तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन
ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण
रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता
Please click on the link of BISM YouTube channel for this programme.
https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ अताईखान मारला गेला. अब्दालीने वेळीच कुमक पाठवल्याने वजीर शहावलीखान, व हाफिज रहमत, बंगश इत्यादी रोहिले बचावले, नाहीतर ते मारले जाण्याची दाट शक्यता होती.
मराठ्यांच्या बाजूला विश्वासरावांचा एकच मृत्यू अचानक आणि अपघाती गोळा लागून झाला. भाऊंना जिवंत कैद होणे शक्य होते, पण त्यांनी वीरमरण पत्करले. काशीराजचे म्हणणे सत्य मानायचे तर जनकोजी, इब्राहिमखान जिवंत पकडले गेले आणि मग मारले गेले. अंताजी माणकेश्वर, बाजी हरी पळताना, समशेर बहाद्दर जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते.
प्रतिक्रिया
+१
धन्यवाद वल्लीशेठ, खरं तर
सहमत.
नक्कीच पुढे मागे तसे काही
एक प्रश्न
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ
धन्यवाद मनो __/\__
पानिपत युध्द मराठे जिंकले
Pagination