मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गँग ऑफ बदलापुर -

जे.पी.मॉर्गन ·

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

गणेशा 25/05/2020 - 00:18
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.. आयोजकांचे आभार.. या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो.. शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय.. हे फक्त तुमच्या मुळे. तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे. या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील... पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले.. दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..

In reply to by गणेशा

तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं. हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.

In reply to by प्राची अश्विनी

गणेशा 25/05/2020 - 11:22
तू बोल ग तै .. बिनधास्त. तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही... :-)) बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती... लिहित चल असेच कायम..

प्रिती-राधा 25/05/2020 - 00:25
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! आणि माझ्या सारख्या, कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)

प्रचेतस 25/05/2020 - 08:29
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते. व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

गणेशा 25/05/2020 - 09:31
नक्कीच घ्या अशी स्पर्धा... हा नक्की घ्या अशी स्पर्धा... जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला .. प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..

निकाल आला! माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा! आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :) सं - दी - प

विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्‍या हातांचे मनापासून कौतुक. लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही. पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग.... पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

पाषाणभेद 25/05/2020 - 19:57
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे. दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की. हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की. एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा. मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.

मनिष 25/05/2020 - 20:11
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन. माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं. थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो. ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो. मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!

In reply to by मनिष

गणेशा 25/05/2020 - 21:26
धन्यवाद ! दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पण

In reply to by मनिष

स्वच्छंद 25/05/2020 - 22:50
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

स्वच्छंद 25/05/2020 - 22:53
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.

स्वच्छंद 25/05/2020 - 23:05
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.

In reply to by स्वच्छंद

गणेशा 26/05/2020 - 07:09
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते.. इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते.. सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा.. येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती. --- मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही.. आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते... हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे.. खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..

सचिन 26/05/2020 - 01:45
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. . विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्‍यांचे विशेष आभार आणि कौतुक !!

श्रीगणेशा 26/05/2020 - 07:19
सर्व कवींचे अभिनंदन, आभार. सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे. विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले. तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\ कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते. स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार. आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.

रातराणी 27/05/2020 - 10:55
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!

गणेशा 25/05/2020 - 00:18
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.. आयोजकांचे आभार.. या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो.. शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय.. हे फक्त तुमच्या मुळे. तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे. या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील... पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले.. दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..

In reply to by गणेशा

तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं. हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.

In reply to by प्राची अश्विनी

गणेशा 25/05/2020 - 11:22
तू बोल ग तै .. बिनधास्त. तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही... :-)) बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती... लिहित चल असेच कायम..

प्रिती-राधा 25/05/2020 - 00:25
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! आणि माझ्या सारख्या, कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)

प्रचेतस 25/05/2020 - 08:29
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते. व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

गणेशा 25/05/2020 - 09:31
नक्कीच घ्या अशी स्पर्धा... हा नक्की घ्या अशी स्पर्धा... जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला .. प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..

निकाल आला! माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा! आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :) सं - दी - प

विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्‍या हातांचे मनापासून कौतुक. लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही. पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग.... पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

पाषाणभेद 25/05/2020 - 19:57
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे. दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की. हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की. एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा. मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.

मनिष 25/05/2020 - 20:11
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन. माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं. थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो. ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो. मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!

In reply to by मनिष

गणेशा 25/05/2020 - 21:26
धन्यवाद ! दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पण

In reply to by मनिष

स्वच्छंद 25/05/2020 - 22:50
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

स्वच्छंद 25/05/2020 - 22:53
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.

स्वच्छंद 25/05/2020 - 23:05
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.

In reply to by स्वच्छंद

गणेशा 26/05/2020 - 07:09
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते.. इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते.. सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा.. येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती. --- मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही.. आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते... हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे.. खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..

सचिन 26/05/2020 - 01:45
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. . विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्‍यांचे विशेष आभार आणि कौतुक !!

श्रीगणेशा 26/05/2020 - 07:19
सर्व कवींचे अभिनंदन, आभार. सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे. विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले. तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\ कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते. स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार. आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.

रातराणी 27/05/2020 - 10:55
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

गणेशा 01/05/2020 - 00:47
सर्वांचे अभिनंदन.... आपल्याला चहा मिळेल हीच आशा.. माझीही शॅंपेन भाऊ.. काय म्हणता.. अग्निदिव्य आणि लोचट ह्या कथा पण आपल्याला लय आवडल्या होत्या.

गामा पैलवान 01/05/2020 - 01:37
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! सर्व स्पर्धकांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा! सर्व वाचकांना या नव्या साहित्यप्रकारास भरभरून दाद दिल्यानिमित्त विनम्र अभिवादन! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 01/05/2020 - 21:59
च्यायला, संयोजक, साहित्य संपादक, प्रशासक व मालकांना धन्यवाद द्यायचं राहूनंच गेलं. गृहीत धरणं का कायसं म्हणतात ते हेच! -गा.पै.

लवकरच निकाल जाहीर झाला! विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे सहभागी होऊन स्पर्धेत रंगत व चुरस आणल्याबद्दल तसेच मिपाचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आभार! सर्वांना महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा! सं - दी - प

प्रचेतस 01/05/2020 - 08:50
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादक, मिपा व्यवस्थापन ह्यांचेही मनापासून आभार.खूप छान कथा वाचायला मिळाल्यात.

हेमंतकुमार 01/05/2020 - 10:11
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्या लेखकांच्या कथा वेगळ्याच होत्या यात काही वाद नाही. पण इतर कथा लेखकांच्या कथाही तितक्याच् उत्तम आणि सकस होत्या. कमी शब्दात मोजका आशय बसवायला मेहनत घ्यावी लागते. आशय जाऊ नये म्हणून कोणता शब्द ठेवावा आणि कोणता वगळावा यासाठी कसब लागते. येरा गबाळयाचं काम नव्हे. माझ्याकडून सर्व सहभागी लेखकांना. +१००. सर्वांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना तहेदिलसे शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)

चौथा कोनाडा 01/05/2020 - 11:25
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मिपा संपादक, स्पर्धा संयोजक, कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना मानाचा मुजरा ! वाचकांना शशक स्पर्धेस भरभरून दाद दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच ! hsdfk

रुपी 01/05/2020 - 11:28
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! साहित्य संपादक आणि मिपा प्रशासनाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद! काही स्पर्धकांनी इतरही बर्‍याच कथांना +१ दिलेत. त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक!

साहित्य संपादक , मिपा प्रशासन , ज्यांनी मतदान केलं त्यांचे मी, सह लेखकांचे मनापासून आभार , इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटलंच नव्हतं , मिपाचा छापील अंकाची आता पासून वाट पाहत आहे :)

गुल्लू दादा 01/05/2020 - 12:12
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार. नवीन स्पर्धाची वाट बघतोय. काहीतरी उपक्रम चालू करावा लवकरच.

विजेत्यांचे अभिनंदन, सर्व स्पर्धकांचे, मतदारांचे, आयोजकांचे आभार!! टीप : यंदा भरघोस प्रतिसाद लाभला. आणि त्यामुळे बॅकग्राउंड काम तितकंच जास्त होतं. त्यात दोन सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे. जव्हेरगंज यांनी कथा तत्परतेने प्रकाशित करण्याचे कार्य एकहाती पूर्ण केले. शेवटची कथा ११.४५ ला व्य नि ने पोचली आणि ती ११.५२ ला प्रकाशित सुद्धा झाली. जवळ जवळ सर्व कथा व्य नि ने पोचल्यावर त्यांनी काही मिनिटांत प्रकाशित केल्या आहेत. काही कथा तर मध्यरात्र उलटून गेल्यावर प्रकाशित केल्या गेल्या. त्याशिवाय कथांचे बॅकग्राऊंड, शीर्षक रचना, निकालाचा ड्राफ्ट ही सर्व क्लिष्ट कामे त्यांचीच. प्रशांत यांनी जवळ जवळ २४*७ उपलब्ध राहून सर्व तांत्रिक सहाय्य केले. नुसता निकाल जाहीर ना करता, भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांचीच! सर्व प्रवेशिका एका पानावर ठेवणे, मतदान बंद झाल्यावर प्रवेशिका वाचनमात्र करणे (रात्री १२ वाजता), मिपाच्या सर्व पानांवर स्पर्धेचे अन् मतदानाचे आवाहन ठेवणे, अशा महत्त्वाच्या अॅक्टीविटी व्हॉटसअप च्या एका मेसेज वर त्यांनी करून दिल्या. या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by तुषार काळभोर

जव्हेरजंगसेठचं आभार. खुप मेहनत घेतली. ग्रेट. & thanks...! सर्व प्रवेशिका एका पानावर नेणारे आणि तांत्रिक काम पाहणारे प्रशांतशेठ यांचेही आभार. समस्त साहित्य संपादक टीम यांचे आभार...!! -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

मोदक 01/05/2020 - 16:18
>>>या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार. सहमत. धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन , छान कथा वाचायला मिळाल्या. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

वेगवेगळ्या कथा वाचायला मिळाल्या . मजा आया सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!! उत्तम सह्भाग साहित्य संपादकांचे आभार.

नूतन 01/05/2020 - 14:24
विजेत्यांचे अभिनंदन! स्पर्धकांचे कौतुक!! आणि आयोजकांचे आभार!!!

आवडाबाई 01/05/2020 - 16:53
विजेत्यांचे अभिनंदन. सर्वच लेखकांचे सहभागाबद्दल कौतूक . कार्यकर्त्यांचे आभार. ..... नविन उपक्रमाच्या प्रतिक्षेत.

मीअपर्णा 01/05/2020 - 19:35
मला आवडलेली एक विजेत्यांमध्ये आहे हे पाहून बरं वाटतंय :) या निमित्ताने हापिसकाम करता करता एक दोन मिनिटांचे ब्रेक घेताना काय वाचावे हा प्रश्न आला नाही. पुन्हा वाचाव्या लागतील. मला फक्त वाटतं स्पर्धा असल्यामुळे लोकं नुस्तं +१ करतात का? बरेच ठिकाणी प्रतिसाद नाहीच आहेत. ते थोडं बदललं असतं तर चाललं असतं. अर्थात स्पर्धेत हे नेहमीच होत असेल तर माहित नाही मला पण मी जर लिहणारी असते तर मला नुस्तं +१ पेक्षा काहीतरी वाचायलाही आवडलं असतं प्रतिसादात.

स्मिताके 01/05/2020 - 20:28
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचेही. इतक्या निरनिराळ्या विषयांवरच्या सुरेख श श क वाचायला मिळाल्या. नेटक्या स्पर्धेबद्द्ल आयोजकांचे आणि भरघोस मतदानाने धावफलक हलता ठेवून चुरस वाढवल्याबद्द्ल वाचकांचे अनेक आभार. पुढील उपक्रमाच्या प्रतिक्षेत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

प्रशांत 01/05/2020 - 22:49
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !! आणि भरभरुन प्रतिसाद देणार्‍यांना मिपाकरांना (लिहणारे व वाचणमात्र) धन्स... ! लवकरच नवीन स्पर्धा येत आहे. - प्रशांत

In reply to by प्रशांत

मला नक्की माहिती आहे, पाककृती स्पर्धाच असेल. बटाट्यापासून करायचे असे पदार्थ अशी थीम असेल का ? नै मग मार्केटमधून बटाटे आणायला. ;) -दिलीप बिरुटे

OBAMA80 02/05/2020 - 12:04
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक!! मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा मी नवलेखक...पण कल्पक कथा वाचून खूप काही शिकलो. लेखक म्हणून किती वेगवेगळे विषय हाताळले गेले...वा. साहित्य संपादकांचे अनेकानेक आभार.

मनस्विता 02/05/2020 - 15:24
साहित्य संपादक, मिपा प्रशासन, वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! स्पर्धेत भाग घेणे आणि नंतर मिळणारे प्रतिसाद तपासणे ह्यात मजा आली. वेगवेगळ्या विषयांवरील शशक वाचायला पण आवडले.

Cuty 02/05/2020 - 17:15
सर्व संयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने चांगले लिखाण वाचायला मिळाले.

मायमराठी 03/05/2020 - 08:52
मिपा प्रशासन, आपापले उपद्व्याप सांभाळून आमचे शाब्दिक ताप सहन करत प्रकाशितही करणं, ही फार मोठी कसरत आहे. निव्वळ मराठी भाषेसाठी, तिच्या लेकरांसाठी अशा स्पर्धा हातात घेणं आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे कौतुकास्पद आहे. ह्यात मिळाली तर एखादी समाधानाची पोचपावती मिळू शकते नाहीतर तिरकस, समतोल ढळलेल्या खोचक प्रतिक्रियाही वाट्याला येऊ शकतात. भाषेचं मंथन आरंभल्यावर हे सगळं आलंच. आरोप प्रत्यारोपाच्या माला घातल्या जात असतील; भेदभावाचे टिळेही लागत असतील. पण कथेचे चषक भरलेली ताटं पुढे येत राहिली. 'चिअर्स' म्हणत सर्वांनी त्यातला रस चाखायचा प्रयत्न केलाच. प्रत्येक कथा सीतेसारखी. आपलं नाव न लावता (सा.सं) यांच्या नावाने ती काही दिवस राहते. ( सा. सं यांना रावण अजिबात म्हणायचे नाहीए) मतदानाने रोज अग्निपरीक्षा होत जाते. उजळून निघालेलली कथा गालावर थोड्याश्या जळलेल्या भाजलेल्या तात्पुरत्या उमटलेल्या काळ्या खुणा घेऊन पुन्हा लेखकाकडे परत येते. (लेखकांना राम वगैरे करायचं नाहीए). हा उत्सुकतेचा, धुकधूकीचा प्रवास २९ तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात अपार सुखावह होता. माझ्याकरता ही पहिलीच स्पर्धा. प्रत्येक कथा सीतेसारखीच तेजस्वी आणि काही न काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणारी अशी स्वतंत्र विचारांची असते. मी माझ्या कथेला मत नाही दिलं. मला ते योग्य नाही वाटलं. मी जेव्हा माझी कथा पाठवली म्हणजे मला ती अतिशय आवडलीय म्हणूनच. इतर अनेक कथांना आवर्जून गुण दिले . त्यातले अनेक शब्द, कथानक वाचून थक्क व्हायला झालं. पडद्यासमोर व मागे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनोमन आभार. मतदान करणाऱ्या व न करणाऱ्या सर्वांचे मनोमन धन्यवाद. संपादकीय खुर्च्या नेहमीच हॉट सीट असतात. त्यात बसल्यावरच त्यांची धग कळते. स्पर्धक म्हणून काम फार स्वस्तातलं आणि सोपं आहे. चार घटका विरंगुळा, थोडं प्रबोधन, मायमराठीची थोडी सेवा म्हणून अजून स्पर्धा याव्यात , अशी नम्र विनंती.

शब्दसखी 03/05/2020 - 21:29
लॉकडाऊनच्या काळात शशक स्पर्धा आयोजित करून सर्व मिपाकरांना कामाला लावल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!! ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे कामधंदे सांभाळून उत्तम संयोजन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या कीबोर्डलासुद्धा थोडं काम मिळालं. थोडा तरी बोळा निघाला. सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्याबरोबरच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन!! पुढच्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!!!

तिमा 05/05/2020 - 10:18
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या कथेवर काहींनी नक्की काय ते न कळल्याचे प्रतिसाद दिले होते. त्यांच्यासाठी - शेवटी जो लिस्टचा उल्लेख होता ती कामावरुन कमी केलेल्यांचीच लिस्ट अभिप्रेत होती. अर्थतज्ञ नायक त्या कपातीला बळी पडला, हेच दाखवायचे होते. अवांतरः- मला अजूनही वाटते की सुरवातीच्या लॉकडाऊनच्या योग्य निर्णयानंतर सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोरोना हा जास्त काळ रहाणारा आगंतुक पाहुणा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला सर्व व्यवहार चालू करावेच लागतील, नाहीतर गरीबांचे अतोनात हाल होतील.

प्रिती-राधा 09/05/2020 - 08:36
अभिनंदन सर्वांचे || आधी वाचक होते फक्त कविता देण्याचे पाहते आता ~~~ प्रिती

गणेशा 01/05/2020 - 00:47
सर्वांचे अभिनंदन.... आपल्याला चहा मिळेल हीच आशा.. माझीही शॅंपेन भाऊ.. काय म्हणता.. अग्निदिव्य आणि लोचट ह्या कथा पण आपल्याला लय आवडल्या होत्या.

गामा पैलवान 01/05/2020 - 01:37
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! सर्व स्पर्धकांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा! सर्व वाचकांना या नव्या साहित्यप्रकारास भरभरून दाद दिल्यानिमित्त विनम्र अभिवादन! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 01/05/2020 - 21:59
च्यायला, संयोजक, साहित्य संपादक, प्रशासक व मालकांना धन्यवाद द्यायचं राहूनंच गेलं. गृहीत धरणं का कायसं म्हणतात ते हेच! -गा.पै.

लवकरच निकाल जाहीर झाला! विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे सहभागी होऊन स्पर्धेत रंगत व चुरस आणल्याबद्दल तसेच मिपाचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आभार! सर्वांना महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा! सं - दी - प

प्रचेतस 01/05/2020 - 08:50
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादक, मिपा व्यवस्थापन ह्यांचेही मनापासून आभार.खूप छान कथा वाचायला मिळाल्यात.

हेमंतकुमार 01/05/2020 - 10:11
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्या लेखकांच्या कथा वेगळ्याच होत्या यात काही वाद नाही. पण इतर कथा लेखकांच्या कथाही तितक्याच् उत्तम आणि सकस होत्या. कमी शब्दात मोजका आशय बसवायला मेहनत घ्यावी लागते. आशय जाऊ नये म्हणून कोणता शब्द ठेवावा आणि कोणता वगळावा यासाठी कसब लागते. येरा गबाळयाचं काम नव्हे. माझ्याकडून सर्व सहभागी लेखकांना. +१००. सर्वांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना तहेदिलसे शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)

चौथा कोनाडा 01/05/2020 - 11:25
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मिपा संपादक, स्पर्धा संयोजक, कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना मानाचा मुजरा ! वाचकांना शशक स्पर्धेस भरभरून दाद दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच ! hsdfk

रुपी 01/05/2020 - 11:28
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! साहित्य संपादक आणि मिपा प्रशासनाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद! काही स्पर्धकांनी इतरही बर्‍याच कथांना +१ दिलेत. त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक!

साहित्य संपादक , मिपा प्रशासन , ज्यांनी मतदान केलं त्यांचे मी, सह लेखकांचे मनापासून आभार , इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटलंच नव्हतं , मिपाचा छापील अंकाची आता पासून वाट पाहत आहे :)

गुल्लू दादा 01/05/2020 - 12:12
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार. नवीन स्पर्धाची वाट बघतोय. काहीतरी उपक्रम चालू करावा लवकरच.

विजेत्यांचे अभिनंदन, सर्व स्पर्धकांचे, मतदारांचे, आयोजकांचे आभार!! टीप : यंदा भरघोस प्रतिसाद लाभला. आणि त्यामुळे बॅकग्राउंड काम तितकंच जास्त होतं. त्यात दोन सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे. जव्हेरगंज यांनी कथा तत्परतेने प्रकाशित करण्याचे कार्य एकहाती पूर्ण केले. शेवटची कथा ११.४५ ला व्य नि ने पोचली आणि ती ११.५२ ला प्रकाशित सुद्धा झाली. जवळ जवळ सर्व कथा व्य नि ने पोचल्यावर त्यांनी काही मिनिटांत प्रकाशित केल्या आहेत. काही कथा तर मध्यरात्र उलटून गेल्यावर प्रकाशित केल्या गेल्या. त्याशिवाय कथांचे बॅकग्राऊंड, शीर्षक रचना, निकालाचा ड्राफ्ट ही सर्व क्लिष्ट कामे त्यांचीच. प्रशांत यांनी जवळ जवळ २४*७ उपलब्ध राहून सर्व तांत्रिक सहाय्य केले. नुसता निकाल जाहीर ना करता, भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांचीच! सर्व प्रवेशिका एका पानावर ठेवणे, मतदान बंद झाल्यावर प्रवेशिका वाचनमात्र करणे (रात्री १२ वाजता), मिपाच्या सर्व पानांवर स्पर्धेचे अन् मतदानाचे आवाहन ठेवणे, अशा महत्त्वाच्या अॅक्टीविटी व्हॉटसअप च्या एका मेसेज वर त्यांनी करून दिल्या. या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by तुषार काळभोर

