतर माहितगारांपैकी कोणीतरी एखाद्या डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवुन आज रात्री आपला मुक्काम तिथे असेल वगैरे सांगे. आणि विशेष वरुन ट्रेक संपवुन जेव्हा परतीचे वेध लागत तेव्हा पायथ्याच्या खेड्यात, जिथे एस टी मिळेल तिथे वेळेवर पोचणे म्हणजे तर तारेवरची कसरतच असे. एक दोन ताज्या दमाच्या गड्यांना कंडक्टरला गळ घालुन एस टी थांबवुन ठेवायला पुढे पाठवले जाई. बाकिच्या गळपटलेल्या लोकांना हाकलत पुढे पळवण्याची जबाबदारी लीडरवर असे. तरीहे कधीतरी उशीर होई आणि कंडक्टरबरोबरची शिष्टाई फळत नसे. मग ती शेवटची एस टी दुर दुर जाताना बघणे नशिबात येई, त्यावेळचे दु:ख काही औरच. अशा तर्‍हेने ट्रेकिंगच्या दिवसातील खरी साथी म्हणजे लालपरीच. आज नॅट जिओ किवा डिस्कवरी वरचे कार्यक्रम बघुन ,स्वतःची कार घेउन, आणि डिकॅथलॉनचे तंबु,शुज आणी ट्रेकिंग गिअर्स घेउन फिरणार्‍या मंडळींना हे फारच डाउनमार्केट वाटेल आणि एस टीचे महत्वही समजणार नाही.

सौंदाळा 26/11/2021 - 13:19
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई, पुणे रत्नागिरी या मार्गांवर एस.टी ने भरपूर प्रवास केला. धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे पूर्वी बस जेवण, चहा पाणी या साठी फक्त एस.टी स्टँडवरच थांबायच्या. राधानगरीच्या कँटीनमधील काळ्या वाटाण्याची, चवळीची उसळ, मलकापूर कँटीनची मटण राईस प्लेट, कोल्हापूरला रात्री २, २.३० ला खाल्लेले पोहे, दावणगिरी लोणी स्पंज डोसा (हे नाव ऐकून पण तेव्हा कित्येकांना माहित नव्हते तेव्हा), कणकवली आंबोली येथील भजी, उप्पीट-शिरा प्लेट, सोलापूरला जाताना इंदापूरला उसाचा रस, मोहोळ ला वडा, भजी या सर्व आठवणी राहिल्या. आता कारने प्रवास करताना ही सर्व खाद्ययात्रा आपसूकच बायपास झाली. आणि तसेही २००० नंतर एस.टी वाले हॉटेल, ढाब्यासमोर जेवण, नाष्टा, चहा ला थांबायला लागले नंतर ही कँटीन अजून डबघाईला आली. एकदा अचानक झालेला गणपतीच्या आदल्या दिवसाचा पुणे कुडाळ प्रवास अजून लक्षात आहे. रात्रीची एक्ष्ट्रा गाडी होती आणि नेहमी २ बाय २ असणारी गाडी नसून ३ बाय २ होती आणि त्यात तीन सिटच्या मधल्या जागेवर (शेजारी दोन्ही अनोळखी) बसून केलेला प्रवास अजून आठवतोय. गणपतीचा उत्साह सर्व प्रवाशांमधे सळसळून वाहात होता. मुलगा झाल्यावर त्याला बघायला सासुर्वाडीला कोकण दौरे व्हायचे तेव्हा अचानक बुधवारी केलेला एस. टी प्रवास अजून लक्षात आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेजारी कोणीच आले नाही बस पण तशी थोडीफार रिकामीच होती तेव्हा पहिल्यांदाच दोन्ही सीटवर मस्त मांडी घालुन नंतर रेलुन बसलो होतो आणि सकाळी घरी गेलो आणि त्याच दिवशी बाळ पहिल्यांदाच स्वतःहून पालथे झाले. अचानक झालेला प्रवास सत्कारणी लागला.

चित्रगुप्त 26/11/2021 - 13:52
चांगला विषय घेतला आहे लिहीणारांसाठी. मी लहानपणी फक्त तीनच वर्षे (१९६३-६६) महाराष्ट्रात राहिलेलो असल्याने यष्टीचा तसा फारसा अनुभव नाही.

जेम्स वांड 26/11/2021 - 13:58
समान असणारे एसटी स्टँडचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एसटी स्टँडच्या एन्ट्री किंवा एक्झिटला असणाऱ्या उसाच्या रसवंती, सहसा ह्यांची नावे गोरखनाथ, नवनाथ, गहिनीनाथ अशी नाथ संप्रदायाशी संलग्न असत. ह्यांच्या त्या इलेक्ट्रिक/ डिझेल चरकाच्या चाकाला लावलेल्या घुंगरांचा एक सिग्नेचर आवाज यायचा. एका बाजूला चिपाडे लयीत सुरू असलेला चरक, गिऱ्हाईक उठबस अन तो घुंगरांचा आवाज, मला वाटते एसटी स्टँड म्हणले की महाराष्ट्रात हे हवेच हवे, नाही का ? &#128578 &#128578

लहानपणी एस टी प्रवासी व्यवस्थित वागत असत असे आठवतेय. खच्चून गर्दी असायची, कदाचित एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला (कायम स्त्री जातीलाच का कोण जाणे) एस टी लागत ही असायची, पण ते वगळता तशी एस टी स्वच्छ असायची. गुटखा हा प्रकार त्यावेळी नव्हता. आता बरेच वर्षे प्रवास केला नाही, पण मध्ये जेव्हा केला तेव्हा सहप्रवाशांमधील स्वच्छतेच्या संकल्पनेचा अभाव, सतत पचपच बाहेर थुंकण्याची प्रवृत्ती, मोठ्ठ्याने मोबाईल च्या रेडियोवर गाणे लावणे इत्यादी प्रकार पाहून काही तरी बदललंय याची जाणीव झाली. कदाचित लहानपणी (त्या काळात) स्वच्छतेच्या जाणिवा इतक्या तीव्र नसतील, हे ही कारण असेल, पण माझ्या मते लोक जास्त जास्त माजोरडे, बेफिकीर, उद्धट बनत चालले आहेत.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

सॅगी 26/11/2021 - 14:51
तुमचा हा प्रतिसाद एस टी असो वा लोकल ट्रेन, सर्वांसाठी लागू होतो. विमानतळ अथवा विमाने अशांपासून सध्या तरी दूर आहेत म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही अशीच घाण झाली असती यात शंका नाही.

In reply to by सॅगी

जेम्स वांड 26/11/2021 - 15:04
किती फ्रिक्वेन्टली करता साहेब ? शशी थरूर कॅटल क्लास बोलला म्हणून रागावणाऱ्यात असलात तर विषय कट, पण विमानतळावर असलं पब्लिक नसतं हे मात्र अजिबातच पटत नाही बुआ.

