मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो जीवनच बोझ असता,पेलवूं कसा प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं

लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे

श्रीकृष्ण सामंत ·

भीती ह्या आजोबांचे लेखन वाचून मला माझी अवस्था अशी होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे :)))) M

In reply to by प्रसाद गोडबोले

इतक्यात थकलात? त्यानी आतापर्यंत १४०० लेख लिहिलेत. रोज २ जरी टाकले मीपावर तरी ७०० दिवस सहज जातील. म्हणजे जवळपास पाऊणे दोन वर्षे. अध्येमध्ये प्रोफेसर देसाईंशी भेटीगाठी, फोनवर बोलणे होतच राहिल. काय बोलणं झालं ह्यावर मिपावर सविस्तर लेख येईलच. कधी मुंगळ्याच प्रेत दिसेल तर कधी गांधील माशीचं त्यावेळी जे मनोगत दाटून येईल ते इथे रीतसर ओतले जाईलच, असे आणखी सहासातशे लेख होतीलच. म्हणून मानसिक तयारी करुन रहा.

अहिरावण 06/05/2024 - 19:39
चला तुमच्यापासून प्रेरणा घेऊन एआयच्या सहाय्याने आम्ही पण लिहिले.. पहचानो... कधी कधी मनात विचार येतो कधी कधी मनात विचार येतो जसे तू माझ्यासाठी बनवला आहेस जसे तू माझ्यासाठी बनला आहेस याआधी तुम्ही कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होता पूर्वी, तू कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होतास. तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे कधी कधी मनात विचार येतो की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे ही माझ्यासाठी गेशूची दाट सावली आहे हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे कधी कधी मनात विचार येतो रस्त्यावर सनई वाजल्यासारखी रस्त्यावर सनई वाजल्यासारखी लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात कधी कधी मनात विचार येतो जणू तू माझ्यावर आयुष्यभर असेच प्रेम करशील. प्रेम माझ्याकडे असेच पाहील मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच कधी कधी मनात विचार येतो

भीती ह्या आजोबांचे लेखन वाचून मला माझी अवस्था अशी होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे :)))) M

In reply to by प्रसाद गोडबोले

इतक्यात थकलात? त्यानी आतापर्यंत १४०० लेख लिहिलेत. रोज २ जरी टाकले मीपावर तरी ७०० दिवस सहज जातील. म्हणजे जवळपास पाऊणे दोन वर्षे. अध्येमध्ये प्रोफेसर देसाईंशी भेटीगाठी, फोनवर बोलणे होतच राहिल. काय बोलणं झालं ह्यावर मिपावर सविस्तर लेख येईलच. कधी मुंगळ्याच प्रेत दिसेल तर कधी गांधील माशीचं त्यावेळी जे मनोगत दाटून येईल ते इथे रीतसर ओतले जाईलच, असे आणखी सहासातशे लेख होतीलच. म्हणून मानसिक तयारी करुन रहा.

अहिरावण 06/05/2024 - 19:39
चला तुमच्यापासून प्रेरणा घेऊन एआयच्या सहाय्याने आम्ही पण लिहिले.. पहचानो... कधी कधी मनात विचार येतो कधी कधी मनात विचार येतो जसे तू माझ्यासाठी बनवला आहेस जसे तू माझ्यासाठी बनला आहेस याआधी तुम्ही कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होता पूर्वी, तू कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होतास. तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे कधी कधी मनात विचार येतो की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे ही माझ्यासाठी गेशूची दाट सावली आहे हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे कधी कधी मनात विचार येतो रस्त्यावर सनई वाजल्यासारखी रस्त्यावर सनई वाजल्यासारखी लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात कधी कधी मनात विचार येतो जणू तू माझ्यावर आयुष्यभर असेच प्रेम करशील. प्रेम माझ्याकडे असेच पाहील मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच कधी कधी मनात विचार येतो
लेखनविषय:
काव्यरस
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत

गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर

nemake_va_mojake ·
लेखनविषय:
काव्यरस
गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर पारा-पारा हुआ पैराहन-ए-जाँ फिर मुझे छड़ गये चारागराँ कोई आहट, न इशारा, न सराब कैसा वीराँ है ये दश्त-ए-इम्काँ चारसू ख़ाक़ उड़ाती है हवा, अज़कराँ ताबाकराँ रेग-ए-रवाँ वक़्त के सोग में लम्हों का जुलूस जैसे इक क़ाफ़िला-ए-नौहागरां *- सय्यद रजी तिरमिजी* ****** भाषांतर ******* हे देहवस्त्र आता पुरते विरून गेले मग सोयरेसखेही मागे सरून गेले चाहूल ना कुणाची आशा न मृगजळाची हे मेघ संभवाचे मग ओसरून गेले उडते चहूदिशांना ही धूळ कोरडीशी हे वाळवंट सारे भवती भरून गेले या दुःखभार वेळी दाटी अशी क्षणांची जणु शोकमग्न यात्री दुःखी, झुरून गेले *- अनुवादक

मेरा कुछ सामान... भावानुवाद.

प्राची अश्विनी ·

Bhakti 10/11/2021 - 16:57
सुंदर एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, खुप दिवसांनी ह्या गाण्याला साद मिळाली,कानात ऐकू येतंय!

नीळा 10/11/2021 - 17:49
उत्तम अनुवाद.... एक शंका म्हणून वीचारतो मूळ गाण्यात एकसो सोला चांद की राते ...असा उल्लेख आहे तर 116 ला काही महत्त्व आहे का असं विचारायचं होतं

In reply to by नीळा

खास अर्थ नसावा. आपण " शंभर वेळा सांगितलं.." असं म्हणतो तसंच अनेक वेळा या अर्थासाठी तो आकडा वापरलाय. एका मुलाखतीत ते म्हणाल्याचं आठवतंय.

In reply to by प्राची अश्विनी

एकतर ही कविता मी आधी मिसली. आणि आत्ता "एकसौ "सोलह चांद की राते" ऐवजी "अगणित चंद्रवेळा" हा बिनआत्म्याचा देह पाहून मिसलेलीच बरी होती असं वाटून गेलं. अजून एक, गुलजार साहेबांचं मूळ काव्य मुक्तछंदात असूनही त्यात प्रचंड गेयता, लय आहे. इथे यमकं जुळवूनही तो परिणाम साधता आलेला नाही. अनुवाद किंवा भावानुवाद करताना एकाचवेळी सहजता आणि कल्पकता अशा दोन्ही गोष्टी अनुवाद करणाऱ्यापाशी असाव्या लागतात. असो, ह्यामुळेच मी अनुवाद करण्याच्या फंदात फारसा पडत नाही. जे उत्तमरित्या करतात त्यांचं मला खूप कौतुक आणि हेवा वाटतो. इथे मिपावरच काही लेखक/लेखिका आहेत. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

भावानुवाद प्रचंड आवडलेला आहे. शिवाय मीटरमध्येही आणि अर्थामध्येही बसतोय. कसं काय सुचतं बुवा लोकांना?

In reply to by चांदणे संदीप

गवि 28/06/2023 - 12:27
एकशे सोळा चांदण्या रात्री एकीकडे आणि तुझ्या खांद्यावरचा एक तीळ एकीकडे असा मूळ काव्यात / गाण्यात भाव अपेक्षित आहे असे वाटते. सौ सुनार की, एक लोहार की टाईप किंवा तत्सम. (क्रूड उदाहरण)

In reply to by प्राची अश्विनी

गवि 28/06/2023 - 19:11
नसो हो. शोधा . आहे असे काहीसे. तुम्हीही एक arbitrary नंबर असे म्हटले आहे त्याच्याशीच समांतर आहे हे. बाकी इतरत्र कुठेतरी तुषार काळभोर यांनी अन्य अर्थही सांगितला आहेच.

In reply to by गवि

गवि, असो हा प्रतिसाद संदीप चांदणे यांच्यासाठी होते. तुम्ही जे लिहिलंय तेच मीही समजत होते. पण मला गुलजारची ती मुलाखत सापडत नाहीये.

In reply to by नीळा

पुष्कर 11/11/2021 - 05:23
असा विचार केला नव्हता, आणि काय उत्तर आहे माहित नाही. पण अशी एक कल्पना सुचली, की एका महिन्याचे ३० दिवस, किंवा ३० रात्री धरल्या, तर त्यातल्या २९ चाँद की रातें असतात, कारण ३०व्या अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्यानुसार ११६ चाँद की रातें म्हणजे बरोबर ४ महिने होतात. हे अगदीच रुक्ष गणिती भाषांतर झालं. कुणाला खरा अर्थ माहीत असेल तर सांगा.

In reply to by पुष्कर

रुपी 11/11/2021 - 07:48
हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा. ते दोघं चार महिने बरोबर असतात म्हणून.. आणि एक तुम्हारे कांधे का तील .. कारण त्याला स्वतः ला माहीत नसतं आणि तिने तो पहिल्यांदा पाहिलेला असतो. भौतिक गोष्टी तर देता येतील, पण हे बाकी सगळं कसं देणार.. कुठे तरी ऐकलं होतं की नंतर गुलजारांना वाटलं की ११६ नाही तर ११७ असायला हवं होतं.. का ते मला नक्की माहीत नाही. मी सिनेमा पाहिला तेव्हा खूप कमी लक्ष दिलं होतं.. गुलजारांची गाणी नंतर नीट ऐकायला लागले

In reply to by रुपी

जर गुलजार यांनी १८६ चांदकी राते असे लिहिले असते तर त्या वरुन मोठा गदारोळ माजला असता. गुगल बाबा सांगतो आहे की ११६ चंद्राच्या कलांबद्दल गुलजार साहेब बोलत आहेत. त्या ११६ कलांच्या चंद्रा पेक्षाही तो तीळ जास्त मोहक आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. जय हो गुगलबाबा, जय हो गुलजार साहेब आणि जय हो प्राचीताई, सगळेच ग्रेट आहेत. भावानुवाद लै म्हणजे लैच आवडला हे वेगळे सांगायला हवे का? पैजारबुवा,

मित्रहो 10/11/2021 - 21:53
सुंदर भावानुवाद मी मूळ गीत आणि अनुवाद दोन टॅबमधे उघडून वाचले. छान न्याय दिला. परत एकदा गुलजारचे अप्रतिम शब्द आणि संकल्पना डोळ्याखालून गेली.

पुष्कर 11/11/2021 - 05:35
इतक्या सुंदर आणि तरल गाण्याचा भावानुवाद करायचा म्हणजे खूपच अवघड काम आहे. तुम्हाला ते अप्रतिम जमले आहे. ओवी वृत्ताची निवडही अगदी चपखल आहे. त्यातील भावास साजेशी.

विशेषतः एकसो सोला चांदचं उगीच एकशे सोळा चंद्र असं नीरस 'भाषांतर' न करता अगणित चंद्रवेळा असं सुंदर काव्यात्मक रुपांतर केलं, ते खूप छान!!

Bhakti 10/11/2021 - 16:57
सुंदर एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, खुप दिवसांनी ह्या गाण्याला साद मिळाली,कानात ऐकू येतंय!

नीळा 10/11/2021 - 17:49
उत्तम अनुवाद.... एक शंका म्हणून वीचारतो मूळ गाण्यात एकसो सोला चांद की राते ...असा उल्लेख आहे तर 116 ला काही महत्त्व आहे का असं विचारायचं होतं

In reply to by नीळा

खास अर्थ नसावा. आपण " शंभर वेळा सांगितलं.." असं म्हणतो तसंच अनेक वेळा या अर्थासाठी तो आकडा वापरलाय. एका मुलाखतीत ते म्हणाल्याचं आठवतंय.

In reply to by प्राची अश्विनी

एकतर ही कविता मी आधी मिसली. आणि आत्ता "एकसौ "सोलह चांद की राते" ऐवजी "अगणित चंद्रवेळा" हा बिनआत्म्याचा देह पाहून मिसलेलीच बरी होती असं वाटून गेलं. अजून एक, गुलजार साहेबांचं मूळ काव्य मुक्तछंदात असूनही त्यात प्रचंड गेयता, लय आहे. इथे यमकं जुळवूनही तो परिणाम साधता आलेला नाही. अनुवाद किंवा भावानुवाद करताना एकाचवेळी सहजता आणि कल्पकता अशा दोन्ही गोष्टी अनुवाद करणाऱ्यापाशी असाव्या लागतात. असो, ह्यामुळेच मी अनुवाद करण्याच्या फंदात फारसा पडत नाही. जे उत्तमरित्या करतात त्यांचं मला खूप कौतुक आणि हेवा वाटतो. इथे मिपावरच काही लेखक/लेखिका आहेत. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

भावानुवाद प्रचंड आवडलेला आहे. शिवाय मीटरमध्येही आणि अर्थामध्येही बसतोय. कसं काय सुचतं बुवा लोकांना?

In reply to by चांदणे संदीप

गवि 28/06/2023 - 12:27
एकशे सोळा चांदण्या रात्री एकीकडे आणि तुझ्या खांद्यावरचा एक तीळ एकीकडे असा मूळ काव्यात / गाण्यात भाव अपेक्षित आहे असे वाटते. सौ सुनार की, एक लोहार की टाईप किंवा तत्सम. (क्रूड उदाहरण)

In reply to by प्राची अश्विनी

गवि 28/06/2023 - 19:11
नसो हो. शोधा . आहे असे काहीसे. तुम्हीही एक arbitrary नंबर असे म्हटले आहे त्याच्याशीच समांतर आहे हे. बाकी इतरत्र कुठेतरी तुषार काळभोर यांनी अन्य अर्थही सांगितला आहेच.

In reply to by गवि

गवि, असो हा प्रतिसाद संदीप चांदणे यांच्यासाठी होते. तुम्ही जे लिहिलंय तेच मीही समजत होते. पण मला गुलजारची ती मुलाखत सापडत नाहीये.

In reply to by नीळा

पुष्कर 11/11/2021 - 05:23
असा विचार केला नव्हता, आणि काय उत्तर आहे माहित नाही. पण अशी एक कल्पना सुचली, की एका महिन्याचे ३० दिवस, किंवा ३० रात्री धरल्या, तर त्यातल्या २९ चाँद की रातें असतात, कारण ३०व्या अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्यानुसार ११६ चाँद की रातें म्हणजे बरोबर ४ महिने होतात. हे अगदीच रुक्ष गणिती भाषांतर झालं. कुणाला खरा अर्थ माहीत असेल तर सांगा.

In reply to by पुष्कर

रुपी 11/11/2021 - 07:48
हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा. ते दोघं चार महिने बरोबर असतात म्हणून.. आणि एक तुम्हारे कांधे का तील .. कारण त्याला स्वतः ला माहीत नसतं आणि तिने तो पहिल्यांदा पाहिलेला असतो. भौतिक गोष्टी तर देता येतील, पण हे बाकी सगळं कसं देणार.. कुठे तरी ऐकलं होतं की नंतर गुलजारांना वाटलं की ११६ नाही तर ११७ असायला हवं होतं.. का ते मला नक्की माहीत नाही. मी सिनेमा पाहिला तेव्हा खूप कमी लक्ष दिलं होतं.. गुलजारांची गाणी नंतर नीट ऐकायला लागले