जव्हेरजंगसेठचं आभार. खुप मेहनत घेतली. ग्रेट. & thanks...! सर्व प्रवेशिका एका पानावर नेणारे आणि तांत्रिक काम पाहणारे प्रशांतशेठ यांचेही आभार. समस्त साहित्य संपादक टीम यांचे आभार...!! -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

मोदक 01/05/2020 - 16:18
>>>या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार. सहमत. धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन , छान कथा वाचायला मिळाल्या. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

वेगवेगळ्या कथा वाचायला मिळाल्या . मजा आया सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!! उत्तम सह्भाग साहित्य संपादकांचे आभार.

नूतन 01/05/2020 - 14:24
विजेत्यांचे अभिनंदन! स्पर्धकांचे कौतुक!! आणि आयोजकांचे आभार!!!

आवडाबाई 01/05/2020 - 16:53
विजेत्यांचे अभिनंदन. सर्वच लेखकांचे सहभागाबद्दल कौतूक . कार्यकर्त्यांचे आभार. ..... नविन उपक्रमाच्या प्रतिक्षेत.

मीअपर्णा 01/05/2020 - 19:35
मला आवडलेली एक विजेत्यांमध्ये आहे हे पाहून बरं वाटतंय :) या निमित्ताने हापिसकाम करता करता एक दोन मिनिटांचे ब्रेक घेताना काय वाचावे हा प्रश्न आला नाही. पुन्हा वाचाव्या लागतील. मला फक्त वाटतं स्पर्धा असल्यामुळे लोकं नुस्तं +१ करतात का? बरेच ठिकाणी प्रतिसाद नाहीच आहेत. ते थोडं बदललं असतं तर चाललं असतं. अर्थात स्पर्धेत हे नेहमीच होत असेल तर माहित नाही मला पण मी जर लिहणारी असते तर मला नुस्तं +१ पेक्षा काहीतरी वाचायलाही आवडलं असतं प्रतिसादात.

स्मिताके 01/05/2020 - 20:28
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचेही. इतक्या निरनिराळ्या विषयांवरच्या सुरेख श श क वाचायला मिळाल्या. नेटक्या स्पर्धेबद्द्ल आयोजकांचे आणि भरघोस मतदानाने धावफलक हलता ठेवून चुरस वाढवल्याबद्द्ल वाचकांचे अनेक आभार. पुढील उपक्रमाच्या प्रतिक्षेत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

प्रशांत 01/05/2020 - 22:49
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !! आणि भरभरुन प्रतिसाद देणार्‍यांना मिपाकरांना (लिहणारे व वाचणमात्र) धन्स... ! लवकरच नवीन स्पर्धा येत आहे. - प्रशांत

In reply to by प्रशांत

मला नक्की माहिती आहे, पाककृती स्पर्धाच असेल. बटाट्यापासून करायचे असे पदार्थ अशी थीम असेल का ? नै मग मार्केटमधून बटाटे आणायला. ;) -दिलीप बिरुटे

OBAMA80 02/05/2020 - 12:04
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक!! मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा मी नवलेखक...पण कल्पक कथा वाचून खूप काही शिकलो. लेखक म्हणून किती वेगवेगळे विषय हाताळले गेले...वा. साहित्य संपादकांचे अनेकानेक आभार.

मनस्विता 02/05/2020 - 15:24
साहित्य संपादक, मिपा प्रशासन, वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! स्पर्धेत भाग घेणे आणि नंतर मिळणारे प्रतिसाद तपासणे ह्यात मजा आली. वेगवेगळ्या विषयांवरील शशक वाचायला पण आवडले.

Cuty 02/05/2020 - 17:15
सर्व संयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने चांगले लिखाण वाचायला मिळाले.

मायमराठी 03/05/2020 - 08:52
मिपा प्रशासन, आपापले उपद्व्याप सांभाळून आमचे शाब्दिक ताप सहन करत प्रकाशितही करणं, ही फार मोठी कसरत आहे. निव्वळ मराठी भाषेसाठी, तिच्या लेकरांसाठी अशा स्पर्धा हातात घेणं आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे कौतुकास्पद आहे. ह्यात मिळाली तर एखादी समाधानाची पोचपावती मिळू शकते नाहीतर तिरकस, समतोल ढळलेल्या खोचक प्रतिक्रियाही वाट्याला येऊ शकतात. भाषेचं मंथन आरंभल्यावर हे सगळं आलंच. आरोप प्रत्यारोपाच्या माला घातल्या जात असतील; भेदभावाचे टिळेही लागत असतील. पण कथेचे चषक भरलेली ताटं पुढे येत राहिली. 'चिअर्स' म्हणत सर्वांनी त्यातला रस चाखायचा प्रयत्न केलाच. प्रत्येक कथा सीतेसारखी. आपलं नाव न लावता (सा.सं) यांच्या नावाने ती काही दिवस राहते. ( सा. सं यांना रावण अजिबात म्हणायचे नाहीए) मतदानाने रोज अग्निपरीक्षा होत जाते. उजळून निघालेलली कथा गालावर थोड्याश्या जळलेल्या भाजलेल्या तात्पुरत्या उमटलेल्या काळ्या खुणा घेऊन पुन्हा लेखकाकडे परत येते. (लेखकांना राम वगैरे करायचं नाहीए). हा उत्सुकतेचा, धुकधूकीचा प्रवास २९ तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात अपार सुखावह होता. माझ्याकरता ही पहिलीच स्पर्धा. प्रत्येक कथा सीतेसारखीच तेजस्वी आणि काही न काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणारी अशी स्वतंत्र विचारांची असते. मी माझ्या कथेला मत नाही दिलं. मला ते योग्य नाही वाटलं. मी जेव्हा माझी कथा पाठवली म्हणजे मला ती अतिशय आवडलीय म्हणूनच. इतर अनेक कथांना आवर्जून गुण दिले . त्यातले अनेक शब्द, कथानक वाचून थक्क व्हायला झालं. पडद्यासमोर व मागे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनोमन आभार. मतदान करणाऱ्या व न करणाऱ्या सर्वांचे मनोमन धन्यवाद. संपादकीय खुर्च्या नेहमीच हॉट सीट असतात. त्यात बसल्यावरच त्यांची धग कळते. स्पर्धक म्हणून काम फार स्वस्तातलं आणि सोपं आहे. चार घटका विरंगुळा, थोडं प्रबोधन, मायमराठीची थोडी सेवा म्हणून अजून स्पर्धा याव्यात , अशी नम्र विनंती.

शब्दसखी 03/05/2020 - 21:29
लॉकडाऊनच्या काळात शशक स्पर्धा आयोजित करून सर्व मिपाकरांना कामाला लावल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!! ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे कामधंदे सांभाळून उत्तम संयोजन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या कीबोर्डलासुद्धा थोडं काम मिळालं. थोडा तरी बोळा निघाला. सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्याबरोबरच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन!! पुढच्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!!!

तिमा 05/05/2020 - 10:18
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या कथेवर काहींनी नक्की काय ते न कळल्याचे प्रतिसाद दिले होते. त्यांच्यासाठी - शेवटी जो लिस्टचा उल्लेख होता ती कामावरुन कमी केलेल्यांचीच लिस्ट अभिप्रेत होती. अर्थतज्ञ नायक त्या कपातीला बळी पडला, हेच दाखवायचे होते. अवांतरः- मला अजूनही वाटते की सुरवातीच्या लॉकडाऊनच्या योग्य निर्णयानंतर सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोरोना हा जास्त काळ रहाणारा आगंतुक पाहुणा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला सर्व व्यवहार चालू करावेच लागतील, नाहीतर गरीबांचे अतोनात हाल होतील.

प्रिती-राधा 09/05/2020 - 08:36
अभिनंदन सर्वांचे || आधी वाचक होते फक्त कविता देण्याचे पाहते आता ~~~ प्रिती

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख



शैलेंद्रच्या निमित्ताने...

मायमराठी ·

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

मला भेटलेले रुग्ण - २०

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

एलावेनिल व्हॅलॅरियन : भारताची नेमबाज सुवर्णकन्या

डॉ सुहास म्हात्रे ·

वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये अजून भर पडली आहे... Shooting World Cup: Yashaswini Deswal wins 10m Air Pistol gold, secures Olympic quota रिओ द जनरिओमध्ये चालू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओलेन कोस्तेविचला मागे टाकत, भारताच्या यशस्विनी देसवालने "१० मिटर एअर पिस्तल (स्त्रीया)" मध्ये सुवर्णपदक पटकावले. यशस्विनी या गटातील कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरची भूतपूर्व जगज्जेती आहे. या विजयाने यशस्विनिने येत्या "२०२० टोक्यो ऑलिंपिक्स"मधले स्थान पक्के केले आहे.

या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत... १. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक. २. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक.

वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये अजून भर पडली आहे... Shooting World Cup: Yashaswini Deswal wins 10m Air Pistol gold, secures Olympic quota रिओ द जनरिओमध्ये चालू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओलेन कोस्तेविचला मागे टाकत, भारताच्या यशस्विनी देसवालने "१० मिटर एअर पिस्तल (स्त्रीया)" मध्ये सुवर्णपदक पटकावले. यशस्विनी या गटातील कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरची भूतपूर्व जगज्जेती आहे. या विजयाने यशस्विनिने येत्या "२०२० टोक्यो ऑलिंपिक्स"मधले स्थान पक्के केले आहे.

या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत... १. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक. २. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक.

आपल्यातलेच.... पण आदरणीय !

हेमंतकुमार ·

vcdatrange 24/07/2019 - 12:52
#रंगपेटी मिलिंदकाका पगारे - बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत. स्वत:च्या खर्चाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, माईक, स्पिकर घेवुन बोलावतील तिथे जावुन प्लास्टिकचा विधायक वापर, विल्हेवाट पद्घती, घन कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतात. शाळा, कॉलेजेस, शासकीय/गैरशासकीय आस्थापनात स्वत: पुढाकार घेवुन हा विषय लोकांच्या पचनी पाडतात. . गेल्या महिन्याभरापासुन यमराजाचा वेष धारण करुन वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरतायेत. मागच्याच आठवड्यात झी २४ तासने बातमीही केलीय त्यांच्यावर. कालच त्यांचा फोन होता तेव्हा सांगत होते की पुढचे दहा दिवस छत्तीसगड प्रदुषण नियंत्रण मंडळाने शासकीय दौरा ठेवलाय त्यांचा. .

Rajesh188 24/07/2019 - 13:27
आपल्या मुळे कोणाला त्रास होवू नये ह्याची काळजी घेणे हे मूळ चांगलं काम आहे . उपनगरीय गाडी मध्ये काही लोकं मी बघितली .सीएसटी आणि चर्चगेट ही शेवटची स्थानक आहेत तिथे ट्रेन पोचली की सर्व पंखे काही लोक बंद करतात . आणि हे बघून मलाच लाज वाटली मग मी सुद्धा ट्रेन मधून उतरताना पंखा बंद करतो . पावूस असेल तर ज्या खिडक्या ओपन आहेत त्या बंद करतो हेतू सीट पावसात ओल्या होवू नयेत

हेमंतकुमार 24/07/2019 - 14:31
कामाचे क्षेत्र कुठलेही असू द्या. उदा. शिक्षण, सेवा, स्वच्छता, आरोग्य, पुनर्वसन….. येउद्यात असेच परिचय.

तुषार नातू , दारू आणि इतर व्यसने सोडायला मदत करतात. सागर रेड्डी, अनाथ मुलांना शिक्षण घ्यायला मदत करतात. दोघांनीही पुस्तके लिहिली आहेत..(अनुक्रमे) ...नशायात्रा आणि सागर रेड्डी. ...नाम तो सुना होगा, दोघेही फेसबुकवर आहेत. तुषार नातू लगेच रिप्लाय देतात....

Rajesh188 28/07/2019 - 00:26
मुंबई मध्ये मलबार हील ला एक व्यक्ती मी रोज बघतो . श्रीमंत व्यक्ती नक्की असेल . रोज सर्व गरीब लोकांसाठी नाष्टा,फळ,आणि चहा हे सर्व अत्यंत प्रेमाने पुरवते . वागण्यात कोणताच गर्व नाही अगदी आग्रह करून सर्व वाट सरूना सेवा देते . हो आणि रोज कितीही लोक असुध्यात . त्यानंतर त्या सर्व परिसरात फिरून कुत्र्यांनी जी विष्टा केलेली असते ती स्वतः ती व्यक्ती उचलते. एकदा तर मी त्या व्यक्तीला bmc कर्मचाऱ्यांना मदत करताना सुद्धा bagital आहे .

जगप्रवासी 29/07/2019 - 14:45
रोज ट्रेन मधून कार्यालयात जाताना प्रथम दर्जाच्या डब्ब्यात एक प्रोफेसर "विद्या दानं, श्रेष्ठ दानं" म्हणत पैसे मागताना दिसायचे. आणि पैसे मागताना ना लाज ना संकोच, वर्तमानपत्रात आलेले त्यांच्यावरचे लेख देखील दाखवायचे. बऱ्याच वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेऊन लेख लिहिले आहेत. त्यांचं नाव आहे संदीप देसाई.

In reply to by हेमंतकुमार

जगप्रवासी 29/07/2019 - 15:44
प्राध्यापक संदीप देसाई हे ट्रेनमध्ये एका हातात ऍक्रेलिकचा पारदर्शक डब्बा आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्रातील त्यांच्यावरचे लेख दाखवत पैसे मागतात. त्या पैशांतून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार मध्ये चालू केल्या आहेत. ट्रेन मध्ये असे पैसे मागण्यावरून त्यांच्यावर केस देखील दाखल झाली आहे. हि माहिती खालील लिंक वर वाचू शकता. जेव्हा जेव्हा हे ट्रेन मध्ये भेटले तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत गप्पा मारल्यात, त्यांची कार्याची माहिती घेतली आणि माझ्या परीने नेहमीच त्यांना थोडेसे पैसे दिले आहेत. https://www.thebetterindia.com/121081/mumbai-professor-sandeep-desai-shloka/

हेमंतकुमार 31/07/2019 - 18:49
पुण्यातील सदाशिव मालशे (उर्फ हरिओम) यांचा हा उपक्रम : बऱ्याच जणांना चांगल्या कामासाठी व्यक्ती/संस्था यांना देणगी द्यायची असते. पण ज्यांना आपण देणगी देणार आहोत त्याचा पुढे विनियोग योग्य प्रकारे होईल का, अशी धास्तीही असते. मालशे यांचेकडे विश्वासार्ह अशा संस्थांची /व्यक्तींची यादी आहे. जर आपण त्यापैकी एखादी निवडली तर देणगीचा धनादेश ते स्वतः संबंधित ठिकाणी पोचवतात. अर्थातच ते हे काम विनामूल्य आणि आवडीने करतात.

रा. ठाणे. पिशवींत पांच पेनें आणि पांच कंपासपेट्या असतात. ठाण्याच्या नाखवा हायस्कूलची इमारत रस्त्याला खेटून आहे. तिथे उभे असतात. परीक्षार्थींना मदत द्यायच्या उद्देशाने. कोण परीक्षार्थी विसरून आलाच तर त्याला द्यायला. दोन उदाहरणे देतो: रस्त्यालगतच्या वर्गांत काय चाललें आहे तें रस्त्यावर ऐकूं येतें. एकदां रस्त्यानें जातांना घरीं जातांना सरांना वर्गांतून मोठ्यानें दरडावण्याचा आवाज आला. सरांनी सहज डोकावून पाहिलें. एक परीक्षार्थी प्रवेशिका अर्थात हॉल तिकीट घरीं विसरून आला होता. पर्यवेक्षक त्याला दमांत घेत होते. केंद्रप्रमुखांना भेटून, आपलें सामाजिक वजन वापरून लगेच सरांनी शाळेचा शिपाई घेऊन त्या परीक्षार्थीच्या घरीं जाऊन प्रवेशिका आणून दिली. एक साठपासष्टीची गरीब, निरक्षर महिला उभी. परीक्षा सुरुं झाल्याचा टोला पडला आणि या महिलेचा बांध फुटला. तिला रडूं आवरेना. तिच्याजवळ जाऊन तिला त्यांनीं विचारलें कीं काय झालें. तिचा मूकबधिर नातू परीक्षा द्यायला गेला होता. त्याला पर्यवेक्षकांच्या सूचना, वेळ देणार्‍या घंटेचा आवाज ऐकूं येणार नाहीं. म्हणून ती चिंताग्रस्त. तिला घेऊन ते शाळेंत गेले. केंद्रप्रमुखांना भेटले. ते सरांना ओळखत होते. त्यांना परिस्थिति कथन केली आणि त्या मूकबधिर मुलाला पर्यवेक्षकांनी तसेंच आजूबाजूच्या परीक्षार्थींनीं योग्य ती मदत दिली. नातू उत्तीर्ण झाल्यावर ती आवर्जून सरांच्या पाया पडायला घेऊन आली.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 31/08/2019 - 19:03
आमची आई ( मुख्याध्यापिका होती) दर वर्षी एस एस सी च्या पहिल्या परीक्षेला आवर्जून स्वतः हजर राहत असे. कारण हमखास एखादा विद्यार्थी आपले हॉल तिकीट विसरून येत असे. मग आई स्वतःच्या जबाबदारीवर पर्यवेक्षकांना विनंती करून त्या मुलाला परीक्षेला बसू देत असे आणि शाळेच्या चपराशाला त्या मुलाच्या घरी पाठवून त्याचे हॉल तिकीट मागवून घेत असे. याशिवाय ज्या विषयाची परीक्षा असे त्या विषयाच्या शिक्षकांना त्या दिवशी परीक्षा केंद्रात पाठवत असे. कारण शाळांत परीक्षा मंडळाची एखाद्या प्रश्नात गडबड झाली तर त्या विषयाचे शिक्षक शाळेतीलच नव्हे तर केंद्रात हजर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करून देऊ शकत असत. आज आई निवृत्त होऊन १७ वर्षे झाली तरी कुठून कुठून विद्यार्थी तिला व्हॉट्स ऍप किंवा फोन वर धन्यवाद देताना आढळतात.

मायमराठी 28/08/2019 - 23:29
मुंबई व लोकल सोडून खूप वर्षे झाली. लख्ख लक्षात अनेक राहिलेल्या माणसांमध्ये एक अनोळखी व्यक्ती मनांत कोरली गेली आहे. शेवटच्या लोकलने डोंबिवलीपर्यंत येताना ती शक्यतो ठाण्याला डब्यात चढायची. पांढरा झब्बालेंगा, दोन्ही हातात दोन मोठ्या कापडी पिशव्या. रापलेला वर्ण, केस साथ सोडत आलेले, कमालीचं जादुई स्मित झळकणारा प्रेमळ चेहरा, वय पन्नाशीच्या घरात. पिशव्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या, खिशांत औषधाच्या गोळ्या ( डोकेदुखी, सर्दी,ताप वगैरे वगैरे) . अदबीने, विनयाने सर्वांना प्रेमाने विचारणार," किसी मेरे भाई को पानी चाहिए, ये लो पानी, पीओ और आरामसे ओ जाओ । किसी को दवा चाहिए? ..." समजा पाणी संपलं तर ओशाळून तो नाही सांगायचा व उद्या नक्की देईन असं वचन देऊन पुढच्या डब्यात औषध।विचारायला जायचा. हे सर्व वाटावाटी बरं का. विकणं नव्हे. आणि हो ...तो बिस्लेरी चा जमाना नव्हता, नुकतंच ते फॅड येऊ घातलं होतं. त्याच्याबद्दल नेमकी माहिती मिळालीच नाही. एक मात्र नक्की रात्री एक दीडच्या सुमारास थकलेली, पिचलेली मनं व शरीरं घेऊन घराकडे निघालेली आम्ही माणसं त्या दूतासमोर सगळं सगळं विसरायचो आणि त्याच्या पुढे पुढे जाणाऱ्या परोपकारी देहाकडे एक टक बघत रहायचो. त्याच्याकडून पाणी वा गोळी घेवो ना घेवो पण फुकटची पण खूप महाग अशी कृतज्ञता नक्की उरांत घेऊन जायचो.

झाली. श्री व सौ. मेहता. आमची ओळख नाही. मी यांना एकदाच भेटलो आहे. यांच्या एकुलत्या एका कन्येने काही वर्षांपूर्वी ९वीच्या परीक्षेत गुण स्वतःच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाले म्हणून आत्महत्त्या केली होती. घाऊक बाजारात त्यांचे दुकान आहे. आता दुकान भाड्याने देऊन स्वतःचा व्यवसाय पूर्णपणे बंद करून समाजसेवा करतात. कुठेही आत्महत्त्येचा प्रयत्न झाला की हे जोडपे त्यांच्या घरी जाऊन घरच्यांचे आणि प्रयत्न करणारा/री जिवंत असेल तर त्याचे/तिचे समुपदेशन करतात. आत्महत्त्या करणार्‍या व्यक्तींचे अगोदर वागणे बदलते. नंतर त्या व्यक्ती अध्यात्म वा तत्वज्ञानावर सूचक बोलू लागतात. ही धोक्याची घंटा निकटवर्तियांनी, परिचितांनी ओळखावी आणि आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.

हेमंतकुमार 05/09/2019 - 09:33
आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.

हेमंतकुमार 05/09/2019 - 09:36
आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.

vcdatrange 24/07/2019 - 12:52
#रंगपेटी मिलिंदकाका पगारे - बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत. स्वत:च्या खर्चाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, माईक, स्पिकर घेवुन बोलावतील तिथे जावुन प्लास्टिकचा विधायक वापर, विल्हेवाट पद्घती, घन कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतात. शाळा, कॉलेजेस, शासकीय/गैरशासकीय आस्थापनात स्वत: पुढाकार घेवुन हा विषय लोकांच्या पचनी पाडतात. . गेल्या महिन्याभरापासुन यमराजाचा वेष धारण करुन वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरतायेत. मागच्याच आठवड्यात झी २४ तासने बातमीही केलीय त्यांच्यावर. कालच त्यांचा फोन होता तेव्हा सांगत होते की पुढचे दहा दिवस छत्तीसगड प्रदुषण नियंत्रण मंडळाने शासकीय दौरा ठेवलाय त्यांचा. .

Rajesh188 24/07/2019 - 13:27
आपल्या मुळे कोणाला त्रास होवू नये ह्याची काळजी घेणे हे मूळ चांगलं काम आहे . उपनगरीय गाडी मध्ये काही लोकं मी बघितली .सीएसटी आणि चर्चगेट ही शेवटची स्थानक आहेत तिथे ट्रेन पोचली की सर्व पंखे काही लोक बंद करतात . आणि हे बघून मलाच लाज वाटली मग मी सुद्धा ट्रेन मधून उतरताना पंखा बंद करतो . पावूस असेल तर ज्या खिडक्या ओपन आहेत त्या बंद करतो हेतू सीट पावसात ओल्या होवू नयेत

हेमंतकुमार 24/07/2019 - 14:31
कामाचे क्षेत्र कुठलेही असू द्या. उदा. शिक्षण, सेवा, स्वच्छता, आरोग्य, पुनर्वसन….. येउद्यात असेच परिचय.

तुषार नातू , दारू आणि इतर व्यसने सोडायला मदत करतात. सागर रेड्डी, अनाथ मुलांना शिक्षण घ्यायला मदत करतात. दोघांनीही पुस्तके लिहिली आहेत..(अनुक्रमे) ...नशायात्रा आणि सागर रेड्डी. ...नाम तो सुना होगा, दोघेही फेसबुकवर आहेत. तुषार नातू लगेच रिप्लाय देतात....

Rajesh188 28/07/2019 - 00:26
मुंबई मध्ये मलबार हील ला एक व्यक्ती मी रोज बघतो . श्रीमंत व्यक्ती नक्की असेल . रोज सर्व गरीब लोकांसाठी नाष्टा,फळ,आणि चहा हे सर्व अत्यंत प्रेमाने पुरवते . वागण्यात कोणताच गर्व नाही अगदी आग्रह करून सर्व वाट सरूना सेवा देते . हो आणि रोज कितीही लोक असुध्यात . त्यानंतर त्या सर्व परिसरात फिरून कुत्र्यांनी जी विष्टा केलेली असते ती स्वतः ती व्यक्ती उचलते. एकदा तर मी त्या व्यक्तीला bmc कर्मचाऱ्यांना मदत करताना सुद्धा bagital आहे .

जगप्रवासी 29/07/2019 - 14:45
रोज ट्रेन मधून कार्यालयात जाताना प्रथम दर्जाच्या डब्ब्यात एक प्रोफेसर "विद्या दानं, श्रेष्ठ दानं" म्हणत पैसे मागताना दिसायचे. आणि पैसे मागताना ना लाज ना संकोच, वर्तमानपत्रात आलेले त्यांच्यावरचे लेख देखील दाखवायचे. बऱ्याच वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेऊन लेख लिहिले आहेत. त्यांचं नाव आहे संदीप देसाई.

In reply to by हेमंतकुमार

जगप्रवासी 29/07/2019 - 15:44
प्राध्यापक संदीप देसाई हे ट्रेनमध्ये एका हातात ऍक्रेलिकचा पारदर्शक डब्बा आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्रातील त्यांच्यावरचे लेख दाखवत पैसे मागतात. त्या पैशांतून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार मध्ये चालू केल्या आहेत. ट्रेन मध्ये असे पैसे मागण्यावरून त्यांच्यावर केस देखील दाखल झाली आहे. हि माहिती खालील लिंक वर वाचू शकता. जेव्हा जेव्हा हे ट्रेन मध्ये भेटले तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत गप्पा मारल्यात, त्यांची कार्याची माहिती घेतली आणि माझ्या परीने नेहमीच त्यांना थोडेसे पैसे दिले आहेत. https://www.thebetterindia.com/121081/mumbai-professor-sandeep-desai-shloka/

हेमंतकुमार 31/07/2019 - 18:49
पुण्यातील सदाशिव मालशे (उर्फ हरिओम) यांचा हा उपक्रम : बऱ्याच जणांना चांगल्या कामासाठी व्यक्ती/संस्था यांना देणगी द्यायची असते. पण ज्यांना आपण देणगी देणार आहोत त्याचा पुढे विनियोग योग्य प्रकारे होईल का, अशी धास्तीही असते. मालशे यांचेकडे विश्वासार्ह अशा संस्थांची /व्यक्तींची यादी आहे. जर आपण त्यापैकी एखादी निवडली तर देणगीचा धनादेश ते स्वतः संबंधित ठिकाणी पोचवतात. अर्थातच ते हे काम विनामूल्य आणि आवडीने करतात.

