ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
===================================================================
===================================================================
एका गावात एक तरुण मुलगा राहतं होता त्याला २ बहिणी होत्या
एकुलता एक भाऊ असल्याने २ न हि बहिणी ची भावा वर माया असते..
तिघेही गरिबीत दिवस काढत असतात
भावाचे लग्न ठरते ..मुलगी गरीब घरची असते ...
लग्ना निमित्त भावास एक नवा शर्ट व प्यांट शिवण्याचे ठरते..व त्या प्रमाणे शिवायला टाकतो
नेहमी प्रमाणे शिंपी महाराज आज देतो उद्या देतो असे करत शेवटी कसेतरी ्लग्नाच्या अधल्या दिवशी रात्री ८ वाजता कपड्याचे पार्सल त्या तरुणाला देतो..
घरी आल्यावर बहिणी वाट पाहतं असतातच..व त्या म्हणतात आधी जेवून घे...
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही.
आज लंडन मधील दुसरा दिवस –
जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला.
लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय,
http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms
लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय.
एवढे दिवस आमच्यातल्या वीक पाँइण्टचा आप्पांनी अभ्यास करून प्रत्येकाला वेगवेगळे व्यायामप्रकार सांगितले. जेणेकरून शारीरिक क्षमतेत आम्ही कुठे कमी पडायला नको. प्रत्येकाच्या खुबींचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून ते व्यायाम सांगितले कारण त्यांना काहीच्या पोटऱ्याचे स्नायू जास्त ताकदवान हवे होते तर काहींचे मांड्यांचे स्नायू..
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री. बिंदुमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके (कार्यकर्त्यांचे बाबूजी), पत्रकार पां.