In reply to by जेम्स वांड

विमानतळ हा अगदी वेगळाच विषय आहे. भारतीय इतका इगो असलेले, बेदरकार आणि प्रत्येक गोष्टीचे भुकेले कसे असतात हे पहायचं असेल तर कुठल्याही भारतीय विमानतळावर जाऊन पहावं. सरळ रांग लावतच नाहीत. तिथेही पुढे घुसण्याची घाई. त्यामानाने तिथे काम करणारे CISF चे जवान किती तरी सज्जन वाटतात. विमानतळावर गेल्यावर दोन्हींमधला फरक पहाताना भारतीयांना सक्तीच्या 2 वर्षे मिलिटरी ट्रेनिंग/नोकरीची गरज आहेच हा विचार प्रत्येक वेळी मनात येतो. बाकी विमानतळशी तुलना करायची तर लालपरी किती तरी पटीने बरी.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 15:50
पण जेव्हा केला तेव्हा तरी तसं जाणवले नाही. हा, विमानतळावर येणार्‍या टॅक्सी/रिक्षाचालकांबद्दल बोलत असाल तर समजू शकतो साहेब.

In reply to by सॅगी

जेम्स वांड 26/11/2021 - 16:23
मनःपूर्वक शुभेच्छा, एअरपोर्टवर दिसणारे सर्वसाधारण नमुने १. फायनल कॉलची मुदत संपत आल्यावर पोचणारे अन कसेबसे बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटीच्या रांगेत सगळ्यांना पार करत माझी फ्लाईट सुटेल सुटेल जाऊ दे जाऊ दे करत शांतपणे वाट बघत लायनीत उभ्या असलेल्या लोकांना मूर्खात काढणारे लोक. २. चटपटीत एअरहोस्टेस बद्दल तुरट शेरे मारत बसलेली जनता, माणूस कितीही फ्रिक्वेन्ट ट्रॅव्हलर असला तरी ह्या जमातीबद्दल (पायलट, होस्टेस, पर्सर्स) कुतूहल भयानक असतेच, मग "ह्या पोरी तसल्याच" वगैरे शेरे मारून ह्या चर्चा थंडावतात ३. आपल्याला डायबेटिस आहे हे विंडो सीट्स घेताना सोयीस्कररित्या विसरून मिडल अन आईल सीटवाल्याला दर मिनिटाला उठवून प्रसाधनगृह जवळ करणारे, विमानात आलोय तर सगळं वसूल करा ह्या मेंटलिटीने मासिके, सुरक्षा पत्रके (!), तीन तीन वेळा हँडल करत बसलेले, प्युक बॅग्ज मध्ये कचरा भरून ठेवणारे, जेवण पहिले मला द्या म्हणत दंगा करणारे ४. विमानाचे लँडिंग झाले नाही का विमान ऐन टॅक्सीत असतानाच उठून उभे लोक ! तिकडं ती बाई बिचारी बोंबलत बसते कृपया बसून राहा, पण नाही, इथं पायलटला ऐरोब्रिज अन अरायव्हल गेट अलॉट झाले नसले तरी बेहत्तर पण आम्ही ओव्हर हेड स्पेस मधून लगेज काढणारच खोदून बाहेर असे अजून किमान एक लेख होईल इतके लोक अन त्यांच्या लकबी निघतील ! पण ऑलरेडी विषयांतर झालेला धागा अजून भरकटत जायला हातभार नको म्हणून इथंच थांबतो.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 17:35
तुमच्या तोंडात साखर पडो आणि मला भरपूर प्रवास करण्याचे भाग्य लाभो.. :) बाकी मुद्दयांबाबत...अवघड आहे आपल्या लोकांचं,, :(

In reply to by जेम्स वांड

अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून एकच किस्सा सांगतो. आमच्याबरोबर एकदा विमानामध्ये एक आजोबा होते. बहुतेक एकटेच.विमान उडाल्या उडाल्या हवाईसुंदरीशी भांडत बसले की जेवणाची वेळ झालीये जेवण कुठेय म्हणून. नंतर स्वतःच जाऊन ज्यूस घेऊन आले आणि इमर्जन्सी एक्सिट च्या खिडकीला जिथे जरा जास्त जागा असते तिकडे ग्लास ठेवला.दुसऱ्या क्षणाला तो ग्लास पडून सगळं कार्पेट खराब झालं.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 15:53
मोबाईल वर स्पिकर वर गाणी वाजवणारे, पचापच थुंकणारे यांच्याकडे जास्त होता. लाईन तोडणे, मध्ये मध्ये घुसणे हे भारतात सगळीकडे सारखेच आहे याबाबत दुमत नाहीच..

" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे पांडुरगां" , कानावर पडलेल्या या शब्दां बरोबर जाग आली. बघितले तर बाहेर एक अधं पती आपल्या पत्नी च्या खाद्यांवर हात टाकुन भीक मागत होता. आस्मादिकांच लहानपण आजोळी गेले पहिल्यादांच वडिलांच्या नोकरीतील गावात आलो होतो. १९६४-६५ काळ होता. हिच पहिली लाल परीची ओळख. पुणे ते चिपळूण खेड सर्वात पहिला लाबंचा प्रवास. खबांटकी घाटाचा मुळ अवतार बघीतला. कोयनानगर भूकंपातुन नुकतेच सावरत होते. "आगार" म्हणजेच एस टी बस स्टँड शब्द कोशात भर पडली. पुढे उत्तर भारतातून सैन्यातून सुट्टीला येताना भुसावळ, यवत दौंड जवळ कुठेतरी लाल परी दिसायची तेव्हां पोटात गलबलून यायचे. वाटायचे कधी एकदा आगगाडीतून उतरून तीच्यात बसतो अन गावाला पोहचतो. परत जाताना मात्र ती आजीबात आवडायची नाही. कदाचित तीला पण काही वाटत असावे, "आता पुन्हा कधी येणार" आसे विचारत असेल का? असे उगाच वाटायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

अगदी असाच अनुभव मला परदेशातून येताना मुंबई तली छोटी छोटी घरे, गाड्या दिसला की होतो. अगदी वरून झोपडपट्टी दिसली तरी आलो बाबा घरी असंच वाटतं.

कंजूस 26/11/2021 - 16:50
कधी एकदा तो परिचित आवाज ऐकतो असे झालेले असते. आणि सरकन आपल्या समोर थांबून आपण आत शिरतो. "मागे बसून घ्या" आणि तिकिट लवकर घेऊन पेंगायचे असते.

