वाट हरवून गेली...
वाट हरवून गेली...
अशीच ती माझ्या समोरून गेली
जणू नभात वीज चमकून गेली
मिळता नजर डोळे दिपवून गेली
उधळीत गंध उडता पदर सावरून गेली
जाता मागे मागे मने जुळवून गेली
कळलेच नाही कधी वाट हरवून गेली
राजेंद्र देवी
वाट हरवून गेली...
अशीच ती माझ्या समोरून गेली
जणू नभात वीज चमकून गेली
मिळता नजर डोळे दिपवून गेली
उधळीत गंध उडता पदर सावरून गेली
जाता मागे मागे मने जुळवून गेली
कळलेच नाही कधी वाट हरवून गेली
राजेंद्र देवी
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी
सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तीला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्याबरोबर पुण्यात रहायची.तीचा नवरा तीच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा.कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तीच्या जेवणावर तीचा नवरा खूष असायचा.
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?
जर्मनी मधल्या मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक म्हणजे विल्हेल्मा!
स्टुटगार्ट मध्ये मध्यवर्ती भागात मोठ्या आकाराचे हे प्राणिसंग्रहालय आहे. पिंजऱ्यातले प्राणी पाहणे हा तितका चांगला अनुभव वाटत नसल्याने कधीच इथे गेलो नव्हतो पण शेवटी काहीच न करण्यापेक्षा निदान वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघून तरी येऊ या विचारांती इथे जाणे झाले.
इथे मुख्यत्वे मी वेगवेगळ्या प्राण्यांचे 15-16 फोटो टाकणार आहे त्यामुळे डेटा वाचवायचा असेल तर बघा! :)
पक्ष्यांचा वेगळा धागा करेन...
===============================================================================
नमस्कार मंडळी
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2
इथून पुढे आमचा प्रवास होणार होता तो राजस्थानच्या एका अत्यंत तेजस्वी इतिहासाच्या दिशेने. रक्त तलाई – हलदीघाटी – आणि चेतक स्मारक
अंधार्या राती, तुझा हात हाती,
निर्मळ ही प्रिती, तुजवरी..
फुलासंगे फुलशी, वार्यासंगे झुलशी,
कळीसंगे खुलशी, स्वप्नपरी..
माझा प्रत्येक श्वास, धरुनी तुझाच ध्यास,
करितो हृदयी प्रवास, घेउनी गती..
तुच माझी दिशा, माझी वेडी आशा,
माझ्या प्रेमाची भाषा, माझी प्रिती....
साहित्य:
पातळ पोहे १/२ किलो
शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे)
पंढरपुरी डाळ :एक वाटी
खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे)
काजु पाकळ्या :आवडीनुसार
कढिपत्ता :एक वाटी
मिरचीचे तुकडे :चविनुसार
तिळ :चार चमचे
मीठ, पिठीसाखर
फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद