रामदासांचे भारतभरातील ११११ मठ
स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी...
स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी...
सुख म्हणजे काय असते?
- निनाव (१६.०९.२०१६)
सुख म्हणजे काय असते?
ओंजळीत भरलेले पाणीच जणु!
जमवले तर बसते लहानश्या जागेत,
सोडले जर का सैल, जाते वाहून
नवीन काठ शोधत - न सापडणारे!
हा अनुभव आहे त्यामुळे कंपनीचे नाव लिहिले आहे.
भूमिका :
नमस्कार.
दर ७-८ वर्षांनी फुलणारी कारवी यावर्षी पण फुलणार आहे असं वाचलं. मागे एकदा पेपर मध्ये कारवीच्या फुलांनी पूर्ण निळा झालेल्या डोंगराचा फोटो पहिला होता आणि ठरवलं होतं कि प्रत्यक्ष हे पाहायचंच. हे दृश्य पुण्याजवळ कुठे पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे कुणी सांगू शकेल काय ?
(अनुभव खरा, नावे खोटी)
त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्याच्या निर्यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.
................................................
बामन बुडा धबधबा - कुस्के काणकोण
फोटू : https://www.tripadvisor.com/LocationPhotoDirectLink-g306996-d7721322-i12...
नेतुर्ली नावाच्या दुर्गम भागांत हा धबधबा आहे ५ वर्षांत पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे.
पुर्वीचे भाग :
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
सेकंड लाईफ - भाग ५
-----------------------------------------------------------------------------------
ही कथा काल्पनिक आहे,
याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही,
असल्यास योगायोग समजावा.
इंचू चावल्यासारखं ते जनावर पिसाळलं. झाडाखालनं मुसंडी मारत सरळ मचाणाच्या खांबाला त्यानं ढुसनी दिली. तसं मचाण कलंडी झालं. म्हाराज घसरतंच खाली गेले. पालथं पडूनंच त्यांनी बंदूक सावरली. बसल्या बसल्याच त्यांनी नेम धरुन अजून एक बार काढला. गोळी रानरेड्याच्या पोटात बसली. पण जनावर ढिम्म हललं नाही. पाय खुरडत म्हाराजांना चेंगारण्याच्या इराद्यानं पुढं झेपावलं.