In reply to by रुपी

जर गुलजार यांनी १८६ चांदकी राते असे लिहिले असते तर त्या वरुन मोठा गदारोळ माजला असता. गुगल बाबा सांगतो आहे की ११६ चंद्राच्या कलांबद्दल गुलजार साहेब बोलत आहेत. त्या ११६ कलांच्या चंद्रा पेक्षाही तो तीळ जास्त मोहक आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. जय हो गुगलबाबा, जय हो गुलजार साहेब आणि जय हो प्राचीताई, सगळेच ग्रेट आहेत. भावानुवाद लै म्हणजे लैच आवडला हे वेगळे सांगायला हवे का? पैजारबुवा,

मित्रहो 10/11/2021 - 21:53
सुंदर भावानुवाद मी मूळ गीत आणि अनुवाद दोन टॅबमधे उघडून वाचले. छान न्याय दिला. परत एकदा गुलजारचे अप्रतिम शब्द आणि संकल्पना डोळ्याखालून गेली.

पुष्कर 11/11/2021 - 05:35
इतक्या सुंदर आणि तरल गाण्याचा भावानुवाद करायचा म्हणजे खूपच अवघड काम आहे. तुम्हाला ते अप्रतिम जमले आहे. ओवी वृत्ताची निवडही अगदी चपखल आहे. त्यातील भावास साजेशी.

विशेषतः एकसो सोला चांदचं उगीच एकशे सोळा चंद्र असं नीरस 'भाषांतर' न करता अगणित चंद्रवेळा असं सुंदर काव्यात्मक रुपांतर केलं, ते खूप छान!!
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्यापाशी ठेवलेले काही जपून अजून. चिंब चिंब भिजलेले श्रावणाचे काही दिन.. एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, रात्रीला त्या विझवून दे ना सारे पाठवून.. ऐकतोस ना रे तूही पाचोळा हा वाळलेला? नाद त्याचा एकदाच कानांमध्ये माळलेला.. शिशिराची एक फांदी हलताहे रे अजून, तीच डहाळी मोडून दे ना सारे पाठवून.. छत्री एकुलती एक, दोघे अधमुरे ओले कोरडे वा चिंब थोडे. सुके तर माझ्यासवे; उशापाशी भिजलेले राहिले का माझे मन? आवरून सावरून दे ना सारे पाठवून.. अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. मेंदीओला दरवळ.. रुसवे ते कितीतरी, आणि अनेक वचनं खरीखोटी भासणारी.. बघ तूही आठवून दे ना सारे पाठवून.. पाठवशी जे तू सारे मृ

'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

मूकवाचक ·

https://youtu.be/Dtp1uAtJ2yM मधे एकदा कोणत्यातरी कार्यक्रमात हे ऐकायला मिळाले होते आणि अतिशय आवडले होते पण नंतर विसरुन गेलो होतो. भावानुवाद अतिशय आवडला पैजारबुवा,

मूकवाचक 30/11/2020 - 17:09
प्राची अश्विनी, सतिश गावडे आणि ज्ञानोबाचे पैजार यांन मनःपूर्वक धन्यवाद!

https://youtu.be/Dtp1uAtJ2yM मधे एकदा कोणत्यातरी कार्यक्रमात हे ऐकायला मिळाले होते आणि अतिशय आवडले होते पण नंतर विसरुन गेलो होतो. भावानुवाद अतिशय आवडला पैजारबुवा,

मूकवाचक 30/11/2020 - 17:09
प्राची अश्विनी, सतिश गावडे आणि ज्ञानोबाचे पैजार यांन मनःपूर्वक धन्यवाद!
लेखनविषय:
काव्यरस
दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा) प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो.

मर्लिन मन्रो....

जयंत कुलकर्णी ·

मनोरंजन विश्वातील सेलेब्रिटींविषयी सहानुभूती वाटते, थोडीशी. पण , ते विश्व , त्यातील चांगल्या वाईट गोष्टींसह, त्यांनी स्वतः निवडलेलं असतं. ते न निवडून सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आणि चॉईसही त्यांच्याकडे असतो. मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.

पद्मावति 06/08/2019 - 20:39
अनुवाद आवडला.
मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.
खरंय अगदी. मधुबाला, माधुरी दीक्षित, केट विन्सलेट या तिघींमधे थोडा भास होतो मर्लिन मनरोचा.