अनेक आठ्वणी आहेत लालपरीच्या. घाटातला कोकणातला प्रवास म्हणजे- एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे. त्यातल्या त्यात जास्त सुखकर म्हणजे 'सुपर एक्स्प्रेस्' एस.टीच्या मध्यभागी पांढरा पट्टा व त्यावर लाल रंगात 'सुपर एक्सप्रेस्' असे लिहिलेले असायचे. ही कमी ठिकाणी थांबायची.त्याहुन जलद म्हणजे इंग्रजीत 'नॉन स्टॉप' लिहिलेली लाल परी. ८५-८६ नंतर बहुदा लक्झरी बसेस आल्यावर त्या बंद झाल्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौथा कोनाडा 27/11/2021 - 13:23
एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे.
लिमलेट्च्या गोळ्या सुद्धा. पोरांना त्या लिमलेट्च्या गोळ्या आग्रहाने खाऊ घालायचे. मस्त लिंबाची गोडीली चव प्रवासात जीभेवर तरंगत रहायची. आजकाल लिमलेटची गोळी दिसली तरी लालपरीत बसल्याचा फील येतो !

धाग्याच्या शीर्षकावरून रम्य आठवणी लिहिणे अपेक्षित आहे पण माझ्या आठवणी काही तितक्या रम्य नाहीत. :) लहानपणी गावावरून (कणकवलीहून) आजोळी कराडला जाणे म्हणजे एकमेव पर्याय होता लालपरीचा. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या की दोन दिवसांनी आजोबा न्यायला यायचे. सकाळी ६ ची मालवण-सांगली एसटी पकडायची म्हणजे पकडायचीच. त्यासाठी सकाळी ४:३० ला उठून तयारी सुरु. जरा उशिराच्या एसटी ने जात जाऊ ही विनंती 'पुढच्या वेळी बघू 'असे सांगून फेटाळण्यात येत असे. ती पुढची वेळ कधी आलीच नाही. लहानपणी लालपरीचा प्रवास अजिबात आवडत नसे. आजही करायची वेळ आली तर आवडणार नाही. कारण मला निश्चित बस 'लागायची'. (नंतर अंदाजे १० वी नंतर बस प्रवासाचा त्रास होणे बंद झाले). लालपरीमध्ये येणारा तो वास कधीच सहन होत नसे. त्यात भर घालायला तो खिडक्यांचा आवाज, प्रचंड गलिच्छ बस स्थानके आणि सुलभ शौचालये. कणकवलीला बसमध्ये बसले की माझा उत्साह २० किमीवर असलेले फोंडाघाट येईपर्यंतच. एकदा घाट सुरु झाला की डोके गरगरलेच समजा. राधानगरी येईपर्यंत एकदातरी उलटी होणार हे १००%. कोल्हापूर नजरेत येईपर्यंत 'आज काय आपण जगत नाही' ह्या गर्भगळीत अवस्थेत पोचलेलो असायचो. कोल्हापूरहून दुपारी १ ची कोल्हापूर-कोरेगाव लालपरी पकडून ५:३० च्या दरम्यान आजोळच्या गावी उतरायचे. जनता बस असल्याने ही गाडी जवळपास प्रत्येक स्टॉपला थांबायची. एकदा गाव आले की जीव भांड्यात पडायचा. त्यावेळी एशियाड बस म्हणजे एकदम रॉयल वाटायच्या. 'आपण एशियाडने जात जाऊया म्हणजे मला उलटी होणार नाही.' ही विनंती तिकीट दर जास्त असल्याने कधीच पूर्ण केली गेली नाही. माझ्या एकट्याच्या उलटीपायी सगळ्यांनी एशियाडला जास्त पैसे देण्यापेक्षा ५० पैशाची पिशवी घेणे कम खर्चिक :) जसे पायी जाणारा सायकलची स्वप्ने बघतो, सायकलवरून जाणारा मोटारसायकलची स्वप्ने बघतो तसे 'आपण मोठे झाल्यावर फक्त आणि फक्त एशियाडनेच प्रवास करायचा' हे लहानपणीचे स्वप्न होते. २००८ साली नोकरीला लागल्यानंतर लालपरीच्या ऐवजी एशियाडने प्रवास करण्यास सुरवात केली. नंतर थोडीफार आर्थिक प्रगती झाल्यावर पुणे-गोवा रूटवर चालणार्या खाजगी अथवा कदंबा महामंडळाच्या वोल्वो गाडयांना प्राधान्य दिले. मुंबईला जायचे असल्यास शिवनेरी. आणि २०११ साली कार घेतल्यापासून तर एस.टी वर फुलीच मारली होती ते अलीकडच्या ऑक्टोबर पर्यंत. हल्लीच काही कारणास्तव २ महिने कार पुण्यात होती आणि ती परत आणायला कराडवरून पुण्याला जावे लागले. त्यावेळी काही आगारात संप चालू झाला होता आणि त्यामुळे एस टी. बराच वेळ येतच न्हवती. शेवटी खूप वेळाने एक लालपरी आली आणि पुणे पोचलो. खूप वर्षांनी लालपरीमध्ये बसलो आणि खूप वर्षांनी साताऱ्याचे बस स्थानक पण बघितले आणि इतक्या वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत किमान साताऱ्यात काहीच बदलले नाही हे पण जाणवले. लालपरीच्या कितीही चांगल्या वाईट आठवणी असल्या तरी आता जुन्या गोष्टींत न रमता व भविष्याकडे व प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे लक्ष ठेवून लालपरीच्या जागी एशियाड हे बेअर मिनिमम स्टँडर्ड्सचे वाहन एस.टी ने वापरावे व लालपरीला रिटायर करावे हे माझे ठाम मत आहे.

सुबोध खरे 09/12/2021 - 20:02
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत. काही कडू बऱ्याचशा गोड कारण या लहानपणच्या आठवणी आहेत एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी चा प्रवास अतिशय सुरक्षित असे/ आहे. पूर्वी गाड्या फार वेळेस बंद पडत. (१९७० च्या आसपास). असे झाल्यास मागून येणाऱ्या एस टी मधून तुम्हाला पुढे नेले जात असे. रात्री बेरात्री सुद्धा एस टी स्टॅन्ड हि सुरक्षित जागा असे. माझ्या आठवणीतील सुरुवातीचे प्रवास हे उन्हाळ्याच्या सुटीत आईच्या गावाला ( अलिबाग जवळील नागाव येथे) जात असू. सकाळी सात वाजताची ठाणे अलिबाग एस टी चे आरक्षण केलेले असायचे. पनवेल पेण वडखळ असे थांबत हि एस टी ९.३०- १० च्या आसपास अलिबाग ला पोचत असे. कार्ले खिंडीत एस टी लागू नये म्हणून आई आवळा सुपारी किंवा एक्सट्रा स्ट्रॉंग ची गोळी देत असे. जर पुढच्या एसटी ला वेळ असला तर आम्ही अलिबाग स्टॅन्ड वर असलेल्या नवनाथ (किंवा कानिफनाथ) रसवंती गृहात आले आणि लिंबू लावलेला उसाचा रस पीत असू. त्याच्या चरकाला लावलेल्या घुंगराचा आवाज हा सर्व एसटी स्टॅन्ड वर सारखाच येत असे. सुरुवातीला एक माणूस मोठ्या हॅन्डल लावलेल्या तर्फेने तो चरक चालवत असे. नंतर पुढे तेथे इलेक्ट्रिक ची मोटार आली. मग तेथून अलिबाग रेवदंडा एस टी पकडून नागावला पोचत असू. हि एस टी आली कि आम्ही घाईघाईने त्यात चढून ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर डावीकडे लहान मुले गुढघे टेकून पुढे पाहत असू. नागावला पोचल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी परतीचे आरक्षण करायला नागावच्याच पोस्ट ऑफिसात जात असू. यानंतर थोडे मोठे झाल्यावर आमच्या वडिलांचे गाव चिपळूण जवळ परशुराम येथे जाण्यासाठी पहाटे पाच ची ठाणे चिपळूण एस टी चे आरक्षण करत असू. या बसेस ठाणे आगारातून सुटत असल्यामुळे नेहमी स्वच्छ असत आणि एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे जेवणाच्या वेळे पर्यंत श्री क्षेत्र परशुराम ला पोचत असू. लहानपणी केलेल्या असंख्य गाड्यांची आठवण आजही ताजी आहे. उदा मुंबई चिवेली, मुंबई गुहागर, मुंबई चिपळूण, ठाणे चिपळूण, हि एसटी पुढे चिपळूणच्या आमदारांनी आपले गाव तिवरे पर्यंत वाढवली त्यामुळे ती ठाणे तिवरे झाली त्याचा आम्हाला तोटा असा झाला कि परशुरामला बसायची सुविधा काढून घेतली गेली आणि आम्हाला ठाण्याला येण्यासाठी चिपळूण ला जाणे भाग पडले. त्यानंतर आम्ही परत येताना चिपळूण मुंबई चे आरक्षण करत असू आणि चेंबूर मैत्री पार्क किंवा मानखुर्दला उतरून बसने घरी येत असू. पूर्वी कोकणातील गाड्या या शेवटून दुसऱ्या स्थानकापर्यंत जलद जात असत म्हणजे मध्ये थांबत नसत फक्त शेवटून दुसऱ्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच्या सर्व खेड्यात थांबत असत. म्हणजे मुंबई चिपळूण हि एस टी खेड पर्यंत जलद किंवा गुहागर मुंबई एस टी चिपळूण पासून जलद किंवा राजापूर मुंबई एस टी लांज्यापासून जलद असे. यात राजापूर ते लांजा किंवा गुहागर ते चिपळूण मधल्या खेड्याना आरक्षण आणि तेथे चढण्याची किंवा उतरण्याची सुविधा दिली जात असे. मुंबईला जाणारी/ येणारी गाडी प्रतिष्ठेची असे आणि या गाड्या नवीन असत (कारण मध्ये कुठे बंद पडू नये यासाठी) आणि अनुभवी ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावर असत. बाकी जवळच्या अंतरासाठी असणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेस जुन्या डबडा झालेल्या असत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात गाड्या लेलँड कमानीच्या चित्ता किंवा अशोक व्हायकिंग मॉडेल च्या असत आणि देशावर ( पुणे औरंगाबाद इ ) च्या गाड्या टाटाच्या असत या चिपळूण ठाणे प्रवासाच्या शेवटाची एक आठवण मी https://www.misalpav.com/node/28078 येथे लिहिलेली आहे.

चौथा कोनाडा 26/11/2021 - 12:25
महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावचा म्हणजे पंढरपुरचा एसटी स्टॅण्ड ऐसपैस होता. पुर्वी मोठ्या चार यात्रा सोडल्या तर गाव सुस्त पडलेलं असायचं, तसंच स्टॅण्ड देखिल निवांत असायचं. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि देखभाल उत्तम असायची. रोज संध्याकाळी स्टेशनरोडने (फुलपाखरं बघत बघत) स्टॅण्डावर पोहोचणे ही आमची रोजची मंझील. तसं थोडं मुख्य मंदिर आणि पेठे पासुन दुर असल्याने लांब गेल्याचा फील मिळायचा. एस्टीच्या वेळा सोडल्यातर शांतता असायची. मग अभ्यासासाठी या पेक्षा उत्तम ठिकाण कोणते ? बर्‍याच परिक्षांचा अभ्यास इथल्या बाकड्यावर केलेला आहे. PSTHG#$% स्टॅण्डावर झकास बुकस्टॉल होता. तिथली मासिकं, साप्ताहिकं, मायापुरी, रसरंग, श्री, सोबत, जत्रा ही न्याहाळत बसणं आवडीचा छंद ! बुकस्टॉलमामाशी ओळख झाल्यावर तिथच बसुन वाचणे अन खराब न करता परत देणे या बोलीवर एक दोन रुपये देउन मला पुस्तकं मासिकं वाचता येणे जमायाला लागले. कित्येक तास तिथे पडीक असायचो वाचत. मामांशी चांगलीच गट्टी जमली. नंतर नाही आलो तर "का नाही आला" असं हक्कानी चौकशी करायचे. आता ३०-३५ वर्षात गोष्टी खुपच बदलल्यात ! पण त्या वेळच्या एसटी स्टॅण्डचे माझ्या मनात खास स्थान आहे !

