वेळ ही निराळी (भाग दोन)
वेळ ही निराळी
भाग दोन
ती एक रात्र.
त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं..
सर्व काही..
ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली..
ती वेळ निराळी होती..
जगलो आहे
जगलो आहे
मनसोक्त डुंबावेसे वाटले पण
काठावरतीच जगलो आहे
आख्खी भाकर तर सोडाच
चतकोर वाट्यातच जगलो आहे
नुसतेच पाहणे, वास कसला घेतो
गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे
गुरू त्यांचे प्रबळ होते
राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे
सुख एवढेच निखारे नव्हते
गरम फुफाट्यात जगलो आहे
राजेंद्र देवी
कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद.
अरबस्थाना तील दोन बोधकथा
...
....................
कथा क्रमांक एक
एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो..
तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो...
तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो..
तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही..
असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो..
एक होती चिऊ
एक होती चिऊ
तिला दोन भाऊ
ती बोलु लागली की वाटे मऊ मऊ,
तिची सकाळची सातची एन्ट्री झकास
दहाची एक्झीट करुन जाई भकास
एकला तिच्या परतीची लागे आस
तो पर्यंत होई डोळ्यांना नुस्तेच भास
एक दिवस ती बोलली स्वतःहुन
तिचा आवाज ऐकुन बदलली जीवनाची धुन
गालावर तिच्या खळी, चेहरा तिचा मुन
विचारले तिला होशील का माझ्या आईची सुन?
ती म्हणाली यार तु बोलतोस खुप छान
तुझ्याशी बोलुन कमी होतो मनावरचा ताण
गोड गोड बोलुन बाईसाहेब झाल्या मुक्त
माझ्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली फक्त
रात्रीस खेळ चाले
न्यू यॉर्क : १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क
===============================================================================
"दिल्याने " होत आहे रे ...
"प्लिज मला सोडतोस का रे ऑफिसला" आशु एकदम घाईघाईत म्हणाली. ठीक आहे म्हणून निघालो आम्ही बाईकवर. वाटेत गप्पा मारताना सांगत होती "काल कॅश एक्सेस लागली, कुण्या एका वयस्कर व्यक्तीची पेन्शन मोजून घेण्यात चूक झाली असावी, आज गेल्या गेल्या कॅमेरा चेक करून आणि त्यांना फोन करून पैसे परत करते त्यांचे".
पाचवी सावित्री
सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.
एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.