रा. ठाणे. पिशवींत पांच पेनें आणि पांच कंपासपेट्या असतात. ठाण्याच्या नाखवा हायस्कूलची इमारत रस्त्याला खेटून आहे. तिथे उभे असतात. परीक्षार्थींना मदत द्यायच्या उद्देशाने. कोण परीक्षार्थी विसरून आलाच तर त्याला द्यायला. दोन उदाहरणे देतो: रस्त्यालगतच्या वर्गांत काय चाललें आहे तें रस्त्यावर ऐकूं येतें. एकदां रस्त्यानें जातांना घरीं जातांना सरांना वर्गांतून मोठ्यानें दरडावण्याचा आवाज आला. सरांनी सहज डोकावून पाहिलें. एक परीक्षार्थी प्रवेशिका अर्थात हॉल तिकीट घरीं विसरून आला होता. पर्यवेक्षक त्याला दमांत घेत होते. केंद्रप्रमुखांना भेटून, आपलें सामाजिक वजन वापरून लगेच सरांनी शाळेचा शिपाई घेऊन त्या परीक्षार्थीच्या घरीं जाऊन प्रवेशिका आणून दिली. एक साठपासष्टीची गरीब, निरक्षर महिला उभी. परीक्षा सुरुं झाल्याचा टोला पडला आणि या महिलेचा बांध फुटला. तिला रडूं आवरेना. तिच्याजवळ जाऊन तिला त्यांनीं विचारलें कीं काय झालें. तिचा मूकबधिर नातू परीक्षा द्यायला गेला होता. त्याला पर्यवेक्षकांच्या सूचना, वेळ देणार्‍या घंटेचा आवाज ऐकूं येणार नाहीं. म्हणून ती चिंताग्रस्त. तिला घेऊन ते शाळेंत गेले. केंद्रप्रमुखांना भेटले. ते सरांना ओळखत होते. त्यांना परिस्थिति कथन केली आणि त्या मूकबधिर मुलाला पर्यवेक्षकांनी तसेंच आजूबाजूच्या परीक्षार्थींनीं योग्य ती मदत दिली. नातू उत्तीर्ण झाल्यावर ती आवर्जून सरांच्या पाया पडायला घेऊन आली.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 31/08/2019 - 19:03
आमची आई ( मुख्याध्यापिका होती) दर वर्षी एस एस सी च्या पहिल्या परीक्षेला आवर्जून स्वतः हजर राहत असे. कारण हमखास एखादा विद्यार्थी आपले हॉल तिकीट विसरून येत असे. मग आई स्वतःच्या जबाबदारीवर पर्यवेक्षकांना विनंती करून त्या मुलाला परीक्षेला बसू देत असे आणि शाळेच्या चपराशाला त्या मुलाच्या घरी पाठवून त्याचे हॉल तिकीट मागवून घेत असे. याशिवाय ज्या विषयाची परीक्षा असे त्या विषयाच्या शिक्षकांना त्या दिवशी परीक्षा केंद्रात पाठवत असे. कारण शाळांत परीक्षा मंडळाची एखाद्या प्रश्नात गडबड झाली तर त्या विषयाचे शिक्षक शाळेतीलच नव्हे तर केंद्रात हजर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करून देऊ शकत असत. आज आई निवृत्त होऊन १७ वर्षे झाली तरी कुठून कुठून विद्यार्थी तिला व्हॉट्स ऍप किंवा फोन वर धन्यवाद देताना आढळतात.

मायमराठी 28/08/2019 - 23:29
मुंबई व लोकल सोडून खूप वर्षे झाली. लख्ख लक्षात अनेक राहिलेल्या माणसांमध्ये एक अनोळखी व्यक्ती मनांत कोरली गेली आहे. शेवटच्या लोकलने डोंबिवलीपर्यंत येताना ती शक्यतो ठाण्याला डब्यात चढायची. पांढरा झब्बालेंगा, दोन्ही हातात दोन मोठ्या कापडी पिशव्या. रापलेला वर्ण, केस साथ सोडत आलेले, कमालीचं जादुई स्मित झळकणारा प्रेमळ चेहरा, वय पन्नाशीच्या घरात. पिशव्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या, खिशांत औषधाच्या गोळ्या ( डोकेदुखी, सर्दी,ताप वगैरे वगैरे) . अदबीने, विनयाने सर्वांना प्रेमाने विचारणार," किसी मेरे भाई को पानी चाहिए, ये लो पानी, पीओ और आरामसे ओ जाओ । किसी को दवा चाहिए? ..." समजा पाणी संपलं तर ओशाळून तो नाही सांगायचा व उद्या नक्की देईन असं वचन देऊन पुढच्या डब्यात औषध।विचारायला जायचा. हे सर्व वाटावाटी बरं का. विकणं नव्हे. आणि हो ...तो बिस्लेरी चा जमाना नव्हता, नुकतंच ते फॅड येऊ घातलं होतं. त्याच्याबद्दल नेमकी माहिती मिळालीच नाही. एक मात्र नक्की रात्री एक दीडच्या सुमारास थकलेली, पिचलेली मनं व शरीरं घेऊन घराकडे निघालेली आम्ही माणसं त्या दूतासमोर सगळं सगळं विसरायचो आणि त्याच्या पुढे पुढे जाणाऱ्या परोपकारी देहाकडे एक टक बघत रहायचो. त्याच्याकडून पाणी वा गोळी घेवो ना घेवो पण फुकटची पण खूप महाग अशी कृतज्ञता नक्की उरांत घेऊन जायचो.

झाली. श्री व सौ. मेहता. आमची ओळख नाही. मी यांना एकदाच भेटलो आहे. यांच्या एकुलत्या एका कन्येने काही वर्षांपूर्वी ९वीच्या परीक्षेत गुण स्वतःच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाले म्हणून आत्महत्त्या केली होती. घाऊक बाजारात त्यांचे दुकान आहे. आता दुकान भाड्याने देऊन स्वतःचा व्यवसाय पूर्णपणे बंद करून समाजसेवा करतात. कुठेही आत्महत्त्येचा प्रयत्न झाला की हे जोडपे त्यांच्या घरी जाऊन घरच्यांचे आणि प्रयत्न करणारा/री जिवंत असेल तर त्याचे/तिचे समुपदेशन करतात. आत्महत्त्या करणार्‍या व्यक्तींचे अगोदर वागणे बदलते. नंतर त्या व्यक्ती अध्यात्म वा तत्वज्ञानावर सूचक बोलू लागतात. ही धोक्याची घंटा निकटवर्तियांनी, परिचितांनी ओळखावी आणि आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.

हेमंतकुमार 05/09/2019 - 09:33
आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.

हेमंतकुमार 05/09/2019 - 09:36
आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपला कामधंदा सोडून अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते.

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या ·

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.