लालपरीच्या बर्‍याच सुखद आठवणी आहेत. बहुतांशी ट्रेक्स शी निगडीत. मोबाईल फोन नसण्याच्या दिवसात , आणि ५०-१०० रुपये आईवडीलांकडे मागायला लाज वाटण्याच्या काळात दिवसभराची कॉलेज्/ऑफिसची धावपळ उरकुन कसेबसे कल्याण स्टेशनवर पोचुन कर्जत्,कसारा किवा ईगतपुरी पर्यंत लोंबकळत ट्रेनने केलेला प्रवास मग बाहेर पडुन एस टी स्टँडवर केलेला मुक्काम २-३ तासाची झोप आणि सकाळी पहिल्या एस टीने ट्रेकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात म्हणजे खांडस्,बारी,खुबी,जुन्नर,आंबेगाव,राजुर्,घोटी,पाचनई,काळुस्थे असे कुठेतरी पोचायचे. या टप्प्यात सहसा एस टीची शेवटची लांब सीट पकडली जायची कारण खंडीभर लोक, त्यांच्या सॅक्स, रोप आणि ईतर चित्र विचित्र सामान असायचे. रात्रभर ज्यांचे चेहरे दिसले नाहियेत किवा ट्रेकला प्रथमच आले आहेत अशा लोकांच्या ओळखीपाळखी, मागच्या ट्रेक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा,गाणी,गप्पा,थापा अशा सगळ्या गोष्टींचे तो प्रवास म्हणजे मिश्रण असे. बसमधले सगळे प्रवासी आणि कंडक्टर यांच्यासाठी ती मोठीच एंटरटेनमेंट असे पण आम्हाला त्याची काही एक फिकिर नसे. हळुहळु एस टी गावा गावांतुन प्रवास करत करत दर्‍या खोर्‍यात शिरत असे आणि आसपासचे डोंगर जवळ येत जात. कोणीतरी कंडक्टरकडुन पहिली आणि शेवटची एस टी कितीला असते, मुक्कामी असते का? वगैरे माहिती घेइ. ईतर माहितगारांपैकी कोणीतरी एखाद्या डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवुन आज रात्री आपला मुक्काम तिथे असेल वगैरे सांगे. आणि विशेष वरुन ट्रेक संपवुन जेव्हा परतीचे वेध लागत तेव्हा पायथ्याच्या खेड्यात, जिथे एस टी मिळेल तिथे वेळेवर पोचणे म्हणजे तर तारेवरची कसरतच असे. एक दोन ताज्या दमाच्या गड्यांना कंडक्टरला गळ घालुन एस टी थांबवुन ठेवायला पुढे पाठवले जाई. बाकिच्या गळपटलेल्या लोकांना हाकलत पुढे पळवण्याची जबाबदारी लीडरवर असे. तरीहे कधीतरी उशीर होई आणि कंडक्टरबरोबरची शिष्टाई फळत नसे. मग ती शेवटची एस टी दुर दुर जाताना बघणे नशिबात येई, त्यावेळचे दु:ख काही औरच. अशा तर्‍हेने ट्रेकिंगच्या दिवसातील खरी साथी म्हणजे लालपरीच. आज नॅट जिओ किवा डिस्कवरी वरचे कार्यक्रम बघुन ,स्वतःची कार घेउन, आणि डिकॅथलॉनचे तंबु,शुज आणी ट्रेकिंग गिअर्स घेउन फिरणार्‍या मंडळींना हे फारच डाउनमार्केट वाटेल आणि एस टीचे महत्वही समजणार नाही.

सौंदाळा 26/11/2021 - 13:19
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई, पुणे रत्नागिरी या मार्गांवर एस.टी ने भरपूर प्रवास केला. धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे पूर्वी बस जेवण, चहा पाणी या साठी फक्त एस.टी स्टँडवरच थांबायच्या. राधानगरीच्या कँटीनमधील काळ्या वाटाण्याची, चवळीची उसळ, मलकापूर कँटीनची मटण राईस प्लेट, कोल्हापूरला रात्री २, २.३० ला खाल्लेले पोहे, दावणगिरी लोणी स्पंज डोसा (हे नाव ऐकून पण तेव्हा कित्येकांना माहित नव्हते तेव्हा), कणकवली आंबोली येथील भजी, उप्पीट-शिरा प्लेट, सोलापूरला जाताना इंदापूरला उसाचा रस, मोहोळ ला वडा, भजी या सर्व आठवणी राहिल्या. आता कारने प्रवास करताना ही सर्व खाद्ययात्रा आपसूकच बायपास झाली. आणि तसेही २००० नंतर एस.टी वाले हॉटेल, ढाब्यासमोर जेवण, नाष्टा, चहा ला थांबायला लागले नंतर ही कँटीन अजून डबघाईला आली. एकदा अचानक झालेला गणपतीच्या आदल्या दिवसाचा पुणे कुडाळ प्रवास अजून लक्षात आहे. रात्रीची एक्ष्ट्रा गाडी होती आणि नेहमी २ बाय २ असणारी गाडी नसून ३ बाय २ होती आणि त्यात तीन सिटच्या मधल्या जागेवर (शेजारी दोन्ही अनोळखी) बसून केलेला प्रवास अजून आठवतोय. गणपतीचा उत्साह सर्व प्रवाशांमधे सळसळून वाहात होता. मुलगा झाल्यावर त्याला बघायला सासुर्वाडीला कोकण दौरे व्हायचे तेव्हा अचानक बुधवारी केलेला एस. टी प्रवास अजून लक्षात आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेजारी कोणीच आले नाही बस पण तशी थोडीफार रिकामीच होती तेव्हा पहिल्यांदाच दोन्ही सीटवर मस्त मांडी घालुन नंतर रेलुन बसलो होतो आणि सकाळी घरी गेलो आणि त्याच दिवशी बाळ पहिल्यांदाच स्वतःहून पालथे झाले. अचानक झालेला प्रवास सत्कारणी लागला.

चित्रगुप्त 26/11/2021 - 13:52
चांगला विषय घेतला आहे लिहीणारांसाठी. मी लहानपणी फक्त तीनच वर्षे (१९६३-६६) महाराष्ट्रात राहिलेलो असल्याने यष्टीचा तसा फारसा अनुभव नाही.

जेम्स वांड 26/11/2021 - 13:58
समान असणारे एसटी स्टँडचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एसटी स्टँडच्या एन्ट्री किंवा एक्झिटला असणाऱ्या उसाच्या रसवंती, सहसा ह्यांची नावे गोरखनाथ, नवनाथ, गहिनीनाथ अशी नाथ संप्रदायाशी संलग्न असत. ह्यांच्या त्या इलेक्ट्रिक/ डिझेल चरकाच्या चाकाला लावलेल्या घुंगरांचा एक सिग्नेचर आवाज यायचा. एका बाजूला चिपाडे लयीत सुरू असलेला चरक, गिऱ्हाईक उठबस अन तो घुंगरांचा आवाज, मला वाटते एसटी स्टँड म्हणले की महाराष्ट्रात हे हवेच हवे, नाही का ? &#128578 &#128578

लहानपणी एस टी प्रवासी व्यवस्थित वागत असत असे आठवतेय. खच्चून गर्दी असायची, कदाचित एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला (कायम स्त्री जातीलाच का कोण जाणे) एस टी लागत ही असायची, पण ते वगळता तशी एस टी स्वच्छ असायची. गुटखा हा प्रकार त्यावेळी नव्हता. आता बरेच वर्षे प्रवास केला नाही, पण मध्ये जेव्हा केला तेव्हा सहप्रवाशांमधील स्वच्छतेच्या संकल्पनेचा अभाव, सतत पचपच बाहेर थुंकण्याची प्रवृत्ती, मोठ्ठ्याने मोबाईल च्या रेडियोवर गाणे लावणे इत्यादी प्रकार पाहून काही तरी बदललंय याची जाणीव झाली. कदाचित लहानपणी (त्या काळात) स्वच्छतेच्या जाणिवा इतक्या तीव्र नसतील, हे ही कारण असेल, पण माझ्या मते लोक जास्त जास्त माजोरडे, बेफिकीर, उद्धट बनत चालले आहेत.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

सॅगी 26/11/2021 - 14:51
तुमचा हा प्रतिसाद एस टी असो वा लोकल ट्रेन, सर्वांसाठी लागू होतो. विमानतळ अथवा विमाने अशांपासून सध्या तरी दूर आहेत म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही अशीच घाण झाली असती यात शंका नाही.

In reply to by सॅगी

जेम्स वांड 26/11/2021 - 15:04
किती फ्रिक्वेन्टली करता साहेब ? शशी थरूर कॅटल क्लास बोलला म्हणून रागावणाऱ्यात असलात तर विषय कट, पण विमानतळावर असलं पब्लिक नसतं हे मात्र अजिबातच पटत नाही बुआ.

In reply to by जेम्स वांड

विमानतळ हा अगदी वेगळाच विषय आहे. भारतीय इतका इगो असलेले, बेदरकार आणि प्रत्येक गोष्टीचे भुकेले कसे असतात हे पहायचं असेल तर कुठल्याही भारतीय विमानतळावर जाऊन पहावं. सरळ रांग लावतच नाहीत. तिथेही पुढे घुसण्याची घाई. त्यामानाने तिथे काम करणारे CISF चे जवान किती तरी सज्जन वाटतात. विमानतळावर गेल्यावर दोन्हींमधला फरक पहाताना भारतीयांना सक्तीच्या 2 वर्षे मिलिटरी ट्रेनिंग/नोकरीची गरज आहेच हा विचार प्रत्येक वेळी मनात येतो. बाकी विमानतळशी तुलना करायची तर लालपरी किती तरी पटीने बरी.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 15:50
पण जेव्हा केला तेव्हा तरी तसं जाणवले नाही. हा, विमानतळावर येणार्‍या टॅक्सी/रिक्षाचालकांबद्दल बोलत असाल तर समजू शकतो साहेब.

In reply to by सॅगी

जेम्स वांड 26/11/2021 - 16:23
मनःपूर्वक शुभेच्छा, एअरपोर्टवर दिसणारे सर्वसाधारण नमुने १. फायनल कॉलची मुदत संपत आल्यावर पोचणारे अन कसेबसे बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटीच्या रांगेत सगळ्यांना पार करत माझी फ्लाईट सुटेल सुटेल जाऊ दे जाऊ दे करत शांतपणे वाट बघत लायनीत उभ्या असलेल्या लोकांना मूर्खात काढणारे लोक. २. चटपटीत एअरहोस्टेस बद्दल तुरट शेरे मारत बसलेली जनता, माणूस कितीही फ्रिक्वेन्ट ट्रॅव्हलर असला तरी ह्या जमातीबद्दल (पायलट, होस्टेस, पर्सर्स) कुतूहल भयानक असतेच, मग "ह्या पोरी तसल्याच" वगैरे शेरे मारून ह्या चर्चा थंडावतात ३. आपल्याला डायबेटिस आहे हे विंडो सीट्स घेताना सोयीस्कररित्या विसरून मिडल अन आईल सीटवाल्याला दर मिनिटाला उठवून प्रसाधनगृह जवळ करणारे, विमानात आलोय तर सगळं वसूल करा ह्या मेंटलिटीने मासिके, सुरक्षा पत्रके (!), तीन तीन वेळा हँडल करत बसलेले, प्युक बॅग्ज मध्ये कचरा भरून ठेवणारे, जेवण पहिले मला द्या म्हणत दंगा करणारे ४. विमानाचे लँडिंग झाले नाही का विमान ऐन टॅक्सीत असतानाच उठून उभे लोक ! तिकडं ती बाई बिचारी बोंबलत बसते कृपया बसून राहा, पण नाही, इथं पायलटला ऐरोब्रिज अन अरायव्हल गेट अलॉट झाले नसले तरी बेहत्तर पण आम्ही ओव्हर हेड स्पेस मधून लगेज काढणारच खोदून बाहेर असे अजून किमान एक लेख होईल इतके लोक अन त्यांच्या लकबी निघतील ! पण ऑलरेडी विषयांतर झालेला धागा अजून भरकटत जायला हातभार नको म्हणून इथंच थांबतो.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 17:35
तुमच्या तोंडात साखर पडो आणि मला भरपूर प्रवास करण्याचे भाग्य लाभो.. :) बाकी मुद्दयांबाबत...अवघड आहे आपल्या लोकांचं,, :(

In reply to by जेम्स वांड

अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून एकच किस्सा सांगतो. आमच्याबरोबर एकदा विमानामध्ये एक आजोबा होते. बहुतेक एकटेच.विमान उडाल्या उडाल्या हवाईसुंदरीशी भांडत बसले की जेवणाची वेळ झालीये जेवण कुठेय म्हणून. नंतर स्वतःच जाऊन ज्यूस घेऊन आले आणि इमर्जन्सी एक्सिट च्या खिडकीला जिथे जरा जास्त जागा असते तिकडे ग्लास ठेवला.दुसऱ्या क्षणाला तो ग्लास पडून सगळं कार्पेट खराब झालं.

In reply to by जेम्स वांड

सॅगी 26/11/2021 - 15:53
मोबाईल वर स्पिकर वर गाणी वाजवणारे, पचापच थुंकणारे यांच्याकडे जास्त होता. लाईन तोडणे, मध्ये मध्ये घुसणे हे भारतात सगळीकडे सारखेच आहे याबाबत दुमत नाहीच..

" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे पांडुरगां" , कानावर पडलेल्या या शब्दां बरोबर जाग आली. बघितले तर बाहेर एक अधं पती आपल्या पत्नी च्या खाद्यांवर हात टाकुन भीक मागत होता. आस्मादिकांच लहानपण आजोळी गेले पहिल्यादांच वडिलांच्या नोकरीतील गावात आलो होतो. १९६४-६५ काळ होता. हिच पहिली लाल परीची ओळख. पुणे ते चिपळूण खेड सर्वात पहिला लाबंचा प्रवास. खबांटकी घाटाचा मुळ अवतार बघीतला. कोयनानगर भूकंपातुन नुकतेच सावरत होते. "आगार" म्हणजेच एस टी बस स्टँड शब्द कोशात भर पडली. पुढे उत्तर भारतातून सैन्यातून सुट्टीला येताना भुसावळ, यवत दौंड जवळ कुठेतरी लाल परी दिसायची तेव्हां पोटात गलबलून यायचे. वाटायचे कधी एकदा आगगाडीतून उतरून तीच्यात बसतो अन गावाला पोहचतो. परत जाताना मात्र ती आजीबात आवडायची नाही. कदाचित तीला पण काही वाटत असावे, "आता पुन्हा कधी येणार" आसे विचारत असेल का? असे उगाच वाटायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

अगदी असाच अनुभव मला परदेशातून येताना मुंबई तली छोटी छोटी घरे, गाड्या दिसला की होतो. अगदी वरून झोपडपट्टी दिसली तरी आलो बाबा घरी असंच वाटतं.

कंजूस 26/11/2021 - 16:50
कधी एकदा तो परिचित आवाज ऐकतो असे झालेले असते. आणि सरकन आपल्या समोर थांबून आपण आत शिरतो. "मागे बसून घ्या" आणि तिकिट लवकर घेऊन पेंगायचे असते.

अनेक आठ्वणी आहेत लालपरीच्या. घाटातला कोकणातला प्रवास म्हणजे- एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे. त्यातल्या त्यात जास्त सुखकर म्हणजे 'सुपर एक्स्प्रेस्' एस.टीच्या मध्यभागी पांढरा पट्टा व त्यावर लाल रंगात 'सुपर एक्सप्रेस्' असे लिहिलेले असायचे. ही कमी ठिकाणी थांबायची.त्याहुन जलद म्हणजे इंग्रजीत 'नॉन स्टॉप' लिहिलेली लाल परी. ८५-८६ नंतर बहुदा लक्झरी बसेस आल्यावर त्या बंद झाल्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौथा कोनाडा 27/11/2021 - 13:23
एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे.
लिमलेट्च्या गोळ्या सुद्धा. पोरांना त्या लिमलेट्च्या गोळ्या आग्रहाने खाऊ घालायचे. मस्त लिंबाची गोडीली चव प्रवासात जीभेवर तरंगत रहायची. आजकाल लिमलेटची गोळी दिसली तरी लालपरीत बसल्याचा फील येतो !

धाग्याच्या शीर्षकावरून रम्य आठवणी लिहिणे अपेक्षित आहे पण माझ्या आठवणी काही तितक्या रम्य नाहीत. :) लहानपणी गावावरून (कणकवलीहून) आजोळी कराडला जाणे म्हणजे एकमेव पर्याय होता लालपरीचा. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या की दोन दिवसांनी आजोबा न्यायला यायचे. सकाळी ६ ची मालवण-सांगली एसटी पकडायची म्हणजे पकडायचीच. त्यासाठी सकाळी ४:३० ला उठून तयारी सुरु. जरा उशिराच्या एसटी ने जात जाऊ ही विनंती 'पुढच्या वेळी बघू 'असे सांगून फेटाळण्यात येत असे. ती पुढची वेळ कधी आलीच नाही. लहानपणी लालपरीचा प्रवास अजिबात आवडत नसे. आजही करायची वेळ आली तर आवडणार नाही. कारण मला निश्चित बस 'लागायची'. (नंतर अंदाजे १० वी नंतर बस प्रवासाचा त्रास होणे बंद झाले). लालपरीमध्ये येणारा तो वास कधीच सहन होत नसे. त्यात भर घालायला तो खिडक्यांचा आवाज, प्रचंड गलिच्छ बस स्थानके आणि सुलभ शौचालये. कणकवलीला बसमध्ये बसले की माझा उत्साह २० किमीवर असलेले फोंडाघाट येईपर्यंतच. एकदा घाट सुरु झाला की डोके गरगरलेच समजा. राधानगरी येईपर्यंत एकदातरी उलटी होणार हे १००%. कोल्हापूर नजरेत येईपर्यंत 'आज काय आपण जगत नाही' ह्या गर्भगळीत अवस्थेत पोचलेलो असायचो. कोल्हापूरहून दुपारी १ ची कोल्हापूर-कोरेगाव लालपरी पकडून ५:३० च्या दरम्यान आजोळच्या गावी उतरायचे. जनता बस असल्याने ही गाडी जवळपास प्रत्येक स्टॉपला थांबायची. एकदा गाव आले की जीव भांड्यात पडायचा. त्यावेळी एशियाड बस म्हणजे एकदम रॉयल वाटायच्या. 'आपण एशियाडने जात जाऊया म्हणजे मला उलटी होणार नाही.' ही विनंती तिकीट दर जास्त असल्याने कधीच पूर्ण केली गेली नाही. माझ्या एकट्याच्या उलटीपायी सगळ्यांनी एशियाडला जास्त पैसे देण्यापेक्षा ५० पैशाची पिशवी घेणे कम खर्चिक :) जसे पायी जाणारा सायकलची स्वप्ने बघतो, सायकलवरून जाणारा मोटारसायकलची स्वप्ने बघतो तसे 'आपण मोठे झाल्यावर फक्त आणि फक्त एशियाडनेच प्रवास करायचा' हे लहानपणीचे स्वप्न होते. २००८ साली नोकरीला लागल्यानंतर लालपरीच्या ऐवजी एशियाडने प्रवास करण्यास सुरवात केली. नंतर थोडीफार आर्थिक प्रगती झाल्यावर पुणे-गोवा रूटवर चालणार्या खाजगी अथवा कदंबा महामंडळाच्या वोल्वो गाडयांना प्राधान्य दिले. मुंबईला जायचे असल्यास शिवनेरी. आणि २०११ साली कार घेतल्यापासून तर एस.टी वर फुलीच मारली होती ते अलीकडच्या ऑक्टोबर पर्यंत. हल्लीच काही कारणास्तव २ महिने कार पुण्यात होती आणि ती परत आणायला कराडवरून पुण्याला जावे लागले. त्यावेळी काही आगारात संप चालू झाला होता आणि त्यामुळे एस टी. बराच वेळ येतच न्हवती. शेवटी खूप वेळाने एक लालपरी आली आणि पुणे पोचलो. खूप वर्षांनी लालपरीमध्ये बसलो आणि खूप वर्षांनी साताऱ्याचे बस स्थानक पण बघितले आणि इतक्या वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत किमान साताऱ्यात काहीच बदलले नाही हे पण जाणवले. लालपरीच्या कितीही चांगल्या वाईट आठवणी असल्या तरी आता जुन्या गोष्टींत न रमता व भविष्याकडे व प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे लक्ष ठेवून लालपरीच्या जागी एशियाड हे बेअर मिनिमम स्टँडर्ड्सचे वाहन एस.टी ने वापरावे व लालपरीला रिटायर करावे हे माझे ठाम मत आहे.

