मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

श्रीकृष्ण सामंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो जीवनच बोझ असता,पेलवूं कसा प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं

वाचन 782 प्रतिक्रिया 0