जकु काका आणि कविता? असे वाटून कुतुहलाने धागा उघडला. आणि काकांनी अजिबात निराश केले नाही. पैजारबुवा,

मनोरंजन विश्वातील सेलेब्रिटींविषयी सहानुभूती वाटते, थोडीशी. पण , ते विश्व , त्यातील चांगल्या वाईट गोष्टींसह, त्यांनी स्वतः निवडलेलं असतं. ते न निवडून सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आणि चॉईसही त्यांच्याकडे असतो. मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.

पद्मावति 06/08/2019 - 20:39
अनुवाद आवडला.
मर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत "अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" अशीच होती.
खरंय अगदी. मधुबाला, माधुरी दीक्षित, केट विन्सलेट या तिघींमधे थोडा भास होतो मर्लिन मनरोचा.

जकु काका आणि कविता? असे वाटून कुतुहलाने धागा उघडला. आणि काकांनी अजिबात निराश केले नाही. पैजारबुवा,
लेखनविषय:
काव्यरस
Simple, Free Image and File Hosting at MediaFire ५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही...

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

नरेंद्र गोळे ·

समश्लोकी अनुवाद अतिशय सुंदर उतरला आहे. माझे शिवभक्त वडील मी लहान असतांना ह्या स्तोत्राच्या संथा मला देत असत. तुमची संमती ग्रूहीत धरून हा अनुवाद त्यांना (आज वय वर्षे ८५) पाठवीत आहे. त्यांना खूप आनंद होईल. त्यांच्या आता ह्या वयात त्यांना दिवाळीनिमित्त अशी अन्य भेट असू शकत नाही. धन्यवाद.

समश्लोकी अनुवाद अतिशय सुंदर उतरला आहे. माझे शिवभक्त वडील मी लहान असतांना ह्या स्तोत्राच्या संथा मला देत असत. तुमची संमती ग्रूहीत धरून हा अनुवाद त्यांना (आज वय वर्षे ८५) पाठवीत आहे. त्यांना खूप आनंद होईल. त्यांच्या आता ह्या वयात त्यांना दिवाळीनिमित्त अशी अन्य भेट असू शकत नाही. धन्यवाद.
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद (१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत) मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७ १ महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः . तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे २ अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न

पत्र...

प. शी. ·
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

कृष्ण (भावानुवाद)

मूकवाचक ·

राघव 15/08/2017 - 21:38
सुंदर! :-) कविता समजून त्यावर चिंतन करून सोप्या शब्दांत भावानुवाद! खूप सुंदर!

राघव 15/08/2017 - 21:38
सुंदर! :-) कविता समजून त्यावर चिंतन करून सोप्या शब्दांत भावानुवाद! खूप सुंदर!
लेखनविषय:
काव्यरस
ज्याने कधी काळी धरित्रीचे तृषार्त अंतःकरण अनुभवले होते स्वर्गलोकापल्याडच्या कृष्णचरणांची अभिप्सा धरली होती त्या मज पामराला या भयावह तरीही सुमधुर भवसागरात जीवात्म्याने जन्म घेण्याचे प्रयोजन एकदाचे उमगले आहे त्या सावळ्याच्या डोळ्यातले चिरंतन सौंदर्य मी पाहिले आहे मी ऐकला आहे त्या प्रेमिकाच्या बासरीतला धुंद आवेग त्या चिरंतन परमानंदाच्या गूढरम्य अनुभूतीत माझ्या अंत:करणातली शोकव्यथा कायमची मौनावली आहे ते दिव्य संगीत जसजसे निकटच्या सान्निध्यात अलगदपणे खेचून घेते आहे सारे जीवनच जणू त्या सोलिव सुखाने गात्रागात्रातून रोमांचित होते आहे आपल्या दैवताने स्पर्श करावा, हात हाती घ्यावा, त्याचा सहवास लाभावा