सुबोध खरे 09/12/2021 - 20:02
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत. काही कडू बऱ्याचशा गोड कारण या लहानपणच्या आठवणी आहेत एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी चा प्रवास अतिशय सुरक्षित असे/ आहे. पूर्वी गाड्या फार वेळेस बंद पडत. (१९७० च्या आसपास). असे झाल्यास मागून येणाऱ्या एस टी मधून तुम्हाला पुढे नेले जात असे. रात्री बेरात्री सुद्धा एस टी स्टॅन्ड हि सुरक्षित जागा असे. माझ्या आठवणीतील सुरुवातीचे प्रवास हे उन्हाळ्याच्या सुटीत आईच्या गावाला ( अलिबाग जवळील नागाव येथे) जात असू. सकाळी सात वाजताची ठाणे अलिबाग एस टी चे आरक्षण केलेले असायचे. पनवेल पेण वडखळ असे थांबत हि एस टी ९.३०- १० च्या आसपास अलिबाग ला पोचत असे. कार्ले खिंडीत एस टी लागू नये म्हणून आई आवळा सुपारी किंवा एक्सट्रा स्ट्रॉंग ची गोळी देत असे. जर पुढच्या एसटी ला वेळ असला तर आम्ही अलिबाग स्टॅन्ड वर असलेल्या नवनाथ (किंवा कानिफनाथ) रसवंती गृहात आले आणि लिंबू लावलेला उसाचा रस पीत असू. त्याच्या चरकाला लावलेल्या घुंगराचा आवाज हा सर्व एसटी स्टॅन्ड वर सारखाच येत असे. सुरुवातीला एक माणूस मोठ्या हॅन्डल लावलेल्या तर्फेने तो चरक चालवत असे. नंतर पुढे तेथे इलेक्ट्रिक ची मोटार आली. मग तेथून अलिबाग रेवदंडा एस टी पकडून नागावला पोचत असू. हि एस टी आली कि आम्ही घाईघाईने त्यात चढून ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर डावीकडे लहान मुले गुढघे टेकून पुढे पाहत असू. नागावला पोचल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी परतीचे आरक्षण करायला नागावच्याच पोस्ट ऑफिसात जात असू. यानंतर थोडे मोठे झाल्यावर आमच्या वडिलांचे गाव चिपळूण जवळ परशुराम येथे जाण्यासाठी पहाटे पाच ची ठाणे चिपळूण एस टी चे आरक्षण करत असू. या बसेस ठाणे आगारातून सुटत असल्यामुळे नेहमी स्वच्छ असत आणि एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे जेवणाच्या वेळे पर्यंत श्री क्षेत्र परशुराम ला पोचत असू. लहानपणी केलेल्या असंख्य गाड्यांची आठवण आजही ताजी आहे. उदा मुंबई चिवेली, मुंबई गुहागर, मुंबई चिपळूण, ठाणे चिपळूण, हि एसटी पुढे चिपळूणच्या आमदारांनी आपले गाव तिवरे पर्यंत वाढवली त्यामुळे ती ठाणे तिवरे झाली त्याचा आम्हाला तोटा असा झाला कि परशुरामला बसायची सुविधा काढून घेतली गेली आणि आम्हाला ठाण्याला येण्यासाठी चिपळूण ला जाणे भाग पडले. त्यानंतर आम्ही परत येताना चिपळूण मुंबई चे आरक्षण करत असू आणि चेंबूर मैत्री पार्क किंवा मानखुर्दला उतरून बसने घरी येत असू. पूर्वी कोकणातील गाड्या या शेवटून दुसऱ्या स्थानकापर्यंत जलद जात असत म्हणजे मध्ये थांबत नसत फक्त शेवटून दुसऱ्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच्या सर्व खेड्यात थांबत असत. म्हणजे मुंबई चिपळूण हि एस टी खेड पर्यंत जलद किंवा गुहागर मुंबई एस टी चिपळूण पासून जलद किंवा राजापूर मुंबई एस टी लांज्यापासून जलद असे. यात राजापूर ते लांजा किंवा गुहागर ते चिपळूण मधल्या खेड्याना आरक्षण आणि तेथे चढण्याची किंवा उतरण्याची सुविधा दिली जात असे. मुंबईला जाणारी/ येणारी गाडी प्रतिष्ठेची असे आणि या गाड्या नवीन असत (कारण मध्ये कुठे बंद पडू नये यासाठी) आणि अनुभवी ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावर असत. बाकी जवळच्या अंतरासाठी असणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेस जुन्या डबडा झालेल्या असत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात गाड्या लेलँड कमानीच्या चित्ता किंवा अशोक व्हायकिंग मॉडेल च्या असत आणि देशावर ( पुणे औरंगाबाद इ ) च्या गाड्या टाटाच्या असत या चिपळूण ठाणे प्रवासाच्या शेवटाची एक आठवण मी https://www.misalpav.com/node/28078 येथे लिहिलेली आहे.
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे कृपया सहकार्य करावे - याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का?

आवाज बंद सोसायटी - भाग ५

पाषाणभेद ·

सर टोबी 04/11/2021 - 09:34
गाड्यांना लावलेले चोरी प्रतिबंधक हॉर्न. हे रात्रीच्या कोणत्याही वेळेस अचानक कर्कश्य वाजायला लागतात आणि संबंधित व्यक्ती (म्हणजे कारचा मालक) घटना स्थळावर पोहोचणारी सर्वात शेवटची व्यक्ती असते.

सर टोबी 04/11/2021 - 09:34
गाड्यांना लावलेले चोरी प्रतिबंधक हॉर्न. हे रात्रीच्या कोणत्याही वेळेस अचानक कर्कश्य वाजायला लागतात आणि संबंधित व्यक्ती (म्हणजे कारचा मालक) घटना स्थळावर पोहोचणारी सर्वात शेवटची व्यक्ती असते.

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखनवाला ·

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

भारांच्या जगात...५

अजिंक्य विश्वास ·

In reply to by सौन्दर्य

खरे आहे. दुर्दैवाने ते बाजारात उपलब्ध नाही. जवळच्या लायब्ररीत किंवा कोणाकडे खाजगी कलेक्शनमध्ये असले तर वाचायला मिळते. अन्यथा इंग्रजी पुस्तक वाचायचे. ते मूळचे खूपच ओघवते आणि सोप्या भाषेत आहे.

एक विनंती आहे. यातली पुस्तके स्कॅन करून ती एखाद्या ठिकाणी अपलोड करता येतील का तुम्हाला? भारांची बहुतेक पुस्तके दुर्मिळ आहेत आणि बहुधा त्यांचे पुनर्मुद्रण होण्याची शक्यता नाही. निदान ही पुस्तके अशा स्वरूपात तरी टिकली तरी आम्हाला आणि पुढील पिढीला वाचायला मिळतील.

In reply to by सौन्दर्य

खरे आहे. दुर्दैवाने ते बाजारात उपलब्ध नाही. जवळच्या लायब्ररीत किंवा कोणाकडे खाजगी कलेक्शनमध्ये असले तर वाचायला मिळते. अन्यथा इंग्रजी पुस्तक वाचायचे. ते मूळचे खूपच ओघवते आणि सोप्या भाषेत आहे.

एक विनंती आहे. यातली पुस्तके स्कॅन करून ती एखाद्या ठिकाणी अपलोड करता येतील का तुम्हाला? भारांची बहुतेक पुस्तके दुर्मिळ आहेत आणि बहुधा त्यांचे पुनर्मुद्रण होण्याची शक्यता नाही. निदान ही पुस्तके अशा स्वरूपात तरी टिकली तरी आम्हाला आणि पुढील पिढीला वाचायला मिळतील.
सगळं सगळं ठीक होतं भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे. माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.